गुडघे दुखी / ढोपर दुखी
कारणे -
व्यायामाचा अभाव, वाढलेले जास्त वजन, बद्धकोष्ठता, थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने पिणे, वातुळ पदार्थ जास्तच खाणे, जास्त शारीरिक कष्ट करणे, कॅल्शिअम कमी होणे, वात वाढणे इ.
उपाय
१) वरील कारणे कमी करा.
२) रूईचा किंवा निवडुंगाचा चीक लावा.
३) गरम गरम शेक द्या.
४) कच्चा बटाटा वाटून लेप द्या.
५) कोमट / गरम पाणी पिण्याची सवय करा.
६) एक चमचा मेथी चूर्ण सकाळी अनोशापोटी पाण्यातून घ्या.
७) लसूण रस
+ कापूर मिसळून माँलिश करा. १५ मिनिटे थांबून नंतर पाण्याने स्वच्छ करा. आग झाल्यास खोबरेल तेल लावा.
८) मध
+ आल्याचा रस घ्या.
९) नियमित प्राणायाम व अँक्युप्रेशर करा.
१०) नारायण तेल / तिळाचे तेल / सरसोचे तेलाने माँलिश करा.
११) प्रथम तेल लावून घ्या. नंतर श्वास रोखून चांगले माँलिश करा. हालचाल करा. श्वास सोडल्यावर माँलिश थांबवा. असे रिकामे पोटी वारंवार १० /१५ वेळा करा. लवकर गुण येतोच.
१२) अश्वगंधा चूर्ण एक चमचा रात्री झोपण्यापूर्वी घ्या. पतंजलित मिळेल.
१३) हळद एक चमचा
+ दळलेली साखर एक चमचा
+ एका लहान वाटाण्या एवढा चूना
+ पाणी मिक्सकरून पेस्ट तयार करा. गुडघ्यावर घट्ट लेप लावून कपड्याने बांधून पाच तास ठेवा. नंतर स्वच्छ करा. असे आठ दिवस रात्री करा. लवकर गुण येतो.
१४) एकाचवेळी सर्व उपाय करू नका. तसेच जवळच्या पतंजलि डाॅक्टरांची आवश्य भेट घ्या.
१५) मध + दालचिनी पावडर + चूना मिक्स करून लेप करा. वेदना लवकर थांबतात.
# आरोग्य संदेश #
रोगांना उगाच देवू नका आमंत्रण,
श्वास रोखून करा त्यांच्यावर नियंत्रण.
[योगशिक्षक श्री.मंगेश भोसले सर]
8806898745
👉🏿 *उभे राहून पाणी पिणाऱ्याचे गुडघे जगातील कोणताच डॉक्टर बरे करू शकत नाही.*👉🏿 *मोठा पंखा खाली झोपणे अथवा A.C.मध्ये झोपणाऱ्याचे लठ्ठपणा वाढवितो.*👉🏿 *एक ग्लास गरम पाणी कोणत्याही पेनकिलर गोळी पेक्षा जास्त काम करते.*👉🏿 *कुकरमध्ये डाळ शिजत नाही,ती फाटते त्या मुळे गॅस-असिडेडी निर्माण होते.*👉🏿 *अल्युमिनियम भांड्यामध्ये स्वयंपाक आणि खाण्याने आयुष्यमान कमी होतो.*👉🏿 *शरबत आणि नारळ पाणी सकाळी अकराच्या आत अमृत आहे.*👉🏿 *लकवा मारल्या नंतर रोगीच्या नाकात देशी गाईचे तूप सोडण्याने लकवा रोग नाहीसा होतो.*👉🏿 *देशी गाईच्या पाठीवरून हात फिरविण्याने 10 दिवसात ब्लड प्रेशर नॉर्मल होते.*👉🏿फक्त वाचू नका दुसऱ्यांना पण वाचनाची संधी द्या 🙏
ReplyDelete🌿 *गुढगे दुखीवर रामबाण उपाय* 🌿
ReplyDelete(एक अनुभव शेअर करत आहे....करून पाहण्यास काहीच हरकत नाही.)
मित्रांनो माझ्या आईला गुढगे दुखीचा त्रास होता.
त्रास होता म्हणण्यापेक्षा आई तर एक पाय अक्षरशः फरफटत चालायची .
पहिले साधारण डॉ .कडे दाखवले पण तात्पुरता फरक वाटायचा वेदना शामक गोळीचा पावर सम्पला की पुन्हा वेदना चालू व्हायच्या.
मग मी त्यांना हाडाचे प्रसिध्द डॉ .रणजलकर यांच्याकडे घेऊन गेलो .
त्यांनी दोन्ही गुढघ्याचे एक्स -रे काढले त्यात त्यानी मला समजाऊन सांगितले की आईच्या दोन्ही गुढग्याच्या जॉइंट मधील( ऑइल )चिकट द्रव जो असतो तो खूप कमी झाला आहे त्यामुळे त्यांचे चालताना गुढघ्याच्या जॉइंट मधील हाडे एकमेकास घासतात आणि त्याच मुळे त्यांना त्रास होतो .
त्यावर त्यांनी महिन्याला 1400/_ रुपयाच्या गोळ्या लिहून दिल्या आणि सोबतच काही व्यायाम सांगितले व नियमित खुर्चीत बसायचे सांगितले मांडी घालून बसू नका असे सांगितले .आम्ही ती ट्रिटमेंट वर्षभर नियमित घेतली .
आईला थोडा आराम पडल्या मुळे मी ती औषधि नियमित केली .
एक दिवस माझे जवळचे मित्र, जय हिंद कॉलेज धुळे येथे सायन्स चे प्राध्यापक असलेले अशोक शिंदे सर त्यांच्या गावाकडे जाताना माझ्या घरी आले , त्यानी आईला लंगडतांना पहिले त्यांच्या लक्षात आले की आईला गुढगे दुखीचा त्रास आहे व वरील सर्व प्रकार मी त्यांना सांगितला त्यांनी आईला *जवस आणि तीळ एक एक चमचा * खाण्याच्या सल्ला दिला पटकन कुणावर विश्वास न ठेवायच्या सवयीमुळे मीही त्याला उलट तपासले त्यांनी मात्र माझे समाधान केले की .,
जे गुढग्याच्या जॉइंट मधे ऑइल असते ते ऑइल *यामधून* आपल्या शरीराला मिळते आणि त्याच मुळे जुनी माणसे * तिळ जवस* आवर्जून आहारात वापरत बाकी काही नाही त्यांनी मला *जवस आणि तिळ * आणण्याचे आदेशच् दिले .
मला माझ्या मूळ व्याध वेळचा आयुर्वेदिक औषधीची ताकत माहिती होती ..त्यामूळे मी आईला दोन किलो * तिळ जवस* आणून दिले .
आईने महिनाभर नियमित जेवण झाले की सकाळ -संध्याकाळ बडिशोप प्रमाणे * तिळ जवस* खाल्ले आणि आईच्या चेहऱ्यावरची दुःख कमी झाले आणि तिने पुढच्या महिन्याच्या गोळ्या आणू नको म्हणून सांगितले आणि.....
विशेष म्हणजे डॉ .च्या गोळ्यांपेक्षा जास्त आराम तिला हे खाल्ल्या मुळे मिळाला आणि आत्ता ती मस्तपैकी *मांडी घालून बसते* .ती आता चालताना पहिले जसे पाय ओढित चलत होती तशी आता नाही चालत .
आता *जवस तिळ* खायला चालू करून जवळ पास चार वर्षे झाले आई नियमित जवस तिळ खाते.
आता तिला कुठल्याही गोळ्या चालू नाही .व गुढगेही सहन होणार् नाही अशाप्रकारे दुखतंही नाही व आँलोपँथिक गोळ्यांप्रमाणे काही साईड इफेक्ट होण्याची भितीही नाही .
मी धन्यवाद देतो ज्याने प्रथम शोध घेतला..... खूप खूप थँक्स .....
खूपच वयस्कर लोकाना हा त्रास आहे कृपया त्यांच्या पर्यंत हा प्रयोग पोहचण्यासाठी मदत करा.
👉🏿 *उभे राहून पाणी पिणाऱ्याचे गुडघे जगातील कोणताच डॉक्टर बरे करू शकत नाही.*👉🏿 *मोठा पंखा खाली झोपणे अथवा A.C.मध्ये झोपणाऱ्याचे लठ्ठपणा वाढवितो.*👉🏿 *एक ग्लास गरम पाणी कोणत्याही पेनकिलर गोळी पेक्षा जास्त काम करते.*👉🏿 *कुकरमध्ये डाळ शिजत नाही,ती फाटते त्या मुळे गॅस-असिडेडी निर्माण होते.*👉🏿 *अल्युमिनियम भांड्यामध्ये स्वयंपाक आणि खाण्याने आयुष्यमान कमी होतो.*👉🏿 *शरबत आणि नारळ पाणी सकाळी अकराच्या आत अमृत आहे.*👉🏿 *लकवा मारल्या नंतर रोगीच्या नाकात देशी गाईचे तूप सोडण्याने लकवा रोग नाहीसा होतो.*👉🏿 *देशी गाईच्या पाठीवरून हात फिरविण्याने 10 दिवसात ब्लड प्रेशर नॉर्मल होते.*👉🏿फक्त वाचू नका दुसऱ्याना पण वाचनाची संधी द्या🙏🏿
ReplyDeleteएका मोठ्या आजारातून बरं होत असताना काही निरीक्षणं केली.आपले खादाड खाऊ सदस्य एक कुटुंब आहे असे मानून मी ही निरीक्षणं तुमच्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. जर आपण माझ्या माहितीत भर टाकू शकलात तर नक्की आवडेल
ReplyDelete1.प्लास्टिक, अल्युमिनियम, पेपरची शाई , कांद्याचे काळे हे carsegenic आहे.म्हणजे यामुळे कॅन्सर होऊ शकतो. उदा. प्लस्टिक हे विघटन होत नसल्यामुळेसमजा प्लास्टिक कप मधून चहा प्यायला किंवा प्लास्टिक पिशवीतून आणला,किंवा कंटेनर मध्ये मसाले साठवले व त्यामुळे थोडेसे जरी शरीरात गेलं तर त्याच्या वर थर जमून गाठी होऊ शकतात म्हणजेच कॅरसिनोमा प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो,आता या कॅन्सर चे प्रमाण वाढते आहे पूर्वी ब्रेस्ट कॅन्सर साधारण 50 नंतर व्हायचा आता तो तरुण मुली,तरुण मातांमध्ये पण दिसत आहे.तेव्हा प्लास्टिकचा वापर टाळा.प्लास्टिक कंटेनर / अल्युमिनियम फॉइलमध्ये गरम वस्तू पार्सल म्हणून आणू नका.चक्क स्टील चे डबे बरोबर न्या
2.पेपरमध्ये पार्सल आणणे टाळा. कारण पेपरच्या शाईमध्ये शिसें असते पुन्हा यामुळे किडनीचा किंवा हाडांचा कॅन्सर होऊ शकतो
3.पूर्वी आपल्याकडे केक हा प्रकार आपण फारसा खायचो नाही,केक अल्युमिनियम टिन मष्ये बनवले जातात,पुन्हा अल्युमिनियम हे हाडं ठिसूळ करत. आणि कर्करोगाला आपण निमंत्रण देतो.
4. घरात microwave नको.त्याचे रेडिअशन सुद्धा शरीरास हानिकारक आहे.माझ्या आईचे डॉक्टर जे संशोधनासाठी अमेरिकेत निमंत्रित असायचे,त्यांच्या जुहूच्या आलिशान घरात देखील microwave नव्हता.त्यांनी हे कारण मला दिले होते.
5. एक महत्वाचा मुद्दा स्त्रियांनी पाळी लांबवण्याच्या गोळ्या किंवा गर्भ निरोधक गोळ्या घेऊ नयेत . संतती नियमनाची साधने पुरुषांनी वापरावीत,स्त्रियांनी गोळ्या घेऊ नयेत कारण हे कृत्रिम हॉर्मोन शरीरातून बाहेर टाकले जात नाहीत व त्यांचे दुष्परिणाम 45-50 ला आले की लागलीच दिसू लागतात, जसे गर्भाशयाचा ,अंडाशयाचा कॅन्सर,शक्यतो उत्तरं आयुर्वेदात शोधा.
5.आजारपणात भारतीय आहाराचे महत्व मला खूप जास्त पटले.आपल्याकडे खूप साध्या गोष्टी जेवणात समाविष्ट आहेत,पण त्याचा आपल्या शरीराला प्रचंड फायदा आहे.इथे मी ऋजुता दिवेकर यांच्या टिप्स पण वापरल्या.एक. सकाळी उठल्यावर एक फळ खाणे,ज्याने केमोमध्ये सुद्धा असिडिटी झाली नाही.2 रात्री दोन काड्या केशराच्या भिजवून ते पाणी सकाळी पिणे, शरीराची अनवश्यक सूज त्यामुळे उतरते.गेली काही वर्षे मी पायाच्या सुजेचा त्रास काढला आहे, याच्या वापरानंतर माझी सूज गायब झाली आहे 3.धनेजिरे उकळून गार केलेले पाणी पिणे.याने शरीराची केमोनंतर अनावश्यक उष्णता कमी झाली.
4. नाचणी सत्व, नाचणी भाकरी लोखंडी तव्यावर केलेली. याने माझे हिमोग्लोबिन कमी होऊ दिले _.काळ्या मनुका,बदाम अक्रोड यांचा देखील आहारात समावेश केला हॊता. 5. 40/ 45 वर्षावरच्या स्त्रियांना कळकळीची विनंती. दररोज रात्री7/8 दाणे मेथी भिजवून ती सकाळी किंवा दुपारी त्या पाण्यासकट गिळून टाका,तुमचा हॉर्मोन बॅलन्स ठेवण्याचे काम मेथी करेल.ही माहिती आता मिळाली की हॉर्मोन imbalance किंवा हॉर्मोन सम्पल्यामुळे सुद्धा शरीरात कॅन्सर च्या गाठी तयार होतात. 6.शक्य असेल तर दोन्ही वेळा ताजे अन्न जेवा, जर शक्य नसेल तर तयारी करून ठेवा,पण शिजवण्याचे काम आयत्यावेळी करा कारण त्यातले पोषणमूल्य नंतर कमी होतात आणि शिळे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात वात वाढतो जो अनेक रोगांना निमंत्रण देतो. मुळात मोजकं बनवायला शिका. जास्त बनवून सम्पत नाही म्हणून शिळं खाणं चूक आहे.7.वनस्पती तुपाचा वापर,शीतपेयांचा वापर टाळा.त्याऐवजी जे आपल्या भागात मिळते अशी पेय वापरा,जसे ताक, नारळ पाणी, कोकम / आवळा सरबत.8. गाठी निर्माण होऊ न देण्याचं काम लाकडी घाण्यावर काढलेले खोबरेल तेल करत,हा उपाय वृद्धावस्थेतील विस्मरणावर,
ReplyDeleteपूर्वी नव्हते एवढे जास्त प्रकार कॅन्सरचे आता दिसुन येत आहेत म्हणजे टॉन्सिलचा कॅन्सर,फुफ्फुसाचा कॅन्सर,हाडांचा कॅन्सर,स्वादुपिंड, यकृताचा कॅन्सर कारण वरील गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्यात जनुकीय बदल झाले आहेत. त्यामुळे मोठ्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये प्रचंड गर्दी आढळते आणि उपचार प्रचंड महाग आहेत, टाटा मध्ये फ्री होतं पण मग वेदना ही जास्त भोगाव्या लागतात, हा आजार बरा झाला तरी पुन्हा होण्याची टांगती तलवार डोक्यावर सतत असते म्हणून तिकडे माणसं, मुलं फाशीची शिक्षा झाल्यासारखी आणि मृत्यू ची वाट पहात असल्यासारखी स्तब्ध असतात,कोणीही कोणाशीही बोलत नाही,खूप त्रासदायक चित्र आहे हे, तिथला स्टाफ मात्र कौतुकास्पद रीतीने रुग्णांशी अतिशय चांगला वागतो. तरीपण कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाणं टाळण्यासाठी वरील सूचनांचा वापर जरूर करा.Eat healthy,Stay healthy.
कमी अधिक वाटल्यास आधीच क्षमा मागत आहे मधुराताई, ही पोस्ट खाण्याशी सरळ निगडित नाही पण खाण्यामुळे ज्या शरीराला निरोगी राहायला मदत होते त्याच्याशी आहे,त्यामुळे approve केली तर आधीच आभार मानून ठेवते. अनिता दाभोलकर
*तांदळाच्या पाण्याचे...पेजेचे.. आरोग्यदायी फायदे*
ReplyDelete✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
१) तांदळाच्या पेजेत काळे मीठ टाकून प्यायल्यास भूक वाढते.
२) तांदळाच्या पेजेत मध मिसळून प्यायल्याने एनर्जि मिळते. थकवा दूर होतो.
३) तांदळाची पेज व गूळ एकत्रित करून प्यायल्यास रक्ताची कमतरता दूर होते.
४) तांदळाच्या पेजेत लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.
५) तांदळाच्या पेजेत दही टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
६) केळे व तांदळाची पेज एकत्र करून प्यायल्याने जुलाब बंद होतात,
७) तांदळाच्या पेजेत तूप मिसळून प्यायल्याने वजन वाढते.
८) तांदळाच्या पेजेत मीठ व जीरे मिसळून प्यायल्यास डायजेशन सुधारते.
९) भाताच्या पेजेत कार्बोहायड्रेटस् चे प्रमाण अधिक असते, त्यामुळे उर्जा मिळते, बाहेर जातांना पिऊन जावे, दिवसभर ताजेतवाने वाटते.
१०) वायरल संसर्गाने उलट्या, मळमळ होत असेल तर जेवणाऐवजी पेज घ्यावी, आजारपणात आलेली कमजोरी दूर होते.
११) उच्च रक्तदाब कमी होतो. तांदळाचे पाणी घेतल्यास हाय ब्लडप्रेशर कमी होते. कारण यात पोटँशिअम मुबलक प्रमाणात असते.
१२) तांदळच्या पाण्याने चेहरा धुतल्यास तजेलदार, मुलायम होतो, काळे डाग निघून जातात.
१३) केसांकरता उत्तम टाँनिक आहे. याच्या पाण्याने केस धुतल्यास कोंडा निघून जातो, केस रेशमी, चमकदार, व मजबूत होतात. रूक्षता निघून जाते. दुतोंडी केसांची समस्या दूर होते, कारण यात मुबलक विटामिन, मिनरल असतात.
१४) तांदळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास कँसरच्या पेशी आटोक्यात राहतात.
१५) तांदळाच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मेटाबाँलिज्म वाढते, पचनक्रिया सुरळित चालते. त्यामुळे आरोग्य चांगले राहते.
२६) डायेरियात डिहायड्रेशन होते अश्या वेळी तांदळाची पातळ पेज प्यायला द्यावी. ताकद येते.
१७) सर्दी, पडसे, ताप, वायरल इंनफेक्शन मध्ये तांदळाचे पाणी प्यायल्यास प्रतिकारशक्ति वाढून हे आजार दूर होतात.
तांदळाची पेज खूपच पौष्टिक आहे , कोकणात सकाळच्या न्याहरी सोबत घेतली जाते ,
*तांदूळ गावठी असेल तर उत्तम*
*गावठी तांदूळ कोकणात मिळतोच. तसेच आता बाजार पेठेतही सहज शक्य झाला आहे ,*
पूर्वी आजारी पेशन्टना गावठी तांदळाची पेज दिली जायची त्या मागची कारणे पोस्टमध्ये मांडली आहेतच.
*मुतखड्यावरील प्रभावी नैसर्गिक उपचार*
ReplyDelete*©️डॉ. सतीश उपळकर*
मुतखड्याचा त्रास अनेकांना आहे. आपली बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार अशी विविध कारणे याला जबाबदार असतात. मुतखड्याच्या त्रासात पोटात, कंबरेत असह्य वेदना होत असतात.
शरीरातील खनिजे, क्षार, युरिक एसिड यांच्या चयापचय संबंधी विकृतीमुळे मुतखडा होत असतो. लघवीचे प्रमाण कमी झाल्यास आणि लघवीत क्षार, युरिक एसिड या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.
मुतखड्यामुळे पाठीत, ओटीपोटात अतिशय वेदना होतात. लघवी करताना त्रास व जळजळ होते, काहीवेळा लघवीत रक्त येणे, लघवी थुंबून राहिल्यास मळमळ व उलट्या होणे असे त्रास मुतखडा असल्यास होत असतात.
*मुतखड्याचे प्रभावी नैसर्गिक उपाय :*
*ऍपल व्हिनेगर –*
दोन चमचे ऍपल व्हिनेगर एक ग्लास मिसळावे व ते मिश्रण जेवणापूर्वी प्यावे. यातील उपयुक्त ऍसिडमुळे मुतखड्याचे बारीक कण होऊन ते निघून जातात.
*लिंबु रस आणि ऑलिव्ह ऑईल*
एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह तेल ग्लासभर पाण्यात मिसळून हे मिश्रण प्यावे. मुतखड्यावर हा उपाय खूप फायदेशीर आहे.
*डाळिंबाचा रस*
डाळिंबातील उपयुक्त अँटीऑक्सिडेंटमुळे शरीर आणि किडणीतील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे डाळिंबाचा रस मुतखड्यामध्ये प्रभावी ठरतो.
*तुळस*
तुळशीच्या पानांचा रस मधाबरोबर दररोज घेतल्यास काही दिवसात मुतखड्यापासून सुटका होण्यास मदत होते. तसेच यासाठी तुळशीची ताजी पानेही आपण चावून खाऊ शकता.
*पानफुटी*
पानफुटीची दोन पाने सकाळी चावून खाण्यामुळे मुतखड्याचे बारीक कण होऊन लघवीवाटे बाहेर निघून जाण्यास खूप मदत होते.
*कुळथाचं कढण*
मुतखडा असल्यास आहारात कुळथाचं कढण किंवा हुलगे जरूर समाविष्ट करावे. कुळीथाचे कढण पिण्यामुळे मुतखडा बारीक होऊन पडून जातो.
*कांद्याचा रस*
दररोज सकाळी अनशापोटी कांदा किसून त्याचा चमचाभर रस नियमित सेवन केल्यास मूतखड्याचे बारीक कण होऊन ते लघवीवाटे निघून जातात.
*शहाळ्याचे पाणी*
मुतखड्याचा त्रास असल्यास आहारात शहाळ्याचे पाणी जरूर असावे. यामुळे लघवीचे प्रमाण वाढून मुतखडे विरघळून निघून जाण्यास मदत होते.
*पाणी*
किडनीमध्ये मुतखडे होण्यापासून दूर ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे. यासाठी दिवसभरात 10-12 ग्लास पाणी प्यावे. यामुळे लघवीला साफ होऊन मुतखडे धरणार नाहीत.
मुतखड्याचा विपरीत परिणाम आपल्या किडनीच्या कार्यावरही होऊ शकतो यासाठी मुतखडा त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते.
➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖
*(कॉपी पेस्ट)*
*आरोग्य आणि बरेच काही मध्ये नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/K11vuKwhCfYEB96w8BR4Tc
*व्यायामाला कोणताच पर्याय नाहीं!!!*
ReplyDeleteM.D.Barshi.
*अत्यंत महत्वपुर्ण लेख*
आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक 'लाटा' उसळत अस तात व कालांतराने त्या ओसरतात... त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकस वाटतात...
पूर्वी गव्हांकूराची प्रचंड लाट होती...
प्रत्येक बाल्कनी - टेरेस - अंगणात गव्हांकुर पिकू लागले...
कॅन्सर, डायबेटीस.. बी.पी... गायब होणार
आणि
एकदम तंदुरुस्त होणार..
कैक टन गव्हांकुर संपले... मानसिक
समाधानापलीकडे विशेष काही घडले नाही व लाट ओसरली !
अल्कली WATER... ह्याची लाट तर जणू अमृतच मिळाले अशी होती....
म्हणाल तो रोग समूळ नष्ट होणार...
२० हजार - ३० हजार मशीनची किंमत...
मशीन्स धूळ खात पडली... लाट ओसरली !!
सकाळी उठल्या उठल्या मध-लिंबू-पाणी..
वजन घटणार ...
बांधा सुडौल होणार..
हजारो लिटर मध संपले... हजार मिलीग्रामपण वजन नाही घटले...
लाट ओसरली !!!
मग आली नोनी फळाची लाट
नोनीने नानी आठवली
पण
तीही लाट नानी व नाना पार्क मधून वैकुंठाला घेऊन गेली
अलोव्हेरा ज्यूस... सकाळ संध्याकाळ प्या.. डायबेटीस, बी.पी. एकदम नॉर्मल होणार.. हजारो बाटल्या खपल्या... विशेष काही बदलले नाही... लाट ओसरली !!!!
मग रामदेव बाबांची बिस्किटे आली.
५०००करोड चा व्यवसाय झाला .
परिस्थिती आहे तीच.
मग माधवबागवाले आले . तेल मसाज पंचकर्म करा हृदयाचे ब्लॉक घालवा.
राहता ब्लॉक विकायला लागला पण हृदयाचा ब्लॉक गेला नाही.
(आता माधव बाग जाहिरात करतात की डायबिटीस पूर्ण घालवतो.)
मग आली दिवेकर लाट
मग आली दीक्षित लहर
आता तर जग दोन भागात विभागले आहे
दार उल दिवेकर
आणि
दार उल दीक्षित
... ही लाट आता उसळ्या घेतेय... ओसरेल लवकरच !!!!!
लक्षात घ्या मंडळी, कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही वा आकसही नाही पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय
डोकं वापरा
आणि
Just एक पिढी मागे जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा
आणखी थोडं डोकं लावा
आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद म्हणजे नियम शास्त्र.
रोजचे शाकाहारी जेवण पालेभाजी,वेलवर्गीय भाजी,फळभाजी,मोडआलेली कडधान्य,सँलड,साजुक तूप,बदलते गोडेतेल,गहूँ,ज्वारी,बाजरी,व मिश्रपिठाची भाकरी पोळी व सोबत थोडा व्यायाम पहा काय फरक पडतो .
लोकांना शिस्त नकोय..
जीभ चटावलीय..
पैसा बोलतोय... "स्वयंपाक नकोय..."
आता तर घरपोच...
पंधरा मिनीटात...
.....आली लाट मारा उड्या
*हसत खेळत जगा, पण सर्वात महत्त्वाचे व्यायाम करणे आवश्यक आहे बस्स!!!*
सकाळी लवकर उठणं,
रात्री लवकर झोपणं,
दुपारी थोडीशी विश्रांती घेणं आवश्यक आहे.
*आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम करणं सातत्याने आवश्यक आहे.*
*आपल्या कॉम्प्युटर,लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो, तेवढी काळजी आपण त्यापेक्षाही महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही. तर सुरुवात करायला काय हरकत आहे?*
दिर्घायुष्य लाभावं,
आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत,
या करीता आपला आहार,
आपलं राहणीमान योग्य असणं महत्वाचं आहे.
*आपल्या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीविरुद्ध आहार घेतल्यास शरिरात विकार निर्माण होतात.*
*या व्यायामात नियमितता व सातत्य असावं. दर दोन-तीन महिन्यांनी व्यायाम प्रकारात बदल जरूर करा.*
आणि हो :-
या सर्वांसोबत मानसिक शांतताही राखा.
ताणतणाविरहित जीवन जगा. *ध्यान, धारणा, योगासनं, प्राणायाम करा. ज्यामुळे तुम्ही नक्कीच स्ट्रेस फ्री (stress free) राहू शकाल....*
👌🙏🙏🙏
*व्यायामाला कोणताच पर्याय नाहीं!!!*
ReplyDeleteM.D.Barshi.
*अत्यंत महत्वपुर्ण लेख*
आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक 'लाटा' उसळत अस तात व कालांतराने त्या ओसरतात... त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकस वाटतात...
पूर्वी गव्हांकूराची प्रचंड लाट होती...
प्रत्येक बाल्कनी - टेरेस - अंगणात गव्हांकुर पिकू लागले...
कॅन्सर, डायबेटीस.. बी.पी... गायब होणार
आणि
एकदम तंदुरुस्त होणार..
कैक टन गव्हांकुर संपले... मानसिक
समाधानापलीकडे विशेष काही घडले नाही व लाट ओसरली !
अल्कली WATER... ह्याची लाट तर जणू अमृतच मिळाले अशी होती....
म्हणाल तो रोग समूळ नष्ट होणार...
२० हजार - ३० हजार मशीनची किंमत...
मशीन्स धूळ खात पडली... लाट ओसरली !!
सकाळी उठल्या उठल्या मध-लिंबू-पाणी..
वजन घटणार ...
बांधा सुडौल होणार..
हजारो लिटर मध संपले... हजार मिलीग्रामपण वजन नाही घटले...
लाट ओसरली !!!
मग आली नोनी फळाची लाट
नोनीने नानी आठवली
पण
तीही लाट नानी व नाना पार्क मधून वैकुंठाला घेऊन गेली
अलोव्हेरा ज्यूस... सकाळ संध्याकाळ प्या.. डायबेटीस, बी.पी. एकदम नॉर्मल होणार.. हजारो बाटल्या खपल्या... विशेष काही बदलले नाही... लाट ओसरली !!!!
मग रामदेव बाबांची बिस्किटे आली.
५०००करोड चा व्यवसाय झाला .
परिस्थिती आहे तीच.
मग माधवबागवाले आले . तेल मसाज पंचकर्म करा हृदयाचे ब्लॉक घालवा.
राहता ब्लॉक विकायला लागला पण हृदयाचा ब्लॉक गेला नाही.
(आता माधव बाग जाहिरात करतात की डायबिटीस पूर्ण घालवतो.)
मग आली दिवेकर लाट
मग आली दीक्षित लहर
आता तर जग दोन भागात विभागले आहे
दार उल दिवेकर
आणि
दार उल दीक्षित
... ही लाट आता उसळ्या घेतेय... ओसरेल लवकरच !!!!!
लक्षात घ्या मंडळी, कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही वा आकसही नाही पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय
डोकं वापरा
आणि
Just एक पिढी मागे जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा
आणखी थोडं डोकं लावा
आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद म्हणजे नियम शास्त्र.
रोजचे शाकाहारी जेवण पालेभाजी,वेलवर्गीय भाजी,फळभाजी,मोडआलेली कडधान्य,सँलड,साजुक तूप,बदलते गोडेतेल,गहूँ,ज्वारी,बाजरी,व मिश्रपिठाची भाकरी पोळी व सोबत थोडा व्यायाम पहा काय फरक पडतो .
लोकांना शिस्त नकोय..
जीभ चटावलीय..
पैसा बोलतोय... "स्वयंपाक नकोय..."
आता तर घरपोच...
पंधरा मिनीटात...
.....आली लाट मारा उड्या
*हसत खेळत जगा, पण सर्वात महत्त्वाचे व्यायाम करणे आवश्यक आहे बस्स!!!*
सकाळी लवकर उठणं,
रात्री लवकर झोपणं,
दुपारी थोडीशी विश्रांती घेणं आवश्यक आहे.
*आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम करणं सातत्याने आवश्यक आहे.*
*आपल्या कॉम्प्युटर,लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो, तेवढी काळजी आपण त्यापेक्षाही महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही. तर सुरुवात करायला काय हरकत आहे?*
दिर्घायुष्य लाभावं,
आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत,
या करीता आपला आहार,
आपलं राहणीमान योग्य असणं महत्वाचं आहे.
*आपल्या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीविरुद्ध आहार घेतल्यास शरिरात विकार निर्माण होतात.*
*या व्यायामात नियमितता व सातत्य असावं. दर दोन-तीन महिन्यांनी व्यायाम प्रकारात बदल जरूर करा.*
आणि हो :-
या सर्वांसोबत मानसिक शांतताही राखा.
ताणतणाविरहित जीवन जगा. *ध्यान, धारणा, योगासनं, प्राणायाम करा. ज्यामुळे तुम्ही नक्कीच स्ट्रेस फ्री (stress free) राहू शकाल....*
👌🙏🙏🙏
*कई जीत* बाकी है *कई हार* बाकी है,
ReplyDeleteअभी तो *जिंदगी का सार* बाकी है,
यहां से *चले हैं नई मंजिल के लिए*,
यह तो *एक पन्ना* था, अभी तो *पूरी किताब बाकी है* ।।
Good day
*तांदळाच्या पाण्याचे...पेजेचे.. आरोग्यदायी फायदे*
ReplyDelete✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
१) तांदळाच्या पेजेत काळे मीठ टाकून प्यायल्यास भूक वाढते.
२) तांदळाच्या पेजेत मध मिसळून प्यायल्याने एनर्जि मिळते. थकवा दूर होतो.
३) तांदळाची पेज व गूळ एकत्रित करून प्यायल्यास रक्ताची कमतरता दूर होते.
४) तांदळाच्या पेजेत लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.
५) तांदळाच्या पेजेत दही टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
६) केळे व तांदळाची पेज एकत्र करून प्यायल्याने जुलाब बंद होतात,
७) तांदळाच्या पेजेत तूप मिसळून प्यायल्याने वजन वाढते.
८) तांदळाच्या पेजेत मीठ व जीरे मिसळून प्यायल्यास डायजेशन सुधारते.
९) भाताच्या पेजेत कार्बोहायड्रेटस् चे प्रमाण अधिक असते, त्यामुळे उर्जा मिळते, बाहेर जातांना पिऊन जावे, दिवसभर ताजेतवाने वाटते.
१०) वायरल संसर्गाने उलट्या, मळमळ होत असेल तर जेवणाऐवजी पेज घ्यावी, आजारपणात आलेली कमजोरी दूर होते.
११) उच्च रक्तदाब कमी होतो. तांदळाचे पाणी घेतल्यास हाय ब्लडप्रेशर कमी होते. कारण यात पोटँशिअम मुबलक प्रमाणात असते.
१२) तांदळच्या पाण्याने चेहरा धुतल्यास तजेलदार, मुलायम होतो, काळे डाग निघून जातात.
१३) केसांकरता उत्तम टाँनिक आहे. याच्या पाण्याने केस धुतल्यास कोंडा निघून जातो, केस रेशमी, चमकदार, व मजबूत होतात. रूक्षता निघून जाते. दुतोंडी केसांची समस्या दूर होते, कारण यात मुबलक विटामिन, मिनरल असतात.
१४) तांदळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास कँसरच्या पेशी आटोक्यात राहतात.
१५) तांदळाच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मेटाबाँलिज्म वाढते, पचनक्रिया सुरळित चालते. त्यामुळे आरोग्य चांगले राहते.
२६) डायेरियात डिहायड्रेशन होते अश्या वेळी तांदळाची पातळ पेज प्यायला द्यावी. ताकद येते.
१७) सर्दी, पडसे, ताप, वायरल इंनफेक्शन मध्ये तांदळाचे पाणी प्यायल्यास प्रतिकारशक्ति वाढून हे आजार दूर होतात.
तांदळाची पेज खूपच पौष्टिक आहे , कोकणात सकाळच्या न्याहरी सोबत घेतली जाते ,
*तांदूळ गावठी असेल तर उत्तम*
*गावठी तांदूळ कोकणात मिळतोच. तसेच आता बाजार पेठेतही सहज शक्य झाला आहे ,*
पूर्वी आजारी पेशन्टना गावठी तांदळाची पेज दिली जायची त्या मागची कारणे पोस्टमध्ये मांडली आहेतच.
*मुतखड्यावरील प्रभावी नैसर्गिक उपचार*
ReplyDelete*©️डॉ. सतीश उपळकर*
मुतखड्याचा त्रास अनेकांना आहे. आपली बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार अशी विविध कारणे याला जबाबदार असतात. मुतखड्याच्या त्रासात पोटात, कंबरेत असह्य वेदना होत असतात.
शरीरातील खनिजे, क्षार, युरिक एसिड यांच्या चयापचय संबंधी विकृतीमुळे मुतखडा होत असतो. लघवीचे प्रमाण कमी झाल्यास आणि लघवीत क्षार, युरिक एसिड या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.
मुतखड्यामुळे पाठीत, ओटीपोटात अतिशय वेदना होतात. लघवी करताना त्रास व जळजळ होते, काहीवेळा लघवीत रक्त येणे, लघवी थुंबून राहिल्यास मळमळ व उलट्या होणे असे त्रास मुतखडा असल्यास होत असतात.
*मुतखड्याचे प्रभावी नैसर्गिक उपाय :*
*ऍपल व्हिनेगर –*
दोन चमचे ऍपल व्हिनेगर एक ग्लास मिसळावे व ते मिश्रण जेवणापूर्वी प्यावे. यातील उपयुक्त ऍसिडमुळे मुतखड्याचे बारीक कण होऊन ते निघून जातात.
*लिंबु रस आणि ऑलिव्ह ऑईल*
एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह तेल ग्लासभर पाण्यात मिसळून हे मिश्रण प्यावे. मुतखड्यावर हा उपाय खूप फायदेशीर आहे.
*डाळिंबाचा रस*
डाळिंबातील उपयुक्त अँटीऑक्सिडेंटमुळे शरीर आणि किडणीतील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे डाळिंबाचा रस मुतखड्यामध्ये प्रभावी ठरतो.
*तुळस*
तुळशीच्या पानांचा रस मधाबरोबर दररोज घेतल्यास काही दिवसात मुतखड्यापासून सुटका होण्यास मदत होते. तसेच यासाठी तुळशीची ताजी पानेही आपण चावून खाऊ शकता.
*पानफुटी*
पानफुटीची दोन पाने सकाळी चावून खाण्यामुळे मुतखड्याचे बारीक कण होऊन लघवीवाटे बाहेर निघून जाण्यास खूप मदत होते.
*कुळथाचं कढण*
मुतखडा असल्यास आहारात कुळथाचं कढण किंवा हुलगे जरूर समाविष्ट करावे. कुळीथाचे कढण पिण्यामुळे मुतखडा बारीक होऊन पडून जातो.
*कांद्याचा रस*
दररोज सकाळी अनशापोटी कांदा किसून त्याचा चमचाभर रस नियमित सेवन केल्यास मूतखड्याचे बारीक कण होऊन ते लघवीवाटे निघून जातात.
*शहाळ्याचे पाणी*
मुतखड्याचा त्रास असल्यास आहारात शहाळ्याचे पाणी जरूर असावे. यामुळे लघवीचे प्रमाण वाढून मुतखडे विरघळून निघून जाण्यास मदत होते.
*पाणी*
किडनीमध्ये मुतखडे होण्यापासून दूर ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे. यासाठी दिवसभरात 10-12 ग्लास पाणी प्यावे. यामुळे लघवीला साफ होऊन मुतखडे धरणार नाहीत.
मुतखड्याचा विपरीत परिणाम आपल्या किडनीच्या कार्यावरही होऊ शकतो यासाठी मुतखडा त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे
"राजगिरा" लाडू धरतीवरील "अमृत" ।।
ReplyDeleteसमुद्रमंथनातून "अमृत" निर्माण झाल्यानंतर त्यातील काही थेंब जमिनीवर पडले , ते काही वनस्पतींनी शोषून घेतले असा पुराणात दाखला आहे, त्यापैकीच एक "राजगिरा" असावा।।
राजगिरा किंवा अमरन्थ म्हणजे ग्रीकमध्ये ‘अमर’. शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा।
राजगिऱ्या ला हिंदीत "रामदाणा" म्हणतात।
रामाचे स्मरण उपवासाच्या दिवशी व्हावे हा त्यामागचा उद्देश असावा। राम म्हणजेच अमरत्व असाही अर्थ असू शकतो।
उपवास आणि राजगिरा यांचं नातं अतूट ।
उपवासादिवशी पोटात कमी अन्न जाते त्यामुळे बऱ्याच वेळा थकवा येतो , त्याचा antidote म्हणजे राजगिरा।राजगिऱ्यात गव्हापेक्षा कैक पटीने जास्त लौह , कॅल्शियम, व्हिटॅमिन C, असते। त्याजोडीला fibre जास्त असल्यामुळे मलबद्धता होत नाही। किती सूक्ष्म आरोग्यविचार।
राजगिरा हा भाजून लाही स्वरूपात किंवा लाडू रूपात जास्त कार्यकारी।
भाजल्या मुळे त्यातील पाणी जाऊन हलकेपणा येतो तसेच तो पचायला सोपा होतो।
लाडूमध्ये गूळ असल्याने तो अजून जास्तच आरोग्यहीतकरी ठरतो. राजगिरा व गुळातील जास्तीचे लौह,कॅल्शियम थकवा येऊच देत नाही।
यामुळे राजगिरालाडू हा "वैद्यमित्र" म्हणून ओळखला जातो।
राजगिरा म्हणजे कॅल्शियम आणि लोहाचा मोठा स्रोत आहे. शिवाय मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली खनिजं राजगिऱ्यात पुरेशा प्रमाणात आहेत. इतर धान्यात नसलेलं ‘क’ जीवनसत्त्वही राजगिऱ्यात आहे. यात चोथा, कर्बोदके आणि रिबोफ्लोविनही आहे. शिवाय पचनाला हलका असल्याने केवळ उपवासालाच नव्हे तर सर्वानी विशेषत: वयस्कर लोकांनी/बालकांनी राजगिरा रोजच्या आहारात अवश्य घ्यावा. राजगिऱ्याच्या लाह्य़ा तर पचायला आणखी हलक्या.
राजगिऱ्या च्या नियमित सेवनाने मधुमेह व बीपी आपण लांब ठेवू शकतो. याचे कारण राजगिरा हा 0%फॅट असणारा पदार्थ आहे. शरीरात जमा होणारी अनावश्यक चरबी व पाणी राजगिरा शोषून घेतो.मधुमेहात फक्त राजगिरालाह्या खाव्यात.
पित्तज शिरशूलात(migrain) राजगिरा लाडू अतिरिक्त पित्ताचे शोषण करतो जोडीला गुळ मधुर रसाचा असल्याने पित्त शमन करतो.अशा रुग्णांनी राजगिरा नित्य वापरात ठेवावा। तसेच साठवूनही ठेवावा।
खलित्य म्हणजेच केस गळत असल्यास राजगिरा अमृतासम , याचे कारण राजगिऱ्यात असणारे प्रचुर minerals। जास्तीचे लौह,कॅल्शियम।
बऱ्याच समस्यांचे मूळ असणारा राग। राजगिरा- रागावर मात करणारा राजा।
राग जास्त असणाऱ्यांनी राजगिरा लाडू सतत खाल्यास त्यांचा रागही कमी होतो कारण पित्त व राग हे जुळे भाऊच असतात।
बऱ्याच वेळा आजच्या मातांना सकाळी प्रश्न पडतो डब्यात काय द्यावे, अशा मातांसाठी राजगिरा लाडू वरदानच।
उपवासाच्या दिवशी पोटात अन्न कमी गेल्यामुळे मलबद्धता होण्याची जास्त शक्यता असते। अशावेळी राजगिऱ्या तील extra fibre मलप्रवृत्ती साफ होण्यास मदत करते।
भूक जास्त लागत असल्यास राजगिरा लाडू उपयोगी पडतो। कारण त्यातील अतिरिक चांगले घटक व पोषण मूल्य।
असा हा बहुगुणी राजगिरा लाडू। आपण खावे घरी आलेल्या अतिथींना द्यावे।
धन्यवाद।
शुभम् भवतू।।
प्रतिकारशक्ती
ReplyDeleteआज आपण प्रतिकारशक्ती चांगली कशी ठेवता येईल या विषयी थोडी माहिती घेऊ.
काही छोटय़ा गोष्टी नियमित केल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती त्यातल्या त्यात चांगली ठेवू शकतो.
तुळस
रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुळशीची आठ ते दहा पानं रोज चावून खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्गाला अटकाव होतो.
तूप
कोणत्याही वयोमानात शरीराचं पोषण करायचं असेल तर अर्धाचमचा तूप आवजरून खावं. तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. अनेकजण कौतुकानं आपल्या आहारात चीज, बटर असल्याचं सांगतात. पण जी कमाल अर्धा चमच तूप करतं ती या पदार्थाना जमत नाही.
आवळा-लिंबू
लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्वं असतं. एक अख्खं लिंबू आपण खावू शकत नाही. पण लिंबाची एक फोड मात्र सहज खावू शकतो. पण लिंबू खावं म्हणजे लिंबूचं खावं. लिंबाचं लोणचं नव्हे.
आवळा हा प्रामुख्यानं हिवाळ्यात मिळतो. पण मुरंबा, मोरआवळा, कॅंण्डी या स्वरूपात वर्षभर आवळा उपलब्ध असतो. रोज थोडा तरी आवळा पोटात गेला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते.
पाणी
आरोग्याच्यादृष्टीनं पाण्याचं महत्त्वं वेगळं सांगण्याची गरज नाही. पाण्याची तहान लागली तर ती पाण्यानंच भागेल याची काळजी घेतल्यास शरीरात योग्य प्रमाणात पाणी जाईल. तहान लागली पाणी नाही म्हणून मिल्क शेक/ नारळपाणी/ज्यूस प्यायलं म्हणून तहान भागत नाही. उलट शरीराची पाण्याची गरज पूर्ण झाली नाही तर पाण्याला पर्याय म्हणून पोटात टाकलेले पदार्थ शरीर उलटवून टाकण्याचीच शक्यता जास्त. पाणी आवश्यकतेपेक्षा कमी प्यायलं किंवा जास्त प्यायलं तरी अपाय होतो.
नाचणी सत्वं
दिवसभर शरीरातली ऊर्जा टिकवून धरायची असेल तर रोजच्या न्याहारीत नाचणीचं सत्त्व हवंच. नाचणीच्या सत्त्वामध्ये सर्व मुख्य जीवनसत्त्वं असतात. हे नाचणी सत्त्वं दिवसातून एकदा तरी शरीरात जाणं आवश्यक असतं.
नाचणीची भाकरी खावी .
बीट
दुपारच्या जेवणात कोशिंबीर असावी. पण ती काकडी, टोमॅटो नाहीतर मुळयाचीच हवी असं नाही. उलट रोजच्या जेवणात बीटाची कोशिंबीर खाल्ल्यास एकाचवेळेस शरीराला जीवनसत्त्वं, खनिजं, अॅंन्टिऑक्सिडंटस मिळतात. बीट हे उत्तम शक्तीवर्धक आहे त्यामुळे वृध्दांच्या आहारात तर बीटाचा समावेश असायलाच हवा.
दूध-हळद
रात्री जेवल्यानंतर एक कपभर दुध उकळून त्यात एक चमचा हळद घालावी. आणि ते दूध रोज प्यावं. या दुधात चव म्हणून अनेकजण साखर घालतात. पण तसं करू नये.
लहान मुलांना दूध-हळद ऐवजी दूधात थोडं केशर आणि एखादा बदाम भिजवून, वाटून ते दूध द्यायला हवं. दुधात केशराच्या एक-दोन काडय़ाच वापराव्यात.
दही आणि ताक
रोजच्या जेवणात कोणी दही खावं आणि कोणी ताक घ्यावं याबाबतही काही नियम आहेत. प्रौढ स्त्रिया-पुरूष आणि वृध्दांनी रोजच्या जेवणात ताक घ्यावं. ताक म्हणजे दह्यात पाणी घालून घुसळून केलेलं ताक नव्हे. तर लोणी घुसळल्यानंतर शिल्लक राहणा:या अंशाला आहारशास्त्रात ताक म्हणतात. आणि या ताकाच्या सेवनानं शरीराला फायदा होतो. लहान मुलांना ताक देवू नये. त्याऐवजी रोज दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात त्यांना दोन चमचे ताजं दही द्यावं. मुलांना दही देतांना त्यात साखर घातली जाते. त्याऐवजी दह्यामध्ये खडीसाखर घालावी.
गुळाचा खडा आणि खडीसाखर.
घरात वृध्द आणि लहान मुलं असले की आपल्या डब्यातला गूळ आणि खडीसाखर कधीही संपू देवू नये. वृध्दांना दिवसभर तरतरी राहण्यासाठी गुळाचा खडा खूप उपयुक्त असतो. शिवाय चक्कर आल्यास, तोल जात आहे असं वाटल्यास, घसा कोरडा पडल्यास गुळाचा खडा किंवा खडींसाखर तात्काळ शरीरात ऊर्जा निर्माण करतं.
लहान मुलं एका जागी कधीच बसत नाही. दिवसभर त्यांच्या अॅक्टीव्हीटी चालूच असतात. यामुळे त्यांच्या शरीराला ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा खडीसाखरेतून मिळू शकते. मुलांना शाळेच्या डब्यात एक छोट्या डब्बीत खडीसाखर घालून आवश्य द्यावी.
🌷आरोग्यम् धनसंपदा😒
प्रतिकारशक्ती
ReplyDeleteआज आपण प्रतिकारशक्ती चांगली कशी ठेवता येईल या विषयी थोडी माहिती घेऊ.
काही छोटय़ा गोष्टी नियमित केल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती त्यातल्या त्यात चांगली ठेवू शकतो.
तुळस
रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुळशीची आठ ते दहा पानं रोज चावून खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्गाला अटकाव होतो.
तूप
कोणत्याही वयोमानात शरीराचं पोषण करायचं असेल तर अर्धाचमचा तूप आवजरून खावं. तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. अनेकजण कौतुकानं आपल्या आहारात चीज, बटर असल्याचं सांगतात. पण जी कमाल अर्धा चमच तूप करतं ती या पदार्थाना जमत नाही.
आवळा-लिंबू
लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्वं असतं. एक अख्खं लिंबू आपण खावू शकत नाही. पण लिंबाची एक फोड मात्र सहज खावू शकतो. पण लिंबू खावं म्हणजे लिंबूचं खावं. लिंबाचं लोणचं नव्हे.
आवळा हा प्रामुख्यानं हिवाळ्यात मिळतो. पण मुरंबा, मोरआवळा, कॅंण्डी या स्वरूपात वर्षभर आवळा उपलब्ध असतो. रोज थोडा तरी आवळा पोटात गेला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते.
पाणी
आरोग्याच्यादृष्टीनं पाण्याचं महत्त्वं वेगळं सांगण्याची गरज नाही. पाण्याची तहान लागली तर ती पाण्यानंच भागेल याची काळजी घेतल्यास शरीरात योग्य प्रमाणात पाणी जाईल. तहान लागली पाणी नाही म्हणून मिल्क शेक/ नारळपाणी/ज्यूस प्यायलं म्हणून तहान भागत नाही. उलट शरीराची पाण्याची गरज पूर्ण झाली नाही तर पाण्याला पर्याय म्हणून पोटात टाकलेले पदार्थ शरीर उलटवून टाकण्याचीच शक्यता जास्त. पाणी आवश्यकतेपेक्षा कमी प्यायलं किंवा जास्त प्यायलं तरी अपाय होतो.
नाचणी सत्वं
दिवसभर शरीरातली ऊर्जा टिकवून धरायची असेल तर रोजच्या न्याहारीत नाचणीचं सत्त्व हवंच. नाचणीच्या सत्त्वामध्ये सर्व मुख्य जीवनसत्त्वं असतात. हे नाचणी सत्त्वं दिवसातून एकदा तरी शरीरात जाणं आवश्यक असतं.
नाचणीची भाकरी खावी .
बीट
दुपारच्या जेवणात कोशिंबीर असावी. पण ती काकडी, टोमॅटो नाहीतर मुळयाचीच हवी असं नाही. उलट रोजच्या जेवणात बीटाची कोशिंबीर खाल्ल्यास एकाचवेळेस शरीराला जीवनसत्त्वं, खनिजं, अॅंन्टिऑक्सिडंटस मिळतात. बीट हे उत्तम शक्तीवर्धक आहे त्यामुळे वृध्दांच्या आहारात तर बीटाचा समावेश असायलाच हवा.
दूध-हळद
रात्री जेवल्यानंतर एक कपभर दुध उकळून त्यात एक चमचा हळद घालावी. आणि ते दूध रोज प्यावं. या दुधात चव म्हणून अनेकजण साखर घालतात. पण तसं करू नये.
लहान मुलांना दूध-हळद ऐवजी दूधात थोडं केशर आणि एखादा बदाम भिजवून, वाटून ते दूध द्यायला हवं. दुधात केशराच्या एक-दोन काडय़ाच वापराव्यात.
दही आणि ताक
रोजच्या जेवणात कोणी दही खावं आणि कोणी ताक घ्यावं याबाबतही काही नियम आहेत. प्रौढ स्त्रिया-पुरूष आणि वृध्दांनी रोजच्या जेवणात ताक घ्यावं. ताक म्हणजे दह्यात पाणी घालून घुसळून केलेलं ताक नव्हे. तर लोणी घुसळल्यानंतर शिल्लक राहणा:या अंशाला आहारशास्त्रात ताक म्हणतात. आणि या ताकाच्या सेवनानं शरीराला फायदा होतो. लहान मुलांना ताक देवू नये. त्याऐवजी रोज दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात त्यांना दोन चमचे ताजं दही द्यावं. मुलांना दही देतांना त्यात साखर घातली जाते. त्याऐवजी दह्यामध्ये खडीसाखर घालावी.
गुळाचा खडा आणि खडीसाखर.
घरात वृध्द आणि लहान मुलं असले की आपल्या डब्यातला गूळ आणि खडीसाखर कधीही संपू देवू नये. वृध्दांना दिवसभर तरतरी राहण्यासाठी गुळाचा खडा खूप उपयुक्त असतो. शिवाय चक्कर आल्यास, तोल जात आहे असं वाटल्यास, घसा कोरडा पडल्यास गुळाचा खडा किंवा खडींसाखर तात्काळ शरीरात ऊर्जा निर्माण करतं.
लहान मुलं एका जागी कधीच बसत नाही. दिवसभर त्यांच्या अॅक्टीव्हीटी चालूच असतात. यामुळे त्यांच्या शरीराला ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा खडीसाखरेतून मिळू शकते. मुलांना शाळेच्या डब्यात एक छोट्या डब्बीत खडीसाखर घालून आवश्य द्यावी.
🌷आरोग्यम् धनसंपदा😒
राज्य कर्मचारी विमा योजनेअंतर्गत सर्व जिल्हे
ReplyDeleteसमाविष्ट करण्यासाठी विभागाने प्रयत्न करावा
- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई दि. 9 : राज्यातील कामगारांना अतिविशिष्ट वैद्यकीय उपचारांसह आधुनिक वैद्यकीय सुविधा महाराष्ट्र राज्य कर्मचारी विमा योजनेअंतर्गत देण्यात येते. या योजनेअंतर्गत सर्व जिल्हे समाविष्ट करण्यासाठी विभागाने प्रयत्न करावा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिल्या.
राज्य कामगार विमा योजनेची सुविधा शासकीय रुग्णालयासाठी संलग्न करण्यासंदर्भातील बैठक आज वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह महाराष्ट्र राज्य कर्मचारी विमा योजनेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र राज्य कर्मचारी विमा योजना सोसायटी आणि केंद्र शासनाची कर्मचारी विमा योजनेबाबत संयुक्त बैठक लावून कामगारांना अधिकाधिक फायदा कसा मिळेल याबाबत लक्ष देण्यात यावे.
"वरण भात "-देवाचं मानव जातील दिलेलं वरदान ..!
ReplyDeleteआयुष्यात काही पदार्थ आपण कधीच रिप्लेस करू शकत नाही ,अर्थात त्यांची रिप्लेसमेंट मिळत देखील नाही .
त्यांची जागा हि ध्रुव ताऱ्या सारखी असते .
तुम्ही कितीही जिभेचे चोचले पुरवा ,पण जेवणाची पूर्तता फक्त तुम्हाला हेच पदार्थ देऊ शकतात .
जेवणाच्या पानातील एक अढळ स्थान घेतलेली हि मंडळी ,ताटात नसलीकी काहीतरी चुकल्या सारख वाटतं .
सागर मंथनातून म्हणे अनेक अमूल्य ठेवी निघाल्या ,मला वाटतं ह्या पदार्थाच्या रेसिपी देखील ,देवलोकात बसणाऱ्या महिला मंडळाने तयार केल्या असाव्यात ,म्हणूनच बालगोपाळांपासून ते वयस्कर व्यक्ती पर्यंत ज्या एका पदार्थाने सर्वांच आयुष्य व्यापल आहे तो म्हणजे
"वरण भात "...!
आता हा कोणत्या प्रांतातून आला ,किव्वा ह्याचा इतिहास काय ,हे सगळं जाणून घेण्यात कोणत्याही खवैयाला रस नसतो ,त्याच काम फक्त ,बोटांची जुळवा जुळव करून हे अमृततुल्य खाद्य मुखाद्वारे आपल्या यज्ञकुंडात ढकलायच आणि एक तृप्तीचा ढेकर देऊन ,बनवणाऱ्याच तोंड भरून कौतुक करायचं .
आपल्या आयुष्यात नेमका याने केव्हा प्रवेश केला हे कुणीही सांगू शकणार नाही ...
लहानपणी दात नसतांना चावता येत नाही म्हणून ,एकमेव खाण्याजोग काही असेल तर तो "भात"..!
मऊ लुसलुशीत भातावर थोडंसं वरण टाकून ,सगळ्याच आयांनी आपल्या लाडक्या कार्ट्याला किव्वा कार्टीला भरवलेला हा भात आपल्या बालपणाची साक्ष देतो .
आयुष्याच्या सुरवातीपासून ते अगदी अंत काळापर्यंत हा आपली साथ कधीही सोडत नाही , अगदी बोळकी बसवलेल्या आजोबांना सुद्द्धा हा तितकच सुख देतो .
देवाच्या नैवेद्याच्या ताटापासून ते नवीन वास्तूच्या पूजनात पिशाच्याला देण्यात येणाऱ्या घासामध्ये ,भाताचं अस्तित्व हे अभाधित आहे . गरिबा पासून ते श्रीमंता पर्यंत सगळ्यांच्या पोटात प्रवास करणारा असा हा एक अवलिया आहे .
"गरिबाला परवडणारा आणि श्रीमंताला आवडणारा "..!
ऐन वेळेला जेवायला काय करायचं ? ह्या गृहिणीच्या त्रासदायक प्रश्नाचं उत्तर आहे "वरण भात ". !
कधी शेजवान राईस ,कधी मन्चुरिअन राईस ,अशी नानाविधं
रूपे घेऊन तरुणांच्या मनात आपल एक वेगळच स्थान निर्माण करणारा आहे हा "भात "..!
लग्नात ,किव्वा व्याही भोजनात ,ज्याच्यावर "अहो घ्या हो "
असं म्हणून तुपाची धार सोडली जाते तोच हा "भात "..!
अगदी तान्हुल्याच्या पहिल्या वाढदिवसापासून ते म्हाताऱ्याच्या श्राद्धापर्यंत ,सगळ्या पंगतीत जेवणाची सुरवात
आणि शेवट जो करतो ,तोच हा "भात "..!
कुठल्याही थाळीची मग ती ,महाराष्ट्रीयन असो ,गुजराती असो ,इटालियन असो ,कि जॅपनीज असो ,अनेक शैलींमध्ये याची हजेरी लागते आणि ह्याची हजेरीच खैवयांना जेवणाचा खरा आनंद मिळवून देते .
भातापासून अनेक प्रकार बनत असले ,तरीही साध्या वरण
भाताची मजा काही औरच.
स्त्री ने कितीही मेक उप केला ,
पण , पदर खांद्यावर घेऊन कपाळावरती लावलेल्या टिकलीवरच्या कुंकवाचा ठिपका स्त्रीच्या सौंदर्यात जी काही भर टाकतो ,
तेच काम हा वरण भात जेवणाची चव आणि शोभा वाढवण्याच करतो .
शेवटी कतरीना कितीही कंबर वाकडी करून नाचली,पण मधुबालाची निरागसता तिच्यात किंचितही दिसणार नाही.
असा हा वरण भात ,पारंपरिक पण नव्याशी जुळवून
घेणारा , गरीबाच पोट भरणारा ,श्रीमंतांचे चोचले पुरवणारा
मागच्या काही वर्षात मात्र ,तथाकथित काही बिनडोक आणि अर्धवट लोकांच्या मानसिकतेमुळे बदनाम झाला आहे .
जेवणाच्या पानातील त्याचा मान कमी झाला आहे .
डाएट प्लॅन च्या नावाखाली ,त्याला आहारातून वगळण्यात
आलं आहे .
काय तर म्हणे "भात खाल्याने पोट वाढत".. ,तूप खाल्याने कोलेस्ट्रॉल वाढत,अश्या वेडगळ कल्पना समाजात जाणून बुजून पेरल्या गेल्या .
शेवटी काही झालं तरी भाताचं माहात्म्य हे खवैयांच्या मनातून कुणीही पुसू शकत नाही .
भातावर वरण वाढल्यावर जस ते संपूर्ण जेवणाचं पान व्यापून ,आजू बाजूच्या चटणी आणि कोशिंबिरीत मिसळून जात ,तसंच आपलं आयुष्य ह्या इंद्रलोकातल्या जादुई पदार्थाने व्यापल आहे .
असा हा सर्वांनाच भावणारा ,गृहिणीच्या पसंतीस उतरणारा ,हॉस्टेल वर राहणाऱ्या मित्रांची भूक भागवणारा ,पाककलेतील कोणतेही विशेष कौशल्य नं
वापरता पटकन तयार होणारा आणि कुकर ला घरातील लडिवाळ स्त्रियेला शिट्टी मारायला भाग पाडणारा ,ह्याचे कितीही गूण गायले तरी मराठी साहित्यातील सगळे यमक ,प्रास ,क्रियापद कमी पडतील .
तर लोकहो ,अश्या ह्या देवाच्या नैवेद्याच्या ताटात सर्वोच मान असणारा भात तुम्ही कधी शिकता आहात करायला ?
सर्व भात प्रेमींना समर्पित ....! ❤️
अक्षय मुळे
नाशिक
[2/12, 12:15] Evaishali Bhagat: *मालमत्तेचे वारस कितीही*
ReplyDelete*असू शकतात,परंतु कर्माचा वारस*
*आपण स्वतःच आहोत....!*
*🙏🏻 Good morning 🙏🏻*
[2/12, 12:18] Evaishali Bhagat: 👵🏻🧑🏻
आजीला नातवाने ईमेल आयडी बनवून दिला.
"आजी, पासवर्ड काय ठेऊ ??"
*आजी :*"पासवर्ड म्हंजे??
"अंग, पासवर्ड म्हणजे ... जस,
'तिळा तिळा दार उघड' सारखे.
सुरक्षेकरता हा भरपूर मोठा असावा,
अन कुणाला सहज ओळखू येणार नाही
असा असावा. ..
.
.
.
.
_बरं ...मग लिही..._
*"लवथवतीविक्राळाब्रम्हांडीमाळा"*
😅🤣🤣
[2/12, 12:18] Evaishali Bhagat: *मैत्रीण :* का गं मारतेस आजारी नवऱ्याला ? 😲🤒🥵
*स्त्री :* अगं, आयुर्वेदिक औषध आणलंय डॉक्टरांकडून....
डॉक्टर म्हणाले, "पहिलं चांगलं *कुटा* आणि मग द्या...."
🤪😜😜😜😜
*🚹ऊसाचा रस पिण्याचे फायदे🚹*
ReplyDelete*🌐 ऊसाचा रस तुम्ही नेहमी पित असाल. उसाच्या रसाच्या दुकानातील घुंगरांचा आवाज आपल्याला रस पिण्यासाठी खेचून नेत असतो. येता-जाता, रस्त्यांच्या कडेला अनेकदा तुम्ही ऊसाच्या रसाचा आस्वाद घेत असता. पण काही लोकांना गोड आवडत नसल्यामुळे ऊसाचा रस पित नाहीत. आज आम्ही तुम्हाला ऊसाचा रस प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात.याबाबत सांगणार आहोत. हे फायदे वाचून जे ऊसाचा रस पित नाहीत ते लोक सुद्धा ऊसाच्या रसाचं सेवन करतील.*
*▪️कॅन्सरपासून बचाव*
ऊसाच्या रसात पोषक घटक असतात. त्याव्यतिरिक्त यात कॅन्सर होण्यापासून रोखणारे आवश्यक घटक असतात. तसचं किडनी स्टोनच्या समस्येला सुद्धा रोखण्याची क्षमता यात असते. ऊसात एंटी कॅन्सरचे गुण असतात. कॅन्सरच्या लक्षणांना वाढण्यापासून रोखतात.
*▪️किडनी स्टोनपासून बचाव*
ऊसाचा रस प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होते. अनेक डॉक्टारांकडून सुद्धा उसाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. ऊसाच्या रसात आम्लीय क्षमता असते. ज्यामुळे जर मुतखडा झाला असेल तर बाहेर पडण्यास मदत होते. मुत्रावाटे हा खडा बाहेर निघत असतो.
*▪️युरिनरी ट्रक इन्फेक्शन होतं कमी*
अनेक महिलांना अनियमित जीवनशैली आणि खाण्यापिण्या्च्या पध्दतीत झालेल्या बदलामुळे युरीनरी ट्रॅकचं इन्फेक्शन होत असतं. ऊसाच्या रसातील ड्युरेटिक गुणांमुळे या प्रकारचं इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो. शिवाय युरीनमध्ये होणारी जळजळ देखील कमी होते.
*▪️रक्ताची कमतरता भरून निघते*
अनेक लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते. काहीवेळा एनीमिया सुद्धा असतो. या परिस्थितीत लाल पेशी कमी होत असतात. शरीरात रक्ताचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी ऊसाचा रस फायदेशीर ठरत असतो. तसंच जर तुम्ही व्यायाम करत असाल तर हाडांना मजबूती देण्यासाठी तसंच उर्जा देण्यासाठी ऊसाच्या रसाचे सेवन करणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर यामुळे दातांना इन्फेक्शनपासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत मिळते.
*▪️रोगप्रतिकारकशक्ती वाढते*
शरीरात पोषक घटकांची कमतरता असल्यामुळे सर्दी, ताप, खोकला यांसारखे आजार वारंवार होत असतात. जर तुम्ही नियमीत ऊसाच्या रसाचे सेवन केलं तर शरीरासाठी चांगलं असेल रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरेल. आजारी पडण्याचं प्रमाण कमी होईल. शरीरातील उष्णता कमी करून गारवा देण्यासाठी ऊसाच्या रसाचं सेवन करणं गरजेचं आहे.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
Cp
ReplyDelete*फक्त 1 कप दुधामध्ये 1 कप चमचा टाका म्हातारा सुद्धा तरुणासारखा पळू लागेल…*
तुम्हाला आयुष्यात हाडांना कधी फॅकचर होऊ नये असे वाटत असेल, तुमची हाडे पोलादा सारखी मजबूत व्हावीत असे वाटत असेल, किंवा पूर्वी कधी तुमचे कधीही हाड मोडलेले असेल, हाडांमध्ये फॅकचर झालेले असेल तर त्याचा खूप त्रास होतो.
वयानुसार तुमची हाडे खूप ठिसूळ झालेली असतील, तुमच्या सांध्यांमध्ये हाडांचे घर्षण होऊन तुमची हाडे कमजोर झालेली असतील आणि त्यामुळे डॉक्टर ने तुम्हाला सांध्यांचे ऑपरेशन करायला सांगितले असेल. तर या पैकी किंवा हाडांसंबंधीत कोणत्याही समस्या तुम्हाला असेल, हाडांमध्ये कॅल्शियम ची कमतरता तुम्हाला असेल, तर फक्त सात आजचा हा उपाय फक्त एक चमचा एक ग्लास दुधामध्ये किंवा एक कप दुधामध्ये घ्या.
हा उपाय केल्याने तुमच्या हाडांमध्ये असलेली पोकळी पूर्ण पणे भरून येईल. हाडांमध्ये क्रॅक झालेले असेल हाडांमध्ये फॅकचर झालेले असेल तर ते पूर्ण पणे भरून येतील. झालेली हाडांची झीज पूर्ण पणे भरून येईल.
आयुष्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम ची गोळी घ्यावी लागणार नाही इतका हा जबरदस्त हाडे मजबूत करणारा हाडांची झीज भरून काढणारा अतिशय सोपा साधा उपाय आहे.
मित्रांनो हे औषध तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज रित्या उपलब्ध होईल. याने हाडांची वाढ सुद्धा चांगली होते आणि जर तुमचे वय कमी असेल, मुलांची उंची वाढत नसेल तर उंची वाढवण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत चांगला उपाय आहे.
हाडांच्या कोणत्याही समस्ये साठी आणि महिलांच्या साठी हा उपाय वरदान आहे. वयस्कर लोकांन मध्ये कॅल्शियम ची कमतरता भरपूर प्रमाणात असते. त्यांची हाडे खूप ठिसूळ झालेली असतात, अश्यान साठी तर हा उपाय खूप फायदेशीर आहे.
या उपाया साठी आपल्याला लागणार आहे एक कप किंवा एक ग्लास दूध. या एक ग्लास दूधाला चांगल्या रीतीने उकळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यात एक चमचा बडीशेप टाकायची आहे.
मित्रांनो जी मोठी बडीसोप असते ती दूध उकळताना आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. दूध उकळून चांगल्या रीतीने गाळून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये अत्यंत महत्वाचा हा जो घटक आहे तो टाकायचा आहे.
तो घटक म्हणजे डिंक. मित्रांनो डिंक किराणा दुकान मध्ये तुम्हाला सहज रित्या मिळेल हा डिंक तुम्हाला आणायचा आहे त्याची बारीक चूर्ण करून घ्यायचा आहे आणि एक छोटा चमचा भर या डिंकाचे चुर हे गरम दुधामध्ये टाकायचे आहे.
दूध थंड होई पर्यंत ढवळायचे आहे थंड होई पर्यंत ढवळून घेतल्या नंतर याला तुम्ही उपाशी पोटी घ्या किंवा रात्री झोपण्याच्या आधी घ्या.
फक्त सात दिवस तुम्हाला न चुकता सतत हा उपाय करायचा आहे एक तर सकाळी करा किंवा रात्री झोपण्यापूर्वी करा.
रोज कॅल्शियम ची गोळी घ्यावीच लागते अश्या व्यक्तींनी हा उपाय एकवीस दिवस करायचा आहे. बडीशोप हे तुमच्या शरीरात कॅल्शियम चे पोषण करते.
डिंक मध्ये इतर सोर्सेस पेक्षा चार पटीने जास्त असते आणि डिंक हा थोडासा चिकट असतो ज्यामुळे तुमच्या हाडाला चांगली मजबुती येते.
या उपायांमुळे तुमच्या सांध्यामधील हाडांची झीज भरून येते तुम्ही हे करून बघा तुमच्या कॅल्शियम च्या गोळ्या पूर्ण पणे बंद होतील.
दि. १६ फेब्रुवारी २०२१
ReplyDeleteनियमांचे पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जा;
यंत्रणांनी कर्तव्यात ढिलाई दाखवू नये
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मुंबई, दि. १६ : कोरोनाविषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असेही श्री.ठाकरे म्हणाले. सार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादीत ठेवतानाच मास्क वापरणे बंधनकारक आहे. जे नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, टास्क फोर्सचे सदस्य आदी उपस्थित होते.
जिल्ह्यांचा आढावा घेऊन मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट आल्याने नागरिकांमध्ये बेफीकीरी आली आहे त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठीच्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. लोकांमध्ये जरी शिथीलता आली असी तरी यंत्रणांमध्ये ती येऊ देऊ नका. नियमांची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आंदोलने, सभा, मिरवणुका यांना परवानगी देऊ नये. विवाह समारंभामध्ये उपस्थितांच्या मर्यादेचे पालन केले जाते का याची यंत्रणेकडून तपासणी झाली पाहिजे. ज्या भागात रुग्ण संख्या वाढतेय तेथे कंटनेमेंट झोन करायची तयारी ठेवावी, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सर्वसामान्यांना लागू असून त्याला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना उपचारासाठी जी क्षेत्रिय रुग्णालये करण्यात आली आहे त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी ग्रामीण आणि शहरी भागात सार्वजनिक ठिकाणांचे, शौचालयांचे, बसस्थानके, उद्याने याठिकाणी निर्जंतुकीकरणाचे काम हाती घ्यावे. नियमांचे पालन करायचे की पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे याची निवड लोकांच्या हातात आहे. त्यामुळे पुढच्या काळात अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यांना जो निधी देण्यात आला आहे त्यातील शिल्लक असलेला निधी ३१ मार्चपर्यंत वापरायला परवानगी देण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
जनारोग्य योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ देतानाच ज्या भागात जास्त रुग्ण आढळून येत आहेत तेथील सार्वजनिक कार्यक्रमांमधील गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची सूचना आरोग्यमंत्री. श्री. टोपे यांनी केली.
महत्वाचे मुद्दे:
• कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेका रुग्णांचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत
• मधल्या काळात आपण ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम’ राबवून राज्याचा आरोग्य नकाशा तयार केला. यातील सहव्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करावी.
• ज्या ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉक डाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्यावी.
• जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करावी.
• बँक्वेट हॉलमध्ये कोणी विनामास्क आढळल्यास हॉल मालकावर कारवाई करावी.
• ज्या भागात रुग्ण आढळून येत आहेत तेथे जाऊन कोरोना चाचणी करावी.
• विवाह समारंभासाठी पोलिस परवानगी आवश्यक.
बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय आदी उपस्थित होते.
००००
अजय जाधव/विसंअ/१६.२.२०२१
काेरोनाची इतिश्री अद्याप झालेली नाही;
ReplyDeleteसावधगिरी बाळगा
- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 16 : कोरोना संसर्ग देशात येऊन एक वर्ष होत आले. मात्र करोनाची इतिश्री अद्याप झालेली नाही. यास्तव सर्व नागरिकांनी यापुढेही सातत्याने कोरोनाबद्दल सावधगिरी बाळगावी, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने राजभवन येथे विविध क्षेत्रातील ३५ कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र, केरळ यांसह काही राज्यात कोरोनाचे रुग्ण पुनश्च वाढत आहेत. कोरोनासंदर्भात बेफिकीरीने न राहता सावधगिरी बाळगून परंतु निर्भयतेने काम करण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
जगाच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची तसेच बळींची संख्या कमी होती. देशातील समाज सेवक, शासकीय कर्मचारी, पोलीस, स्वच्छताकर्मी यांनी कोरोना काळात अतिशय उत्कृष्ट काम केले व त्यांना देशातील दानशूर व्यक्तींनी चांगले सहकार्य केले. त्यामुळेच भारत कोरोनाचा मुकाबला चांगल्या पद्धतीने करू शकला, असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले.
यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुनिता सुमन सिंह व प्रताप सहकारी बँकेचे अध्यक्ष चंद्र कुमार सिंह व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्यपालांच्या हस्ते सायन इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. मोहन अच्युत जोशी, केईएमचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख, शुश्रुषा हॉस्पिटलचे डॉ हर्षद शाह, डॉ. मुकेश अग्रवाल, डॉ. विभा अग्रवाल, समाज सेवक इक्बाल इस्माईल ममदानी, रुग्णवाहिका चालक अनिल आदिवासी, उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, वडाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत कांबळे यांसह इतर कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
**
Deans of KEM, Lokmanya Tilak, Shushrusha Hospital among those honoured
Governor Koshyari felicitates 35 Corona Warriors at Raj Bhavan
The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari felicitated 35 Corona Warriors from different walks of life at a felicitation function held at Raj Bhavan, Mumbai on Tuesday (16th Feb). The felicitation of Corona Warriors was organized by the Akhil Bharatiya Kshatriya Mahasabha.
Dean of Lokmanya Tilak Hospital Sion Dr Mohan Joshi, Dean of KEM Hospital Dr Hemant Deshmukh, In Charge of Shushrusha Hospital Dr Harshad Shah, Dr Mukesh Agrawal, Dr Vibha Agrawal Dr Satyajeet Pattnaik, Social Worker Iqbal Mamdani, Ambulance Driver Anil Adivasi and Deputy Collector Mallikarjun Mane were among those felicitated.
National Woman President of Akhil Bharatiya Kshatriya Mahasabha Sunita Suman Singh and Chairman of Pratap Co-operative Bank Dr C K Singh were present on the occasion.
००००
रेबीज मुक्ती अभियानास राज्य शासनाचे पुर्ण सहकार्य
ReplyDelete- मंत्री सुनिल केदार
मुंबई, दि. 17 : प्राण्यांपासून होणाऱ्या रेबीज या आजाराला मुक्त करण्यासाठी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थेने सुरु केलेले रेबीज मुक्त अभियान २०२५ या उपक्रमास राज्य शासन पुर्ण सहकार्य करणार असून दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
जीव - जंतु कल्याण दिन 2021 निमित्त रेबीज (rabies) मुक्ती अभियान २०२५ चा शुभारंभ मंत्रालय परिसरात करताना ते बोलत होते. यावेळी आमदार अषिस जैस्वाल आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष अँड. दगडू लोंढे आणि सदस्य उपस्थित होते.
यावेळी सुनिल केदार यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात स्वानाचे रेबीज लशीकरण करण्यात आले. रुग्ण वाहीकेला श्री केदार यांनी हीरवी झेंडी दाखवून अभियाना प्रारंभ केला.
श्री केदार म्हणाले, आपल्या परिसरातील जीव जंतूवर अन्याय किंवा क्रुरता होवू नये याकरिता जीव -जंतू दिन साजरा करण्यात येतो.यानिमित्ताने राज्यात उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून रेबीज मुक्ती अभिमान राबविण्यात येत आहे. कुत्र्यांना लस दिल्याने मानवाला चावल्यास रेबीज होत नाही. म्हणजे एक प्रकारे मानव सेवेचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. राज्यात हे अभियान राबविणे एका संस्थेला शक्य नाही. याकरिता राज्य शासन सर्व प्रकारचे सहकार्य करणार असून २०२५ पर्यंत राज्य रेबीज मुक्त करण्यासाठी शासनाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असेल असे सांगून संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या अध्यक्ष अँड दगडू लोंढे यांनी सांगितले की, देशात वर्षाला ३० हजार लोकांचा मृत्यू रेबीजमुळे होतो.यासाठी संस्थेने २०२५ पर्यंत राज्य रेबीज मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी राज्य शासनाचे सहकार्य मोलाचे असणार आहे.
००००
सर्दी खोकला असल्यावर ज्यांना कोरोना पाॕजीटिव आहे असे सांगितले जाते त्यांनी चेक करायच्या भानगडीत न पडता घरी जाऊन खालील प्रयोग करून पहावेत -
ReplyDelete1 - कोणत्याही सुगंधीत फुलाचा वास घ्यावा जर सुगंध आला तर निगेटीव..
2 - गुळ खा, जर गोड लागला तर तुम्ही निगेटीव आहात.
3 - 30 सेकंद श्वास रोखून बघा..कारण जे पाॕजीटीव असतात ते 10 सेकंद पण श्वास रोखू शकत नाहीत..
4 - जर गळ्यात काही प्राॕब्लेम वाटत असेल तर दिवसभरात 5-6 काळी मिर्च चघळाव्यात.चावून खाऊ नये.
5 - थंड पाणी अजिबात पिऊ नका. गरम पाणीच प्या.
6 - तुळशी, अदरक, काळी मिर्च, गुळचा काढा बनवून प्या.किंवा रात्री गरम हळद दुध घ्यावे.
7 - ताप आला असेल तर पॕरासिटोमल घेणे व घरीच आराम करणे.
8 - बाहेर जाताना मास्कचा वापर करावाच व बाहेरून आल्यानंतर साबणाने हात पाय धुवून घेणे..
9 - ताजे व पौष्टिक शाकाहारी जेवण करा.
10 - कोरोना काळात आपले जिवन, आपला परिवार व आपला पैसा वाचवायचा असेल तर या गोष्टी करा...👍🌹🙏
कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा व पुरवठा
ReplyDeleteमुंबई, दि. 24 : कोविड 19आजाराच्या प्रतिबंधासाठी लागणारी औषधे, फेस मास्क व हॅन्ड सॅनिटायझर पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहेत तसेच एन-95, 2 प्लाय व 3 प्लाय फेस मास्क रास्त किमतीत जनतेस उपलब्ध आहेत. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यु काळे यांनी दिली आहे.
राज्यात कोविड- 19 च्या संसर्गाचे वाढत असलेले प्रमाण व त्याबरोबर वाढती रुग्णसंख्या बघता राज्यात कोविड -19 ची दुसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यु काळे यांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे, बृह्नमुंबई, आणि कोकण विभागातील औषध सहआयुक्तांसोबत बैठक घेतली.
कोविड-19 या आजाराच्या उपचारासाठी लागणारी औषधे प्रामुख्याने रेमडेसिवीर इंजेक्शन, मेडिकल ऑक्सिजन, मास्क व हॅन्ड सॅनिटायझरच्या विभागनिहाय उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात आला.
राज्यात कोविड रुग्णालय व औषध वितरक यांच्या स्तरावर रेमडेसिवीर इन्जेक्शन 51,425, फॅविपिरावीर टॅबलेट 200/400 mg-20,15,381 औषधांचा साठा उपलब्ध आहे. या शिवाय मायलन लॅब या उत्पादकाच्या नागपूर डेपो मध्ये 1.97 लक्ष रेमडेसिवीर इन्जेक्शन (Remdesivir Inj) चा साठा वितरणासाठी उपलब्ध आहे. राज्यात कोविड १९ उपचारासाठी लागणाऱ्या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
कोविड 19 आजाराच्या उपचारासाठी लागणारे मेडिकल ऑक्सिजनचा पुरेसा साठा व नियमित पुरवठा कोविड रुग्णालये व इतर रूग्णालयास सुरु आहे. अद्याप वाढीव मागणी राज्याच्या कोणत्याही भागातून करण्यात आलेली नाही. राज्यातील 30 उत्पादक व 88 रीफिलर /वितरक यांची एकत्रीत मिळून 1287 मेट्रिक टन प्रतिदिन ऑक्सीजन उत्पादन क्षमता आहे. राज्याची प्रतिदिन 513 मेट्रिक टन इतकी मागणी आहे. उत्पादक स्तरावर डेड साठा वगळता 6227 मेट्रिक टन व रुग्णालये स्तरावर 2489 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे.
आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी सर्व विभागाच्या सह आयुक्त (औषधे) , सहायक आयुक्त (औषधे ) यांना स्थानिक जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व आरोग्य यंत्रणा यांचेशी समन्वय ठेवून कोविड 19 आजाराच्या उपचारासाठी लागणारे मेडिकल ऑक्सिजन, औषधे तसेच प्रतिबंधात्मक फेस मास्क व हॅन्ड सॅनिटायझरची उपलब्धता सहज व रास्त दराने होईल यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे नियमितपणे राज्यातील कोविड 19 च्या आजारासाठी लागणाऱ्या औषधाच्या उपलब्धतेचा आढावा घेत असून आवश्यक दिशानिर्देश प्रशासनास देत आहेत.
कोविड - 19 च्या उपचारांसाठी लागणारी औषधे, मेडिकल ऑक्सिजन, एन 95, 2 प्लाय व 3 प्लाय फेस मास्क व हॅन्ड सॅनिटायझर इ. चा तुटवडा, काळाबाजार बाबत काही तक्रार असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर कळविण्याचे आवाहन आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी केले आहे.
००००
💔 🩺 💔 🩺 💔 🩺 💔
ReplyDelete📉 *शरीराचे अवयव* व त्याला होणारे *निष्काळजीपणामुळे आजार........*
🩺 *१) पोट :-* केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही.......
🩺 *२) मूत्रपिंड :-* केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही......
🩺 *३) पित्ताशय :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही........
🩺 *४) लहान आतडे :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता.......
🩺 *५) मोठे आतडे :-* केव्हा बिघडते,जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता.......
🩺 *६) फुफ्फुसे :-* केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता........
🩺 *७) यकृत :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता......
🩺 *८) हृदय :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त तसेच रिफाइंड तेल अशा प्रकारचा आहार घेता.......
🩺 *९) स्वादुपिंड :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता......
🩺 *१०) "डोळे" :-* केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता......
🩺 *११) "मेंदू" :-* केव्हा बिघडतो, जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता.......
🙏 *देवाने "फ्री" मध्ये दिलेल्या शरीराच्या "अवयवाची" योग्य "काळजी" घ्या आणि त्यांना "बिघडवू" देऊ नका शरीर "स्वस्थ" तरच आपण "मस्त".......*
💔 कारण,,,,,,,,,,,,,,,
*"शरीराचे" कोणते ही"अवयव" हे बाजारा मध्ये मिळत नाहीत आणि चुकून मिळाले तरी खूप महाग आणि आपल्या शरीरात योग्य पद्धतीने बसतीलच असे नाही म्हणून आपल्या "शरीराची" नेहमी काळजी घ्या........*
♨️ 🌀 ♨️ 🌀 ♨️ 🌀 ♨️
🙏 तूच आहेस तुझ्या जीवनाचा 💔 शिल्पकार......
🥚🥚🥚🥚
महाराष्ट्रामध्ये बर्ड फ्लू रेागाचा प्रादूर्भाव या अनुषंगाने माध्यमांना या बाबतीतील अद्ययावत अधिकृत माहिती देणेसाठी प्रस्तुत प्रेस नोट प्रसिध्दीस देण्यात येत आहे.
ReplyDeleteमहाराष्ट्र राज्यात दि.२७.०२.२०२१ रोजी कुक्कुट पक्षांमध्ये बीड जिल्ह्यात १५ आणि नंदुरबार जिल्ह्यात ६, अशी कुक्कुट पक्षांमध्ये एकूण २१ इतकी मरतूक झालेली आहे. बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य इतर पक्षांमध्ये आकस्मिक मृत्यूची राज्यात नोंद झाली नाही. राज्यात कावळ्यांमध्ये आकस्मिक मरतूक आढळून आली नाही. महाराष्ट्र राज्यात दि.२७.०२.२०२१ रोजी एकूण २१ पक्षांमध्ये मरतुक झाली आहे. सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.
कुक्कुट आणि बदक पक्षांमधील नमुने होकारार्थी आल्यानुसार, सदर क्षेत्रास “नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषीत करण्यात येत असून, तेथे प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम,२००९ अन्वये निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. बर्ड फ्लूसाठी होकारार्थी आढळून आलेल्या, पोल्ट्री फार्मपासून १ किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येते. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून ८,८४,०७६ कुक्कुट पक्षी (यात नवापूर जि. नंदुरबार येथील ७,४९,४४२ पक्षी समाविष्ट); ३०,००,३२१ अंडी व ७४,३९४ किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बर्ड फ्लू रोग प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी याप्रमाणे नष्ट करण्यात आलेल्या अंडी, खाद्य व पक्ष्यांच्या मालकांना देण्यासाठी रु.३३८.१३ लक्ष निधी वितरीत केला आहे.
बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने, प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अधिनियामान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार शासन अधिसूचना दि.१२.०१.२०२१ नुसार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत. कुक्कुट पक्षांमध्ये मरतूक झालेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची
प्रक्रिया करून, आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाय योजना स्थानिक प्रशासनाकडून त्वरित करण्यात येत आहेत. या संदर्भात सर्व कुक्कुट पक्षी धारकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जैव सुरक्षा उपाय योजनांचे तंतोतंत पालन करावे. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवा व गैरसमजुतीमुळे कुक्कुट पक्षांचे मांस आणि अंडी खाणे नागरिकांनी बंद किंवा कमी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. कुक्कुट पक्षांचे मांस व अंडी हा प्रथिनांचा स्वस्त असणारा स्त्रोत आहे. पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यांत येऊ नयेत, अशी सर्व जनतेस, कृपया आपले माध्यमातून विनंती करणेत यावी.
विधानसभा प्रश्नोत्तरे :-
ReplyDeleteराज्यात सिंथेटीक ड्रग्ज व्यापाराच्या विरोधात
विशेष मोहीम हाती घेणार
- गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई, दि. 5 : राज्यात सिंथेटीक ड्रग्ज व्यापाराच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून अन्न व औषध प्रशासन व उद्योग विभाग, पोलीस यांच्या संयुक्त पथकांमार्फत ही मोहीम राबविली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य अबू आजमी यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ पथकाने मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केल्याबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अंमली पदार्थसंबंधी गुन्ह्यातील 22 आरोपींना अटक झाली आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात काही कंपन्यांचे खोकल्याचे औषध हे नशेकरिता घेतले जाते. त्यासंदर्भात कशापद्धतीने नियंत्रण आणता येईल याबाबत राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरु आहे. औषध दुकानांमध्ये अशाप्रकारच्या औषधांचा साठा हा नियंत्रित रहावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर केंद्र शासनाबरोबर चर्चा करुन योग्य ती पावले उचलण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिंथेटीक ड्रग्ज विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येईल. अशी मोहीम राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य असेल, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री राहुल कुल, आशिष शेलार, रवींद्र वायकर यांनी भाग घेत
दि. 3 मार्च 2021
ReplyDeleteविधानसभा कामकाज :
कोविडचा समर्थपणे मुकाबला करीत असताना देखील
महाराष्ट्रात विकासकामे वेगाने सुरु
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. 3 : कोरोनाविरुद्धच्या कठीण लढ्याला महाराष्ट्र समर्थपणे सामोरे जात असताना विकास कामांना देखील वेग दिला असून आरोप- प्रत्यारोप बाजूला ठेऊन महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी एकत्र येऊया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानसभेमध्ये उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. महाराष्ट्र सीमाप्रश्न, त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठीही केंद्र शासनाकडे सर्वांनी एक होत मागणी करण्याचे आवाहनही श्री.ठाकरे यांनी केले.
कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच
कोरोनाची आपत्ती नवी असल्यामुळे आपल्या यंत्रणांना सज्ज करण्याचे मोठे आव्हान होते. रुग्णांच्या प्रमाणात सुरूवातील यंत्रणा कमी होती त्यात वाढ करत गेलो. देशातील पहिले जम्बो कोविड रुग्णालय आपण सुरू केले. रुग्ण आल्यानंतर स्वॅब घेतल्यानंतर कोरोना चाचणी येईपर्यंत मृत्यू व्हायचा. परंतू आपण रुग्णसंख्येची वा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची कोणतीही माहिती पारदर्शीपणे दिली. माहिती लपवली नाही त्यामुळे ती संख्या जास्त दिसते आहे. पण त्यामुळे आपल्याला कोरोनाविरुद्धच्या उपाययोजना प्रभावीपणे करता आल्या. कोरोना तपासणीपैकी 80 टक्के चाचण्या आरटीपीसीआर चाचण्या होतात.
कोविडसाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्कफोर्स निर्माण केला. खाजगी रुग्णालयात 80 टक्के खाटा राखीव ठेवल्या; 5 लाख 60 हजार लोकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला.
कोविडचे संकट आले त्यावेळी दोन किंवा तीन चाचणी लॅब होत्या. आज ही संख्या शासकीय आणि खासगी मिळून 500 च्या आसपास आहे. एकट्या मुंबईत 20 ते 25 हजार चाचण्या होत आहेत हे आपले मोठे यश आहे.
मूत्रपिंडाचे विकार असलेल्या रुग्णांसाठी डायलिसीसचे काय करायचे हा मोठा प्रश्न होता. रुग्ण कोविड आहे की नॉनकोविड हे आधी पहायची गरज होती. अशा परिस्थितीत डायलिसीससाठी 150 च्या आसपास सुविधा उपलब्ध करून दिल्या.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत महसूल, आरोग्य विभागाचे कर्मचारी राज्यात घरोघरी गेले. यामुळे सहव्याधी असलेले रुग्ण लक्षात आले. संसर्गाची साखळी तोडण्याठी लॉकडाऊन हा प्रभावी उपाय आहे. पण ते करण्याची आमची इच्छा नाही. कोरोनावर आपण नियंत्रण मिळवत आहोत असे वाटत असतानाच आता पुन्हा कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. त्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम केले पाहिजे. ‘मी जबाबदार’ मोहीम त्यासाठीच सुरू केली आहे.
कोरोना कालवधीमध्ये फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावे काय करू नये हे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या परिवारातील एक मानू लागले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शिवभोजन - पोट भरणारी योजना
गोरगरिबांना केवळ 5 रुपयात थाळी देण्याची ‘शिवभोजन योजना’ सुरू केली. ती अजूनही सुरू आहे. ही योजना गोरगरीब जनतेचे पोट भरणारी योजना आहे. मी माझ्या राज्याशी बांधील असून जनतेची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
कोरोनापासून बचावासाठी त्रिसूत्री आवश्यकच
लॉकडाऊन टाळायचे असेल तर मास्क वापरा, हात धुवा आणि शारीरिक अंतर ठेवा या त्रिसुत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाविरुद्धची लस घेतली तरीही त्रिसूत्रीचे पालन आवश्यक आहे.
कोरोना लसीकरण गतीने व्हावे यासाठी लसीकरण केंद्रे मोजकी न ठेवता ज्यांची क्षमता आहे अशा खासगी रुग्णालयांनाही परवानगी देण्याची मागणी आपण केंद्र शासनाकडे केली. त्यानुसार मुंबईत 29 रुग्णालयांना मान्यता मिळाली असून राज्यातही अशी व्यवस्था करण्यात येईल.
हमीच नाही तर हमखास भाव
पुढच्या वर्षी बाजारपेठेत कोणत्या पिकाला मागणी असेल ते विचारात घेऊन दर्जेदार उत्पादन आणि हमी भावच नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे यासाठी ‘विकेल ते पिकेल’ ही योजना सुरू केली आहे. त्यासाठी मार्केटचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर कृषी वीज पंपाची योजना मोठ्या प्रमाणात राबवणार आहोत असेही त्यांनी सांगितले.
पुढील 50 वर्षांचा विचार केल्यास कांजूरमार्गची जागा मेट्रो कारशेडसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे या जागेबाबत सर्वांनी एकत्र येऊन मार्ग काढूया असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले.
महाराष्ट्रामध्ये उद्योगांकडून थेट गुंतवणूक होते. त्यामुळे उद्योगांतील गुंतवणुकीत महाराष्ट्र नक्कीच आघाडीवर आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
००००
उष्माघात वाढतोय काळजी घ्या - - - - -
ReplyDeleteशरीरातील पाणी वाढवा - उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.
उपाय ---
१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.
२) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.
३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.
४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.
५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.
६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.
७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.
८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.
९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.
१०) प्रत्येक काम सावकाशच करा.
११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.
१२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.
१३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.
१४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.
१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.
१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.
१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.
# आरोग्य संदेश #
पाणी प्यावे आवडीने,
आजार पळवा सवडीने.
: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*
❄ *उष्ण व थंड पदार्थ* ❄
कलिंगड - थंड
सफरचंद - थंड
चिकू - थंड
संत्री - उष्ण
आंबा - उष्ण
लिंबू - थंड
कांदा - थंड
आलं/लसूण - उष्ण
काकडी - थंड
बटाटा - उष्ण
पालक - थंड
टॉमेटो कच्चा - थंड
कारले - उष्ण
कोबी - थंड
गाजर - थंड
मुळा - थंड
मिरची - उष्ण
मका - उष्ण
मेथी - उष्ण
कोथिंबीर/पुदिना - थंड
वांगे - उष्ण
गवार - उष्ण
भेंडी साधी भाजी - थंड
बीट - थंड
बडीशेप - थंड
वेलची - थंड
पपई - उष्ण
अननस - उष्ण
डाळींब - थंड
ऊसाचा रस बर्फ न घालता - थंड
नारळ(शहाळ) पाणी - थंड
मध - उष्ण
पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) - थंड
मीठ - थंड
मूग डाळ - थंड
तूर डाळ - उष्ण
चणा डाळ - उष्ण
गुळ - उष्ण
तिळ - उष्ण
शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर - उष्ण
हळद - उष्ण
चहा - उष्ण
कॉफी - थंड
पनीर - उष्ण
शेवगा उकडलेला - थंड
ज्वारी - थंड
बाजरी/नाचणी -उष्ण
आईस्क्रीम - उष्ण
श्रीखंड/आम्रखंड - उष्ण
दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही) - थंड
फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण
फ्रिज मधिल पाणी - उष्ण
माठातील पाणी - थंड
एरंडेल तेल - अती थंड
तुळस - थंड
तुळशीचे बी - उत्तम थंड
सब्जा बी - उत्तम थंड
नीरा - थंड
मनुका - थंड
पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण
हॉट ड्रिंक सर्व - उष्ण
कोल्डरिंग सर्व - उष्ण
मास/चिकन/मटण- उष्ण
अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड
*उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .*
✍🏻 आयुर्वेदातून संकलन
कृपया वाचून झाल्यावर आपल्या जवळ जी मित्रमंडळी असतील त्या सर्व लोकांना पाठवा...📲👏
साभार, भारत माता की जय..🇮🇳
👉🏿 *उभे राहून पाणी पिणाऱ्याचे गुडघे जगातील कोणताच डॉक्टर बरे करू शकत नाही.*👉🏿 *मोठा पंखा खाली झोपणे अथवा A.C.मध्ये झोपणाऱ्याचे लठ्ठपणा वाढवितो.*👉🏿 *एक ग्लास गरम पाणी कोणत्याही पेनकिलर गोळी पेक्षा जास्त काम करते.*👉🏿 *कुकरमध्ये डाळ शिजत नाही,ती फाटते त्या मुळे गॅस-असिडेडी निर्माण होते.*👉🏿 *अल्युमिनियम भांड्यामध्ये स्वयंपाक आणि खाण्याने आयुष्यमान कमी होतो.*👉🏿 *शरबत आणि नारळ पाणी सकाळी अकराच्या आत अमृत आहे.*👉🏿 *लकवा मारल्या नंतर रोगीच्या नाकात देशी गाईचे तूप सोडण्याने लकवा रोग नाहीसा होतो.*👉🏿 *देशी गाईच्या पाठीवरून हात फिरविण्याने 10 दिवसात ब्लड प्रेशर नॉर्मल होते.*👉🏿फक्त वाचू नका दुसऱ्याना पण वाचनाची संधी द्या 🙏
ReplyDelete*आपले पाय मजबूत ठेवा - नियमितपणे चालण्याचा व्यायाम करा - अत्यंत वाचनीय लेख :*
ReplyDelete▪️ *आपण वयाने वाढतो तेंव्हा आपले पाय नेहमी मजबूत असायला हवेत.*
▪️ *आपण जसे वृध्दत्त्वाकडे झुकत असतो* *किंवा वृध्द होतो तेंव्हा आपले केस पांढरे होणे किंवा त्वचा ढिली होणे, सुरकुतणे या नैसर्गिक गोष्टी असल्याने घाबरायचं कारण नाही.*
▪️ *प्रिव्हेन्शन या अमेरिकन नियतकालिकात* *लिहिल्याप्रमाणे आयुष्य लांबताना दिसणाऱ्या लक्षणांमध्ये पायाच्या भक्कम स्नायूंना सर्वात* *वरचे स्थान दिले आहे आणि ते महत्त्वाचे तथा आवश्यक आहे.*
▪️ *दोन आठवडे तुमच्या पायांना हालचाल नसेल तर तुमच्या पायांची मजबुती १० वर्षांने कमी झालेली असेल.*
▪️ *डेन्मार्कच्या कोपनहेगन विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार असं आढळलंय की, तरूण अथवा वृध्द दोघांमध्ये पायांच्या हालचाली दोन आठवडे थांबल्यास पायांच्या स्नायूंची शक्ती एक तृतीयांशाने कमी म्हणजेच २०/३० वर्षांनी वृध्द झाल्यासारखी होते.*
▪️ *एकदा आपल्या पायांचे स्नायू दुबळे झाले तर बरे होण्यास खूप काळ लागतो.* *नंतर कितीही पूर्वीसारखी हालचाल करण्याचा प्रयत्न अथवा व्यायाम केला तरी फारसा फरक पडत नाही.*
▪️ *म्हणून चालण्याचा नियमित व्यायाम करणे अतिशय महत्त्वाचे आहे.*
▪️ *आपल्या संपूर्ण शरीराचे वजन/भार पायांवर पडतो किंवा पायांना पेलावा लागतो.*
▪️ *आपल्या शरीराचा भार सोसणारे आपले पाय म्हणजे जणू खांबच आहेत.*
▪️ *गंमत म्हणजे शरीरातील ५०% हाडं आणि ५० % स्नायू आपल्या दोन पायांत असतात.*
▪️ *मनुष्याच्या शरीरातील सर्वात बळकट सांधे आणि हाडं हीसुध्दा पायांतच असतात.*
▪️ *मनुष्याच्या शरीराचा महत्त्वाचा भार वाहणारा असा एक त्रिकोण मजबूत हाडं, बळकट स्नायू आणि लवचिक सांधे यांच्यास्वरूपात तयार होतो.*
▪️ *मानवाच्या शरीराच्या ७०% हालचाली आणि आयुष्यातील शक्ती खर्ची पडते ती दोन पायांमुळेच.*
▪️ *तुम्हाला माहीत आहे का , की, तरूण माणसाच्या मांड्यांमध्ये एक छोटी मोटार कार उचलण्याइतकी शक्ती असते ?*
▪️ *पाय हे शरीराच्या चलनवलनाचा केंद्रबिंदु असतात.*
▪️ *दोन्ही पायात मिळून शरीरातील एकूण नसांपैकी ५०% नसा, ५०% रक्तवाहिन्या असतात आणि त्यांतून ५०% रक्त वाहात असतं.*
▪️ *अवघ्या शरीराला जोडणारे ते एक रक्ताभिसरणाचे मोठे जाळें आहे.*
▪️ *जेंव्हा पाय सशक्त असतात तेंव्हाच रक्तप्रवाह व्यवस्थित चालतो. म्हणून ज्यांच्या पायांचे स्नायू बळकट त्यांचे ह्रदयसुध्दा निश्चितच बळकट असते.*
▪️ *वार्धक्य पायांकडून सुरु होऊन पायांपासून वर सरकत असते.*
▪️ *जसजसे वार्धक्य वाढते तसतसे शरीरातील पायांकडून मेंदूकडे जाणाऱ्या संदेशाची अचूकता आणि त्यांचा वेग कमी होत जातात. तारुण्यात तसे नसते.*
▪️ *तसेच हाडांचे तारणहार समजले जाणारे शरीरातील कॅल्शियम काळाबरोबर कधीतरी नष्ट होते, त्यामुळे म्हाताऱ्या व्यक्तींमध्ये अस्थिभंग लवकर होतो.*
▪️ *अस्थिभंग (Bone fractures) वयस्क लोकांमध्ये अनेक गुंतागुंतीच्या मालिकेला कारण ठरू शकतो, विशेषतः मेंदूतील रक्तस्रावासारखे जीवघेणे आजार.*
▪️ *पायांचे व्यायाम केंव्हाही सुरू करता येतात, अगदी साठीनंतरसुध्दा.*
▪️ *आपले पाय काळाबरोबर वृध्द होत असले तरी पायांचे व्यायाम हे आयुष्यभरासाठीचे कार्य असावे.*
▪️ *केवळ पायांची बळकटी वाढवणेदेखील वृध्दत्व थोपवू शकते.*
▪️ *रोज किमान ३०/४० मिनिटे चाला, जेणेकरून पायांना पुरेसा व्यायाम मिळून पायांचे स्नायू सशक्त राहतील.*
*आपल्या जवळच्या वयस्क मित्रांना आणि कुटुंबियांना ही माहिती अवश्य पाठवा.*🏃♂️👍
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनावरची लस
ReplyDeleteमास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळण्याचेही केले आवाहन
मुंबई दि. 11 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी जे.जे. रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस घेतली. यावेळी रश्मी ठाकरे, श्रीमती मीनाताई पाटणकर तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देखील लस घेतली. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी उपस्थित होते.
यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लस घेण्यात कोणतीही भीती नाही. कोरोनावरील धोका वाढतो आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आल्यामुळे या रोगापासून आपणास संरक्षण मिळणार आहे. या लसीचे काही दुष्परिणाम नसून जे पात्र आहेत त्या प्रत्येकाने ती घ्यावी. लस हे संरक्षण असले तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, हात धूत राहणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे तितकेच महत्वाचे आहे. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही.
काही दिवसांपासून संसर्गात मोठी वाढ होत असून परिस्थिती सुधारली नाही तर आवश्यकतेनुसार काही ठिकाणी नाईलाजाने कडक लॉकडाऊन लावावा लागेल, असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.
००००
स्त्री च आरोग्य सांभाळतो गजरा.🌺🌼🌸🌺
ReplyDelete👉👉गजरा, old fashioned म्हणे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या, चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत...
🌸🌸गजरा हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं. सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहे. गोवा, कर्नाटकातील ९०% स्त्रीया आजही रोज गजरा माळल्या शिवाय नोकरीला जात नाहीत..🌺🌺
👉👉गजरा - सौंदर्य हा संबंध सर्वश्रुत आहेच. सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे.पण निसर्गात पाहिल तर मोगरा, चाफा, बकुळ यांना बहर आला आहे. काळजी आहे निसर्गाला आपली. या सर्वात जास्त सुगंध पसरविणाऱ्या फुलांची योजना उन्हाळ्यातचं केली गेली आहे..🌻🌻
👉👉🌺🌺आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुले शीत गुणाची आहेत. म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा. सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे. केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला देत रहातो.मन शांत करतो. अर्थातच फक्त उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत त्या त्या वेळी येणाऱ्या फुलांचा गजरा महिलांनी माळावाच.
👉👉स्त्री शरीर हे मुख्यतः उष्ण धर्माचे मानले जाते. दोन भुवयांमध्ये आतील बाजूस असलेल्या pituitary gland च्या अधिपत्याखाली स्त्री शरीरात विविध स्त्राव वहात असतात. त्यावरच स्त्रीचे आरोग्य अवलंबून असते. गजरा, किंवा फुलाच्या वास नाकाद्वारे जेव्हा घेतो, त्यावेळी शिरोभागातील पित्त शमन होते, शिवाय ग्रंथी चे कार्य व्यवस्थित रहाण्यास मदत होते.परिणामी स्त्रीयां मधील संतुलन रहाण्यास मदत होते..
👉👉मनोरोगात तर फुलांना खूप महत्व आहे. स्त्रीयांमध्ये दर महिन्याला होणाऱ्या संप्रेरकांच्या चढ उतारामुळे होणाऱ्या चिडचिडीमध्ये गजरा घातला तर नक्कीच फायदा होतो. शिवाय गजरा करायच्या पध्दती पाहिल्या तर त्या पण concentration, motor development करणाऱ्याच आहेत. परदेशातील बाक थेरपी, अरोमा थेरपी या काय आहेत. फुलांच्या वर आधारित चिकित्साच आहेत..
🌺🌺🌺
पण कसंय... घर की मुर्गी....
भरगच्च पैसे देऊन अरोमा थेरपी घेऊ पण गजरा माळून old fashioned होणार नाही.😃😃😃
लेख आवडला म्हणून काॅपी पेस्ट केला आहे.🙏🙏
कोरोना प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभुमीवर मुख्य सचिवांकडून जिल्हानिहाय आढावा
ReplyDeleteकोरोना निर्बंधांची जिल्हा प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी
- मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे निर्देश
· चाचण्यांची संख्या वाढवून कंटेनमेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणा
मुंबई, दि. 12 : राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटीव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतांनाच चाचण्यांची संख्या वाढवावी. कंटेनमेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना अतिरेक होऊ देऊ नका, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी येथे दिल्या.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभुमीवर मुख्य सचिव जिल्हानिहाय दूरदृष्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशी संवाद साधून आढावा घेत आहे. आज त्यांनी पुणे आणि नाशिक विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी उपस्थित होते.
मुख्य सचिव श्री.कुंटे यावेळी म्हणाले, काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर जास्त असून तो कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकटसहवासितांची तपासणी करण्याचे प्रमाण वाढवावे. घरोघरी जाऊन सर्वे करावा. त्याचबरोबर दैनंदिन चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी जिल्ह्यांमध्ये असलेल्या सुविधांचे अद्ययावतीकरण करुन घ्यावे.
कंटेनमेंट झोनसाठी असलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ कार्यवाही सुरु करावी. शहरी भागात महापालिका आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम करुन लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन करतानाच नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. ज्यांना गृह अलगीकरण करण्यात आले आहे त्यांचा यंत्रणेने दररोज आढावा घेऊन आरोग्य विषयक पाठपुरावा करावा.
सध्या राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु असून त्याला गती द्यावी. ज्या जिल्ह्यांचा पॉझिटीव्हीटी दर जास्त आहे तेथे लसीकरण वाढविण्याकरीता अतिरिक्त साठा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरण मोहिम राबविण्यात यावी. त्याठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देऊन लसीकरणाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले.
कोरोना प्रतिबंध नियमांचे प्रभावीपणे पालन करण्यासाठी ‘मी जबाबदार’ ही जाणीवजागृतीची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही मुख्य सचिवांनी यावेळी दिले. कोरोना प्रतिबंधाबाबत जिल्हा प्रशासनाला गेल्या वर्षभरापासूनचा अनुभव असून कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मैदानात उतरुन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहनही मुख्य सचिवांनी केले.
000
अजय जाधव/विसंअ/12/03/2021
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनऐवजी
ReplyDeleteकठोर निर्बंध आणणार
- आरोग्यमंत्री राजेश टोपे
जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे
मुंबई, दि. 15 : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना केले.
आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले, राज्यात बाधीत होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 85 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. परिणामी राज्यात सध्या रुग्णालयातील खाटांची कमतरता नाही.
संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात असून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून नागरिकांनीदेखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांकडून झाल्यास रुग्णसंख्येला आळा घालू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्याकरिता निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
राज्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली असून दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगतानाच 60 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.
००००
अजय जाधव/विसंअ/15.3.21
प्रेसनोट दि. १४/०३/२०२१
ReplyDeleteमहाराष्ट्रामध्ये बर्ड फ्लू रेागाचा प्रादूर्भाव या अनुषंगाने माध्यमांना या बाबतीतील अद्ययावत अधिकृत माहिती देणेसाठी प्रस्तुत प्रेस नोट प्रसिध्दीस देण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यात दि.१३.०३.२०२१ रोजी कुक्कुट पक्षांमध्ये अमरावती जिल्ह्यात ५८०६ आणि नंदुरबार जिल्ह्यात १३, अशी कुक्कुट पक्षांमध्ये एकूण ५८१९ इतकी मरतूक झालेली आहे. बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य इतर पक्षांमध्ये आकस्मिक मृत्यूची राज्यात नोंद झाली नाही. राज्यात कावळ्यांमध्ये आकस्मिक मरतूक आढळून आली नाही. महाराष्ट्र राज्यात दि.१३.०३.२०२१ रोजी एकूण ५८१९ पक्षांमध्ये मरतुक झाली आहे. सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.
कुक्कुट आणि बदक पक्षांमधील नमुने होकारार्थी आल्यानुसार, सदर क्षेत्रास “नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषीत करण्यात येत असून, तेथे प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम,२००९ अन्वये निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. बर्ड फ्लूसाठी होकारार्थी आढळून आलेल्या, पोल्ट्री फार्मपासून १ किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येते. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून १०,६६,०७९ कुक्कुट पक्षी (यात नवापूर जि. नंदुरबार येथील ८,९८,२७३ पक्षी समाविष्ट); ६०,७५,८०३ अंडी व ८३,७९६ किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बर्ड फ्लू रोग प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी याप्रमाणे नष्ट करण्यात आलेल्या अंडी, खाद्य व पक्ष्यांच्या मालकांना देण्यासाठी रु.३३८.१३ लक्ष निधी वितरीत केला आहे.
बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने, प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अधिनियामान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार शासन अधिसूचना दि.१२.०१.२०२१ नुसार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत. कुक्कुट पक्षांमध्ये मरतूक झालेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करून, आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाय योजना स्थानिक प्रशासनाकडून त्वरित करण्यात येत आहेत.
या संदर्भात सर्व कुक्कुट पक्षी धारकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जैव सुरक्षा उपाय योजनांचे तंतोतंत पालन करावे. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे.
अफवा व गैरसमजुतीमुळे कुक्कुट पक्षांचे मांस आणि अंडी खाणे नागरिकांनी बंद किंवा कमी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. कुक्कुट पक्षांचे मांस व अंडी हा प्रथिनांचा स्वस्त असणारा स्त्रोत आहे. पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यांत येऊ नयेत, अशी सर्व जनतेस, कृपया आपले माध्यमातून विनंती करणेत यावी.
डॉ . अकल्पिता परांजपे
ReplyDeleteअनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू प्राणवायू कमी पडल्याने व फुफ्फुसांच्या त्रासाने होतो. काही रुग्णांना कोरोना बरा झाल्यावर सुद्धा श्वसनाचा त्रास होतो. कोरोना गेला. मग आता श्वास घ्यायला त्रास का?
सध्या जो महत्वाचा प्रश्न भेडसावतो आहे तो म्हणजे फुफ्फुसांच्या निष्क्रियतेमुळे होणाऱ्या मृत्यूंचा. लक्षात घ्या, ज्याला आपण मॉडर्न मेडिसिन म्हणतो, त्या औषध प्रणाली मध्ये फुफ्फुसात जमलेले अवशेष काढण्याची क्षमता असलेले कोणतेच औषध उपलब्ध नाही. कृत्रिमरीत्या फुफ्फुसात प्राणवायू सोडला जातो. (vantilator). ही क्रिया तेथे साचलेले पेशींचे अवशेष तर काढू शकत नाही, पण त्या अवशेषांवर नको तो दाब मात्र वाढवू शकते.
आता पुढचा प्रश्न: मग ही पडलेली घाण कशी साफ करायची.
आमच्या लहानपणा पासून ते आजतागायत कुठेही रक्त साकळले, जखम झाली सूज आली तर हळदीचा उपयोग करण्याची प्रथा आहे. तेंव्हा हि पारंपरिक औषधी घ्यायला कोणताच प्रत्यवाय नाही. एक तर ती सहज उपलब्ध असते. व ती आपण रोजच्या जेवणात वापरतो, म्हणजेच तिच्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होणार नाहीत. . मग आम्ही हळदीचा अर्क घेण्याचे ठरवले. माझ्याकडे *ओली हळद* होती. त्यात तीन गोष्टी आढळल्या:
१ हळदीचा रंग जवळजवळ काळपट लाल होता.
२ कोणत्याही प्रकारची कीड, बुरशी लागली नव्हती.
३ अत्यंत सुगंधी होती.
मी त्याचा अर्क तयार केला. तो गहिरा केशरी आहे.
मग *आपण घरात वापरतो ती हळद पिवळी का दिसते?* आणि त्या हळकुंडांना सहज कीड लागते. आपण घरात वापरतो ती हळद आधी पाण्यात उकळून तुकडे करून सुकवून वाळवलेली असते. त्यामुळे पाण्याबरोबर त्यातील काही अंश वाहून जातो.
असो. *या हळदीचा अर्क व गोळ्या बाजारात मिळतात. त्याला करक्युमा लोंगा असे म्हणतात.* हा अर्क आम्ही *दररोज सकाळ संध्याकाळ दहा थेम्ब* घ्यायला सुरवात केली. *गरम पाण्या बरोबर*. अत्यंत चविष्ट आणि सुगंधी. दोन दिवसात फरक जाणवला. शिवाय बारीक ताप येत होता (९८.F ते ९८.५F) तो पण कमी झाला. ह्या वेळे पर्यंत शेतावरून कडुनिंबाची पाने पण आली होती. *वैद्य पल्लवी कानिटकरां*च म्हणणं होत की कडुनिंब जर रोज सेवन केला तर १५ दिवसात भारत कोरोना मुक्त होईल. त्यांच्या अनुभवावरून अगदी *कोरोना रुग्णांना हॉस्पिटल मध्ये इतर औषधांबरोबर कडुनिंबाची ४० पाने दिवसातून एकदा दिली तरी सुद्धा रुग्ण बरे होतात*. तेंव्हा आम्ही दोघांनी सकाळी व संध्याकाळी चहा पूर्वी कडुनिंबाच्या पानांची गुळात करून घेतलेली गोळी चावून खायला सुरवात केली. ह्यानंतर आमचे, SpO2 ९६-९७, नाडी ७२-७४ व ताप ९७C-९७.५C च्या दरम्यान यायला लागले. श्वसनाचा त्रास पण कमी झाला.
या काळात माझी पोस्ट यावाचून बरेच फोन येत होते. त्यांना वैद्य कानिटकर व वैद्य प्रमोद कलोसे यांनी दिलेली औषधे व त्यांचा घेण्याचा क्रम कळवला. पण त्यात तीन वयस्क व्यक्ती (वय ६७, ७३ व ९०) जे दवाखान्यात होते त्यांच्या नातेवाईकांचे फोन आले. एक गृहस्थ ICU व इतर दोघे oxygen वर. या सर्वांना तेथील डॉक्टरांच्या संमतीने *कडुनिंबाच्या गोळ्या व curcumen longa Q* घेण्यास सांगितले. आनंदची गोष्ट म्हणजे दोन दिवसात दोघांच SpO2 सामान्य झाल व त्यातील दोघांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आल. ICCU मधील आजोबा general ward मध्ये आले.
या सर्वातून आपण काय निष्कर्ष काढायचा?
१ मी व माझे यजमान डॉ श्रीनिवास यांचे सर्व पॅरामीटर्स कडुनिंब व हळद अर्काच्या सेवनाने नॉर्मल झाले.
२ ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होता तो दोन दिवसात कमी झाला व ते धोक्याच्या बाहेर आले.
३ *कडुनिंबाची पाने उपलब्ध नसल्यास किंवा रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती असल्यास कडुनिंबाच्या व curcumin longa च्या गोळ्या chemist कडे उपलब्ध असतात.*
वैद्य कानिटकरांच्या म्हणण्या प्रमाणे आपण जर रोज १० कडुनिंबाच्या पानांचे सेवन केले तर कोरोना पासून लांब राहू व संसर्ग झाला तर ४० कडुनिंबाची पाने सकाळी सेवन केल्यास या रोगाच्या प्रादुर्भावातुन मुक्त होऊ.
आपण वैज्ञानिक दृष्ट्या ही गोष्ट सिद्ध झाली असे म्हणू शकत नाही, पण आत्तापर्यंतच्या अनुभवाने त्याला दुजोरा मिळतो असे आपण म्हणू शकतो. शिवाय झालाच तर फायदा पण नुकसान काही नाही. आमचा असा दावा नाही की यांनी सर्वांना कोरोनापासून लगेच मुक्ती मिळेल. परंतु बिन पैशाचा आणि हजारो वर्षांचा अनुभूत योग असल्याने करून बघितला तर झालं तर फायदा व नुकसान काही नाही.
कडुनिंब आणि हळदीचा अर्क हे कोरोना संबंधीच्या तक्रारी दूर करून या विषाणूच्या संसर्गातून बाहेर पडायला मदत करतील अशी अपेक्षा आहे. प्रयत्न करणे आपली हाती आहे. तो आपण करूया.
डॉ . अकल्पिता परांजपे,continue halat, been lekh
ReplyDeleteजय हिंद. जय भारत.
आपले कार्यकर्ते
*अकल्पित परांजपे ९३२२२६४८१५* नवी मुंबई, पनवेल
रश्मी जोशी ९८१९५९९८५१ दक्षिण मध्यमुंबई
*मिलिंद कोतवाल ९८३३०५१५६७ ठाणे*
श्रीनिवास परांजपे ९८६९०५१५४६ नवी मुंबई, पनवेल
*उदय वैद्य ९८२१०६३४४० कल्याण डोंबिवली
नीलम वैद्य ९८३३०२९१९२ कल्याण डोंबिवली*
विजया दुनाखे ९८६०३१८६९८ लातूर
*रविंद्र रघुवंशी ९९३००२००१६ पश्चिम मुंबई*
[3/15, 21:15] Evaishali Bhagat: त्वचेच्या आजारावर सर्वोत्तम घरगुती उपाय! बहुगुणी कडुनिंबाचे 10 फायदे हिवाळ्यात अनेक रोगांपासून दूर राहण्यासाठी सर्वात उत्तम आणि घरगुती उपाय म्हणजे कडुनिंब. कडुनिंबाची पान चवीला कडु असली तरी त्याचे फायदे अनेक आहेत. शरीरातील अंतर्गत व्याधींपासून त्वचेच्या आजारापर्यंत कडुनिंबाचे अनेक फायदे आहेत. निसर्गानं कडुलिंब बनवलं ते माणसाला निरोगी ठेवण्यासाठीच जणू काही. रोज कडुनिंबाची दोन कोवळी पान खाल्ली तर आपलं आरोग्य उत्तम राहिलं. याशिवाय कोणताही आजार होणार नाही.
ReplyDeleteकाय आहेत कडुनिंबाचे फायदे
1. पोचात जंत किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होत असतं. सतत बाहेरचं आणि अवेळी खाण्यानं अशा समस्या उद्भवतात अशा वेळी कडुलिंबाची पाने खूप उपायकारी असतात. कडुलिंबाच्या पानाच्या रसामध्ये थोडे मध आणि काळी मिरी पावडर घालून घेतल्यास पोटाचे सर्व आजार बरे होतात. 2. कडुलिंबामध्ये अँटीसेप्टिक गुण असल्यामुळे जर कडुलिंबाची सालं,पाने आणि फळं या सर्वांची पेस्ट करून जर चेहऱ्यावर लावली तर चेहऱ्यावर येणारे फोड, पुरळ यापासून मुक्तता मिळते.
3. कानामध्ये कडुलिंबाचे तेल टाकले असता कान दुखणे किंवा कानातून पाणी येणे हे सर्व आजार बरे होतात.
4. कडुलिंब दातांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. रोज कडुलिंबाच्या काडीने दात घासले असता दात स्वच्छ आणि निरोगी राहतात. 5. पित्ताशयाच्या आजारावर सुद्धा कडुलिंबाचा रस उपायकारी आहे . एवढ्या सर्व आजारावर एकट्या कडुलिबांच्या रसापासून मुक्तता मिळते.
6. त्वचेचे आजार, संसर्गजन्य रोगांसाठी गरम पाण्यात कडुनिंबाची पान उकळावीत आणि त्या पाण्यानं अंघोळ करावी. कंडुनिंबात किटाणू मारण्याची क्षमता असते.
7. या व्यतिरिक्त घरामध्ये ठेवलं जाणारं धन्य अथवा कडधान्यांचं किडे, उंदीर घुशीपासून संरक्षण करण्यासाठी कडुलिंबाचा पाला ठेवावा. त्यामुळे किडे, मुग्या आणि उंदराचा त्रास होणार नाही. धान्यही सुरक्षित राहिल.
8. कडुनिंबाचे पानांचा उपयोग शरीरातील शर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना कडुनिंबाच्या पानांचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो.
9. कफ, खोकला आणि श्वास नियंत्रित करण्यासाठी कडुनिंबाचा वापर होतो. श्वसन विकारांवर कडुनिंब दीर्घकाळापर्यंत आराम देतं.
10. डोकेदुखी, दातदुखी, हातापायांना होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी कडुनिंबाच्या तेलाचा वापर केला जातो
[3/15, 21:15] Evaishali Bhagat: रोज हळदीचे पाणी प्यायल्याचे ९ फायदे...
हळद एके ठिकाणी खाण्याचा स्वाद वाढवते, रंग बदलते तसेच याचा उपयोग सौंदर्य वाढविण्यात आणि त्वचेच्या समस्येसाठी होतो. तसेच हळदीचा वापर शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी होतो.
निरोगी राहण्यासाठी आम्ही तुम्हांला हळदीचे असे उपयोग सांगणार आहे. जे तुम्हांला माहीत नसेल.
१) हळदीमध्ये करक्युमिन नावाचं रसायन असते. ते औषध म्हणून काम करते, शरीरातील सूज कमी करण्यासाठी याची मदत होते.
२) तुम्ही सकाळी गरम पाण्यात हळद टाकून प्यायले तर तुमची बुद्धी तल्लख राहते.
३) हळदीत एक ताकदवान अँटीऑक्साइड असतात. जे कॅन्सरच्या कोशिकांशी टक्कर देतात.
४) अनेक रिसर्च नुसार हळद रोज खाल्याने पित्त वाढते त्यामुळे जेवण पचण्यात मदत होते.…
[3/15, 21:15] Evaishali Bhagat: *💐💐पटतंय का बघा*💐💐
ReplyDelete*जगात दोन प्रकारच्या वनस्पती आहेत*...
*एक - आपलं फळ स्वतः हुन देणाऱ्या (उदा: आंबा, पेरु, केळी)*
*दुसरी - आपलं फळ लपवून ठेवणाऱ्या (उदा. गाजर, मुळा, बटाटा, कांदा)*
*ज्या वनस्पती आपली फळे स्वतःहुन देतात,त्या आयुष्यभर पुन्हा पुन्हा फळं देत राहतात, त्यांना सर्वजण खत पाणी देऊन जीव लावतात*.
*अन् ज्या वनस्पती आपलं फळ लपवून ठेवतात त्यांना मुळा सहित उपटून काढलं जातं.*..
*तसेच जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वतःहुन समाजाच्या सेवेसाठी खर्च करतो*.
*तो समाजात मान सन्मान मिळवण्यात यशस्वी ठरतो. त्याची चांगली किर्ती समाजात शिल्लक राहते. याउलट जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वार्थापोटी लपवून ठेवतो.*
*दुसऱ्यांना देण्याची वृत्ती बाळगत नाही तो*
*मुळासकट उपटला जातो.*..
[3/15, 21:15] Evaishali Bhagat: त्वचेच्या आजारावर सर्वोत्तम घरगुती उपाय! बहुगुणी कडुनिंबाचे 10 फायदे हिवाळ्यात अनेक रोगांपासून दूर राहण्यासाठी सर्वात उत्तम आणि घरगुती उपाय म्हणजे कडुनिंब. कडुनिंबाची पान चवीला कडु असली तरी त्याचे फायदे अनेक आहेत. शरीरातील अंतर्गत व्याधींपासून त्वचेच्या आजारापर्यंत कडुनिंबाचे अनेक फायदे आहेत. निसर्गानं कडुलिंब बनवलं ते माणसाला निरोगी ठेवण्यासाठीच जणू काही. रोज कडुनिंबाची दोन कोवळी पान खाल्ली तर आपलं आरोग्य उत्तम राहिलं. याशिवाय कोणताही आजार होणार नाही.
काय आहेत कडुनिंबाचे फायदे
1. पोचात जंत किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होत असतं. सतत बाहेरचं आणि अवेळी खाण्यानं अशा समस्या उद्भवतात अशा वेळी कडुलिंबाची पाने खूप उपायकारी असतात. कडुलिंबाच्या पानाच्या रसामध्ये थोडे मध आणि काळी मिरी पावडर घालून घेतल्यास पोटाचे सर्व आजार बरे होतात. 2. कडुलिंबामध्ये अँटीसेप्टिक गुण असल्यामुळे जर कडुलिंबाची सालं,पाने आणि फळं या सर्वांची पेस्ट करून जर चेहऱ्यावर लावली तर चेहऱ्यावर येणारे फोड, पुरळ यापासून मुक्तता मिळते.
3. कानामध्ये कडुलिंबाचे तेल टाकले असता कान दुखणे किंवा कानातून पाणी येणे हे सर्व आजार बरे होतात.
4. कडुलिंब दातांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. रोज कडुलिंबाच्या काडीने दात घासले असता दात स्वच्छ आणि निरोगी राहतात. 5. पित्ताशयाच्या आजारावर सुद्धा कडुलिंबाचा रस उपायकारी आहे . एवढ्या सर्व आजारावर एकट्या कडुलिबांच्या रसापासून मुक्तता मिळते.
6. त्वचेचे आजार, संसर्गजन्य रोगांसाठी गरम पाण्यात कडुनिंबाची पान उकळावीत आणि त्या पाण्यानं अंघोळ करावी. कंडुनिंबात किटाणू मारण्याची क्षमता असते.
7. या व्यतिरिक्त घरामध्ये ठेवलं जाणारं धन्य अथवा कडधान्यांचं किडे, उंदीर घुशीपासून संरक्षण करण्यासाठी कडुलिंबाचा पाला ठेवावा. त्यामुळे किडे, मुग्या आणि उंदराचा त्रास होणार नाही. धान्यही सुरक्षित राहिल.
8. कडुनिंबाचे पानांचा उपयोग शरीरातील शर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना कडुनिंबाच्या पानांचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो.
9. कफ, खोकला आणि श्वास नियंत्रित करण्यासाठी कडुनिंबाचा वापर होतो. श्वसन विकारांवर कडुनिंब दीर्घकाळापर्यंत आराम देतं.
10. डोकेदुखी, दातदुखी, हातापायांना होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी कडुनिंबाच्या तेलाचा वापर केला जातो
*आपले पाय मजबूत ठेवा - नियमितपणे चालण्याचा व्यायाम करा - अत्यंत वाचनीय लेख :*
ReplyDelete▪️ *आपण वयाने वाढतो तेंव्हा आपले पाय नेहमी मजबूत असायला हवेत.*
▪️ *आपण जसे वृध्दत्त्वाकडे झुकत असतो* *किंवा वृध्द होतो तेंव्हा आपले केस पांढरे होणे किंवा त्वचा ढिली होणे, सुरकुतणे या नैसर्गिक गोष्टी असल्याने घाबरायचं कारण नाही.*
▪️ *प्रिव्हेन्शन या अमेरिकन नियतकालिकात* *लिहिल्याप्रमाणे आयुष्य लांबताना दिसणाऱ्या लक्षणांमध्ये पायाच्या भक्कम स्नायूंना सर्वात* *वरचे स्थान दिले आहे आणि ते महत्त्वाचे तथा आवश्यक आहे.*
▪️ *दोन आठवडे तुमच्या पायांना हालचाल नसेल तर तुमच्या पायांची मजबुती १० वर्षांने कमी झालेली असेल.*
▪️ *डेन्मार्कच्या कोपनहेगन विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार असं आढळलंय की, तरूण अथवा वृध्द दोघांमध्ये पायांच्या हालचाली दोन आठवडे थांबल्यास पायांच्या स्नायूंची शक्ती एक तृतीयांशाने कमी म्हणजेच २०/३० वर्षांनी वृध्द झाल्यासारखी होते.*
▪️ *एकदा आपल्या पायांचे स्नायू दुबळे झाले तर बरे होण्यास खूप काळ लागतो.* *नंतर कितीही पूर्वीसारखी हालचाल करण्याचा प्रयत्न अथवा व्यायाम केला तरी फारसा फरक पडत नाही.*
▪️ *म्हणून चालण्याचा नियमित व्यायाम करणे अतिशय महत्त्वाचे आहे.*
▪️ *आपल्या संपूर्ण शरीराचे वजन/भार पायांवर पडतो किंवा पायांना पेलावा लागतो.*
▪️ *आपल्या शरीराचा भार सोसणारे आपले पाय म्हणजे जणू खांबच आहेत.*
▪️ *गंमत म्हणजे शरीरातील ५०% हाडं आणि ५० % स्नायू आपल्या दोन पायांत असतात.*
▪️ *मनुष्याच्या शरीरातील सर्वात बळकट सांधे आणि हाडं हीसुध्दा पायांतच असतात.*
▪️ *मनुष्याच्या शरीराचा महत्त्वाचा भार वाहणारा असा एक त्रिकोण मजबूत हाडं, बळकट स्नायू आणि लवचिक सांधे यांच्यास्वरूपात तयार होतो.*
▪️ *मानवाच्या शरीराच्या ७०% हालचाली आणि आयुष्यातील शक्ती खर्ची पडते ती दोन पायांमुळेच.*
▪️ *तुम्हाला माहीत आहे का , की, तरूण माणसाच्या मांड्यांमध्ये एक छोटी मोटार कार उचलण्याइतकी शक्ती असते ?*
▪️ *पाय हे शरीराच्या चलनवलनाचा केंद्रबिंदु असतात.*
▪️ *दोन्ही पायात मिळून शरीरातील एकूण नसांपैकी ५०% नसा, ५०% रक्तवाहिन्या असतात आणि त्यांतून ५०% रक्त वाहात असतं.*
▪️ *अवघ्या शरीराला जोडणारे ते एक रक्ताभिसरणाचे मोठे जाळें आहे.*
▪️ *जेंव्हा पाय सशक्त असतात तेंव्हाच रक्तप्रवाह व्यवस्थित चालतो. म्हणून ज्यांच्या पायांचे स्नायू बळकट त्यांचे ह्रदयसुध्दा निश्चितच बळकट असते.*
▪️ *वार्धक्य पायांकडून सुरु होऊन पायांपासून वर सरकत असते.*
▪️ *जसजसे वार्धक्य वाढते तसतसे शरीरातील पायांकडून मेंदूकडे जाणाऱ्या संदेशाची अचूकता आणि त्यांचा वेग कमी होत जातात. तारुण्यात तसे नसते.*
▪️ *तसेच हाडांचे तारणहार समजले जाणारे शरीरातील कॅल्शियम काळाबरोबर कधीतरी नष्ट होते, त्यामुळे म्हाताऱ्या व्यक्तींमध्ये अस्थिभंग लवकर होतो.*
▪️ *अस्थिभंग (Bone fractures) वयस्क लोकांमध्ये अनेक गुंतागुंतीच्या मालिकेला कारण ठरू शकतो, विशेषतः मेंदूतील रक्तस्रावासारखे जीवघेणे आजार.*
▪️ *पायांचे व्यायाम केंव्हाही सुरू करता येतात, अगदी साठीनंतरसुध्दा.*
▪️ *आपले पाय काळाबरोबर वृध्द होत असले तरी पायांचे व्यायाम हे आयुष्यभरासाठीचे कार्य असावे.*
▪️ *केवळ पायांची बळकटी वाढवणेदेखील वृध्दत्व थोपवू शकते.*
▪️ *रोज किमान ३०/४० मिनिटे चाला, जेणेकरून पायांना पुरेसा व्यायाम मिळून पायांचे स्नायू सशक्त राहतील.*
*आपल्या जवळच्या वयस्क मित्रांना आणि कुटुंबियांना ही माहिती अवश्य पाठवा.*🏃♂️👍
हाफकिन बायो फार्मा कार्पोरेशन कोविड लस निर्मिती करणार
ReplyDeleteवैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई, दि. 17 : हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार असून त्यासाठी १५४ कोटी रुपये खर्चाचा नवीन प्लांट मुंबईत सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.
कोविड लसीच्या उत्पादनासाठी लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेने पुढे यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिकडे केले होते. यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनचे संचालक संदिप राठोड, जनरल मॅनेजर सुभाष शंकरवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात घेण्यात आलेल्या बैठकीत अमित देशमुख बोलत होते.
हाफकिनमार्फत सुरु करण्यात येणाऱ्या लसीचे उत्पादन दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक यांच्याकडील लस ठोक स्वरुपात घेण्यात येणार असून ती हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत रिपॅकिंग व फिलिंग करून आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येईल. सध्या या लसीचे उत्पादन भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्यामार्फत संयुक्तपणे केले जाते. कोवॅक्सिन या नावाने ही लस सध्या बाजारात आणली आहे. यापैकी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही संस्था केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिनस्त कार्यरत आहे. हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला ही लस ठोक प्रमाणात लवकर मिळाल्यास येत्या एप्रिल किंवा मेपासून हाफकिनमार्फत ही लस उपलब्ध केली जाईल. तर स्वतंत्रपणे करोना लसीचे उत्पादन करण्यासाठी हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल. हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत कोविड लसीची गरज असेल तोपर्यंत हे उत्पादन सुरु ठेवण्यात येईल आणि त्यानंतर या प्लांटमधून श्वान दंशावरील लस विकसित करुन या लसीचे उत्पादन घेण्यात येईल किंवा वेळीवेळी लागणाऱ्या अन्य लसींच्या उत्पादनासाठी या प्लांटचा उपयोग करण्यात येईल.
भारत बायोटेककडून ठोक स्वरुपात कोविड लस पुरविण्यासंदर्भात केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव तातडीने पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनामार्फत नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्लांटसाठी आवश्यक निधीची मागणी करण्यात येणार आहे अशी माहितीही श्री. अमित देशमुख यांनी दिली आहे.
००००
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
ReplyDeleteकोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी नव्या उत्साहाने पूर्णपणे सज्ज
मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना ग्वाही
· राज्यातील लसीकरण प्रमाण व आरटीपीसीआर चाचण्यांबाबत केंद्राचे समाधान
· पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेचा केला स्वीकार;
· देशभरातील सर्व लस उत्पादक संस्थांना देणार प्रोत्साहन
मुंबई, दि. 17 : गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी जेणेकरून लसीकरणाचा वेग वाढवता येईल तसेच हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळावी अशी विनंतीही श्री.ठाकरे यांनी केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची सूचना लगेचच उचलून धरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ व प्रोत्साहन देण्यात येईल असे जाहीर केले. देशातील काही राज्यातील वाढत्या कोविड संसर्गाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी यासंदर्भातील महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले.
दररोज ३ लाखांपर्यंत लसीकरण करण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, लसीकरणासाठी ज्या केंद्रांची तयारी व क्षमता आहे अशा केंद्रांना किंवा रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी मिळावी. लसीकरणासाठी महाराष्ट्रात देखील अनेक खासगी रुग्णालयांनी नोंदणी केली आहे पण त्यापैकी किती जणांची प्रत्यक्ष तयारी आहे हे तपासून लसीकरण वाढविण्यात येईल. दररोज ३ लाखांपर्यंत लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
कोविड लसीचे हाफकिनकडून उत्पादन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती केली. हाफकिन बायो फार्मास्युटीकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना मिशन कोवीड सुरक्षेअंतर्गत लसीची टेक्नॉलॉजी हस्तांतरण करण्यासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शनाने परवानगी मिळावी जेणेकरून लस प्रत्यक्ष उत्पादित करता येईल किंवा फील- फिनिश (Fill & Finish) बेसिसवर हाफकीनला काम करता येईल, यामधून १२६ दशलक्ष कोविड लसी हाफकिनमार्फत उत्पादित होऊ शकतात असे मुख्यमंत्री म्हणाले. यावर पंतप्रधानांनी देशात सर्वच राज्यांत अशा प्रकारे लस उत्पादनात पुढाकार घेणाऱ्या उद्योग व संस्थांना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांची क्षमता २४ X ७ पूर्णपणे कशी वापरता येईल ते पाहण्याचे बैठकीत जाहीर केले.
राज्यात लसीकरण प्रमाण चांगले, मात्र आणखी प्रमाण वाढवा
लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचे काम समाधानकारक आहे असे सादरीकरणाच्या दरम्यान आरोग्य सचिवांनी सांगितले. महाराष्ट्रात आज सरासरी प्रत्येक दिवशी १ लाख ३८ हजार ९५७ डोस देण्यात येतात. इतर काही प्रमुख राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण समाधानकारक आहे मात्र ते आणखीही वाढवावे असे सांगण्यात आले. राज्यात आजमितीस ३५ लाख ५२ हजार डोसेस देण्यात आले असून ३१ लाख ३८ हजार ४६३ डोसेस उपलब्ध आहेत. दररोज ३ लाख डोसेस दिल्यास १० दिवसांचा साठा असून तो अधिक वाढवून मिळावा अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली .
Continue-आरटीपीसीआर चाचणीबाबतही समाधान
ReplyDeleteराज्याने आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात केली असून एकूण चाचण्यांपैकी ७० टक्के चाचण्या या पद्धतीने केल्या जातात, हे प्रमाण देखील इतर राज्यांच्या तुलनेत समाधानकारक आहे असे आजच्या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले.
अचानक संसर्ग वाढीवर मार्गदर्शन मिळावे
महाराष्ट्राने वेळोवेळी केंद्रीय पथकांनी दिलेले सल्ले व मार्गदर्शन याप्रमाणे कोविडची लढाई लढली आहे. मधल्या काही काळात तर दिवसाला २ हजार रुग्णांपेक्षाही कमी रुग्ण आढळायला सुरुवात झाली होती मात्र आता काही जिल्ह्यांत ती संख्या खूप वेगाने वाढते आहे. महाराष्ट्र किंवा देशाच्या पश्चिमी भागातील राज्यांत अचानक झालेली ही मोठी वाढ संभ्रमात टाकणारी असून याविषयी तज्ञ, संशोधक यांनी प्रकाश टाकावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली. विषाणूचे हे कुठले म्युटेशन किंवा आणखी काही प्रकार आहे का याविषयी मार्गदर्शन व्हावे असेही त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.
४५ वयापुढील सर्वाना लस देण्याची विनंती
पंतप्रधानांनी यावर जगातल्या कानाकोपऱ्यातील सर्वच देशांत वैज्ञानिक यासंदर्भात बारकाईने लक्ष ठेवून असून या बदलाचा अभ्यास करीत आहेत असे सांगितले. लसीचे दोन डोस घेतल्यावरही विशिष्ट कालावधी उलटून गेल्यावर कोरोना झाल्याच्या काही घटना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणल्या तसेच राज्यात पुढील काळात आम्ही मोठ्या प्रमाणावर लसीकरण आणि त्या जोडीनेच मास्क वापरत राहणे, सुरक्षित अंतर ठेवणे या आरोग्याच्या नियमांवर जास्तीत जास्त भर देणार आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले. बाधितांमध्ये तरुण गट पण आहे हे लक्षात घेऊन ४५ वर्षे वयोगटापासून पुढे सहव्याधी असो किंवा नसो, सर्वाना लसीकरण करावे अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.
संपर्क शोधण्याचे आव्हान पेलणार
पहिल्यांदा जेव्हा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम’ राबविण्यात आली तेव्हा बहुतांश टाळेबंदी होती आणि त्यामुळे रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीतजास्त संपर्क शोधणे सोपे होते कारण सर्व परिवार व शेजारीपाजारी घरी असायचे. मात्र आता सर्व व्यवहार सुरु झाल्याने व कडक टाळेबंदी नसल्याने संपर्क शोधणे विशेषतः मुंबईसारख्या महानगरांत आव्हानात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले . तरीदेखील सर्व आरोग्य व पालिकायंत्रणांना परत एकदा युद्ध पातळीवर संपर्क शोधण्याचे काम हाती घेण्यास सांगण्यात येईल असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात १ मार्च रोजी ७ हजार ७४१ इतके रुग्ण वाढले होते. १५ मार्च रोजी हा एकदा १३ हजार ५२७ इतका झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण महाराष्ट्रात असून १ मार्च रोजी पॉझिटिव्हिटी दर १० टक्के होता तो आता १६ टक्के झाला आहे, यावर चाचण्यांची संख्या अधिक वाढविणे गरजेचे आहे असे सादरीकरणाच्या वेळी केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे व मुख्यमंत्री सचिवालयातील, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
*कोव्हीड लसीकरणाबद्दल येऊ शकणारा अनुभव* :
ReplyDelete१) जर समजा तुम्ही दुपारी २ वाजता लस घेतली तर त्या दिवशी तुम्हाला शक्यतो काहीच त्रास होणार नाही,
पण रात्री झोपल्यानंतर रात्री थोडीशी *थंडी* आल्यासारखी वाटेल..
२) अंगात *ताप* असल्यासारखे वाटेल परंतु जर तुम्ही thermameter ने ताप चेक केला तर तो बहुधा नॉर्मल म्हणजे *१००*F पेक्षा कमीच भरेल....
३) अंगात किंचित,कमी अधिक प्रमाणात *कणकण* जाणवू शकते..
४) बरेच डॉक्टर, सिस्टर,आणि मेडिकोज, तुम्हाला अशा वेळेस
1) T.Crocin500mg/Fepanil500mg/Paracetamol 500mg/Dolo 650mg अशा प्रकारच्या टॅब्लेटस घ्यायला सल्ला देतील, Or T.Zerodol-P..
जर तुम्हाला जास्त डिस्कम्फर्ट Discomfort वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही ती टॅबलेट घेऊ शकता....
अथवा *न घेता सहन करू शकता*
याला *immunogenic response* Of Our Own Body असे संबोधल्या जाते....
तो आला म्हणजे Body is preparing that immunogenic response..
It's natural.. तो नैसर्गिक,आणि नॉर्मल असतो..
त्याला *घाबरायची* गरज नसते..
५) तुमच्यापैकी काही जणांना *हातपाय दुखणे* , *अशक्तपणा*,,
*डोके जड पडणे* *डोकेदुखी*, *जुलाब*, क्वचित *उलट्या* असे पण लक्षणे दिसून येऊ शकतात...
त्यावेळेस पण जनरल मॅनेजमेंट करायची...
जी की आपण नेहमी करतो..
*सर्वात महत्वाचे म्हणजे*
तुम्हाला लसीकरणाच्या अगोदर ,नंतर, तुमचे *Hydration* ( *तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी चांगली गाठणे आवश्यक* आहे.) मेंटेन ठेवणे अतिआवश्यक आहे...
त्यामुळे *भरपूर पाणी,लिक्विड डायट,लिंबू शरबत, ताक, मोसंबी ज्यूस, सफरचंद ज्यूस* आदींचा वापर करावा...
जेणे करून तुमचा येणारा *ताप, ताप-तत्सम कणकण* केवळ तुमच्या पाणी पिण्याने आणि इतर गोष्टींने निघून जाईल..
६) *दुसऱ्या* दिवशी अगदी सकाळी तुम्हाला *अशक्तपणा*, *कमजोरी*, *हातपाय दुखणे*, *पूर्ण बॉडी-पेन ,अंगदुखी* असे किरकोळ त्रास होऊ शकतात...
पण जर तुम्ही व्यवस्थित गोष्टी फॉलो केल्या तर तो त्रास कमी होईल...
एकदा का *२४* तास झाले की त्रास हा *शून्य* होतो म्हणजे संपतो...
७) दुसरा डोस हा *२८* दिवसानंतर घ्यावा, व तो *लक्षात* ठेवावा, *लिहून* ठेवावा...
८) काही जणांना इंजेक्शन च्या जागी किरकोळ *सूज*, *लालसरपणा*, *हाताला जडपणा* *हात हलवताना त्रास,दुखणे* आदी त्रास उद्भवू शकतात...
तो त्रास पण हळूहळू कमी होणारा असतो..
परंतु तुम्हाला कुठल्याही क्षणी जर वाटले की हा त्रास थोडा *नॉर्मल* पेक्षा वेगळा आहे,त्यावेळेस तुम्ही लगेचच *तज्ञ* डॉक्टरांचा *सल्ला* घ्यावा...व *उपचार* करावेत..
९) लसीकरण केल्यानंतर *अर्धा* तासात सहसा असले त्रास होतात,
ते त्रास तिथे थांबून *रुल आऊट* म्हणजे जिथल्या तिथे *देखरेखीखाली* थांबून सोडवावेत.
त्यामुळे *लसीकरण* केल्यानंतर आम्ही तुम्हाला *अर्धा* तास *under-obeservation* ( *देखरेखीखाली*) तिथेच Observation Room मध्ये थांबायला सांगतो....
१०) लसीकरण हे पूर्णपणे *सुरक्षित* आहे, व विश्वास ठेवून घ्यावे..
११) *मनातील भीती* पूर्णपणे काढून टाकावी,जेणे करून *Psychologically* ( *मानसिक दृष्ट्या*) तुम्ही फिट असाल तर बाकीच्या गोष्टी ह्या *सुकर* होतात....
हा मेसेज तुम्ही आपापल्या *नातेवाईकांना* *मित्रमंडळींना* *जवळच्या* लोकांना पाठवू शकता...@ सौजन्य..
अजून कुठली पण शंका असल्यास,
आपण विचारू शकता.
आपला हितचिंतक
*डॉ.अविनाश कि. गोरे*
*वैद्यकीय अधिकारी* ( *बालरोगतज्ञ*)
१) *७९७२४२६५८५*
२) *७५८८०८२८७५*
कर्करोग प्रतिबंधासाठी टाटा रुग्णालयाने रोडमॅप तयार करावा
ReplyDelete- आरोग्यमंत्री राजेश टोपे
जालना येथे टाटा रुग्णालयाचे क्षेत्रीय केंद्र (स्पोक) करणार
मुंबई, दि. 23 : राज्यात कर्करोग प्रतिबंधासाठी मार्गदर्शक असा रोडमॅप टाटा रुग्णालयाने तयार करावा. औरंगाबाद येथील कर्करुग्णालयावरील अतिरीक्त ताण कमी करण्यासाठी जालना येथे टाटा रुग्णालयाचे क्षेत्रीय केंद्र (स्पोक) तयार करावे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
कर्करोग निदान केंद्र स्थापन करण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती केरेकट्टा, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ. साधना तायडे, टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, डॉ. बाणावली, डॉ. कैलास शर्मा, डॉ. पंकज चर्तुर्वेदी, डॉ. पिंपळे आदी उपस्थित होते.
मुख, गर्भाशय आणि स्तनाचा कर्करोग याविषयी तपासणी, निदान आणि उपचाराची व्यवस्था या क्षेत्रीय केंद्रामध्ये करता येऊ शकते असे टाटा रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी सांगितले. औरंगाबाद येथे टाटा रुग्णालयाचे मोठे उपचार केंद्र (हब) असून तेथे उपचारासाठी रुग्णांची गर्दी असते. त्यासाठी प्रतिक्षा कालावधी मोठा असल्याने या हबवरील ताण कमी करण्यासाठी नजिक असलेल्या जालना येथे टाटा रुग्णालयाचे क्षेत्रिय केंद्र (स्पोक) सुरू करण्याचा प्रस्ताव टाटा रुग्णालयामार्फत देण्यात आला आहे. त्याविषयी आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. जालना येथे क्षेत्रिय केंद्र सुरू करण्यासाठी टाटा रुग्णालयातर्फे प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध करून देतानाच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील देण्यात येईल.
कर्करुग्णांच्या संख्येत वाढ होत असून या रोगाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजे, असे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले. टाटा रुग्णालयाच्या संकल्पनेनुसार श्रेणी दोन अथवा तीन दर्जाचे क्षेत्रिय केंद्र जालना येथे तयार करण्यात यावे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या क्षेत्रिय केंद्रामध्ये तपासणी, निदान, रेडीएशन, केमोथेरपीची सुविधा उपलब्ध असेल, असेही आरोग्यमंत्री यांनी सांगितले.
आरोग्य विभागामार्फत कर्करोग निदान आणि उपचारासाठी प्रयत्न केले जात असतानाच या आजाराच्या प्रतिबंधासाठी टाटा रुग्णालयाने रोडमॅप करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी तसेच त्याच्या उत्पादन आणि विक्रीवर अधिक कडक निर्बंध आणणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी यावेळी सांगितले. लठ्ठपणा आणि जीवनशैलीशी संबंधित आजारामुळे कर्करोगाचा धोका असल्याचे तज्ञांनी निदर्शनास आणून दिले त्याविषयी समाजात जाणीवजागृती करण्यासाठी मोहीम हाती घेण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. कर्करोगाबाबत प्रत्येक जिल्ह्यात काय उपाययोजना केल्या पाहिजे याविषयी मार्गदर्शन करण्याचे आवाहनही श्री. टोपे यांनी यावेळी केले.
यावेळी बार्शी येथील कर्करोग रुग्णालयाबाबत चर्चा करण्यात आली. बार्शी येथील कर्करोग रुग्णालय नर्गिस फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असून हे रुग्णालय टाटा रुग्णालयामार्फत चालविण्याचा प्रस्ताव आहे तथापि राज्य शासनाने हे रुग्णालय चालवावे त्याला टाटा रुग्णालय तांत्रिक सहाय्य करेल अशी चर्चा यावेळी झाली. त्यावर आरोग्य आयुक्तांनी या रुग्णालयाला भेट देऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.
कोविड प्रतिबंधात्मक लस 45 वर्षांवरील सर्वांना देण्याची
ReplyDeleteमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्राकडून मान्य
मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार
मुंबई, दि. 23 : देशातील 45 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकत्याच झालेल्या व्हीसीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ही मागणी केली होती. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे. विशेषतः 45 वर्षांवरील तरूण वर्ग कामासाठी बाहेर असतो, त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्र्यांनी व्हिसीमध्ये सांगितले होते. ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे.
सुरुवातीच्या टप्प्यातही महाराष्ट्र लसीकरणात देशात अव्वलस्थानी होते. आतापर्यंत (दि. 22 मार्चच्या आकडेवारीनुसार) राज्यात 45 लाख 91 हजार 401 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
*कोविड-१९ मेडिकल किट घरी आवश्यक आहे:*
ReplyDelete१. पॅरासिटामोल
२. माउथवॉश आणि गारगल साठी बीटाडाइन
३. व्हिटॅमिन सी आणि डी 3
५. बी कॉम्प्लेक्स
६. वाफ + वाफ + कॅप्सूल
७. ऑक्सिमीटर
८. ऑक्सिजन सिलिंडर (केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी)
९. आरोग्य सेतु अॅप
१०. व्यायाम व्यायाम
*कोविड चे तीन टप्पे:*
*१. केवळ नाकातील कोविड -*
बरे होण्यासाठी वेळ अर्धा दिवस आहे. (स्टीम इनहेलिंग, व्हिटॅमिन सी) सहसा ताप येत नाही. एसिम्प्टोमॅटिक.
*२. घशातील कोविड -*
घसा खवखवणे. बरे होण्यासाठी वेळ 1 दिवस. (गरम पाण्याचा गार्गल, पिण्यास गरम पाणी, जर ताप असेल तर पॅरासिटामोल, व्हिटॅमिन सी, बी कॉप्लेक्स, लक्षणे जास्त तीव्र असल्यास अँटीबायोटिक.)
*३. फुफ्फुसातील(Lung) कोविड-*
खोकला आणि श्वसनासाठी त्रास, दम 4 ते 5 दिवस. (व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स, गरम पाण्याचे गार्गल, ऑक्सिमीटर, पॅरासिटामॉल, ऑक्सिजन सिलेंडर गंभीर असल्यास, भरपूर गरम पाणी आवश्यक आहे. श्वासोच्छवासाचा प्राणायाम कपालभारती सारखे व्यायाम करा.)
*इस्पितळात कधी जायचे अशी अवस्थाः*
ऑक्सिजनच्या पातळीवर (सामान्य पातळी 98-100) लक्ष ठेवा. जर पातळी 93 च्या जवळ गेली तर आपल्याला ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यक लागणार आहे. जर सिलेंडर घरी उपलब्ध असेल तर इतर कोणत्याही रुग्णालयात दाखल होण्याची गरज लागणार नाही.
*निरोगी रहा, सुरक्षित रहा!*
*कृपया भारतातील आपल्या संपर्कांवर चर्चा करा. ह्याची कोणाला मदत होईल हे आपल्याला आता सांगता येणार नाही.*
*टाटा समूहाने चांगला उपक्रम सुरू केला आहे. ते गप्पांच्या माध्यमातून डॉक्टरांचा विनामूल्य सल्ला सल्ला देत आहेत. ही सुविधा आपल्यासाठी सुरू केली गेली आहे; जेणेकरून आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता नाही आणि आपण घरीच सुरक्षित राहाल.*
*खाली लिंक आहे. मी सर्वांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विनंती करतो.*
*https://www.tatahealth.com/online-doctor-consultation/general-physician*
*+91 74069 28123* *विलगिकरण रुग्णालयातील सल्ला, आम्ही घरी करू शकतो.*
*पुढीलऔषधे रुग्णालयात घेतली जातात-*
*१. व्हिटॅमिन सी -1000
*२. व्हिटॅमिन ई (ई)
*३. (10 ते 12 तासांतून) उन्हात 15-20 मिनिटे बसा
*४. अंड्याचे(Egg) जेवण, रोज एकदा.
*५. आम्ही किमान 7-8 तास विश्रांती घेतो/झोपतो
*६. आम्ही दररोज 1.5 लिटर पाणी पितो
*७. सर्व जेवण उबदार(थंड नाही) असावे.
*रोगप्रतिकारक यंत्रणा बळकट करण्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये इतकेच करतो.*
*लक्षात घ्या की कोरोनाव्हायरसचे पीएच 5.5 ते 8.5 पर्यंत असते*
*म्हणूनच, व्हायरसच्या उच्चाटनासाठी आपल्याला जे करायचे आहे ते म्हणजे; व्हायरसच्या आंबटपणाच्या पातळीपेक्षा जास्त क्षारीय पदार्थांचे सेवन करणे. जसे:
*केळी
*हिरवा लिंबू - 9.9 पीएच
*पिवळा लिंबू - 8.2 पीएच
*एवोकॅडो - 15.6 पीएच
*लसूण - 13.2 पीएच
*आंबा - 8.7 पीएच
*टेंजरिन - 8.5 पीएच
*अननस - 12.7 पीएच
*वॉटरक्रिस - 22.7 पीएच
*संत्री - 9.2 पीएच
*आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाली हे कसे कळेल?*
*१. घसा खवखवणे
*२. कोरडा घसा
*३. कोरडा खोकला
*४. उच्च ताप
*५. श्वास लागणे
*६. गंध वास कमी होणे
*कोमट पाण्यात लिंबू पिळून पिल्याने फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच व्हायरसला सुरवातीलाच नष्ट करते*
*ही माहिती फक्त स्वतःजवळच ठेवू नका. आपले सर्व नातलग आणि मित्रांना पाठवा.*
*🙏🏼🌷धन्यवाद🌷🙏🏼*share rajendra mohite
निर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा
ReplyDelete- तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
वाढत्या संसर्गामुळे आरोग्य सुविधा झपाट्याने कमी पडत असल्याबद्दल चिंता
टास्क फोर्सने व्यक्त केली मृत्यू वाढण्याची भीती
मंत्रालय, शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदीचेही निर्देश
मुंबई, दि. २८ : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात आज आयोजित या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना ५० टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या.
बेड्स, व्हेंटीलेटर कमी पडताहेत- मृत्यूंची संख्या वाढू शकते
या बैठकीच्या प्रारंभी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्वाच्या आरोग्य सुविधांवर विशेषत: बेड्स, व्हेंटीलेटर, व ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊन त्या सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत अशी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आणले.
ते म्हणाले की, सध्या ३ लाख ५७ हजार आयसोलेशन खाटापैकी १ लाख ७ हजार खाटा भरल्या आहेत आणि उर्वरित खाटा झपाट्याने भरल्या जात आहेत. ६० हजार ३४९ ऑक्सिजन खाटापैकी १२ हजार ७०१ खाटा, १९ हजार ९३० खाटापैकी ८ हजार ३४२ खाटा यापूर्वीच भरल्या गेल्या आहेत. ९ हजार ३० व्हेंटीलेटर्सपैकी १ हजार ८८१ वर रुग्णांना ठेवण्यात आले आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर खाटा उपलब्धच होत नसून संसर्ग वाढीच्या प्रमाणात सुविधाची क्षमता कमी पडते आहे.
वेळीच चाचणी न केल्याचे गंभीर परिणाम दिसताहेत
गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी ३ लाख सक्रीय रुग्ण होते आणि ३१ हजार ३५१ मृत्यू झाले होते मात्र आता काल २७ मार्च रोजी ३ लाख ३ हजार ४७५ सक्रीय रुग्ण असून मृत्यूंची संख्या ५४ हजार ७३ झाल्याने चिंता वाढली आहे. विशेषत: संसर्ग वाढल्यास त्या प्रमाणात मृत्य वाढू शकतात आणि यामागे वेळेवर चाचणी न करून रुग्णालयांत भरती होण्यास उशीर करणे तसेच होम आयसोलेशनमध्ये असतानाही नियमांचे पालन न करणे ही कारणे असू शकतात, असेही टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी निदर्शनास आणले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका दिवशी २४ हजार ६१९ रुग्ण आढळले होते. काल २७ मार्च रोजी एका दिवशी ३५ हजार ७२६ रुग्ण आढळले असून ही संख्या येत्या २४ तासांत ४० हजार झालेली असेल, अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली.
Next page
लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे- मुख्यमंत्री
ReplyDeleteयावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट निर्देश दिले की, एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय. मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही. विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावे लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.
ऑक्सिजन पुरवठा, खाटांचे प्रमाण त्वरेने वाढवा
गेल्या वर्षी आपण टप्प्याटप्प्याने सर्व आरोग्य सुविधा वाढवल्या, फिल्ड रुग्णालये उभारली पण आताच्या या संसर्गात या सुविधा कमी पडतील की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील तसेच ऑक्सिजन उत्पादन ८० टक्के वैद्यकीय व २० टक्के इतर कारणांसाठी राखीव ठेवावे, रुग्णालयांतील खाटांच्या बाबतीत ८०:२० प्रमाणे अंमलबजावणी होते किंवा नाही व रुग्णांची गैरसोय होणार नाही हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
ई आयसीयूचा मोठ्या प्रमाणावर सुलभतेने वापर होऊ शकतो त्यामुळे त्यादृष्टीने देखील आरोग्य विभागाने त्वरित पाउले उचलावीत, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
केवळ मुंबई, पुणे नाही तर उर्वरित ठिकाणीही सुविधा हवी
लोकांना कोरोनापेक्षा देखील आपली चाचणी पॉझिटिव्ह आली तर कुठल्याही विलगीकरण केंद्रात नेऊन टाकले जाईल व आपल्याला तिथे सुविधा मिळणार नाही अशी भीती आहे, ती त्वरित दूर करणे गरजेचे आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामीण भागात सुविधा नसतील तर नजीकच्या शहरातील किंवा परिसरातील सुविधा मिळावी अशी व्यवस्था करा, तसेच केवळ मुंबई-पुणे यावर लक्ष केंद्रित न करता राज्याच्या सर्व भागात विलगीकरण सुविधा तसेच आरोग्य सुविधा कमी पडणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
ई आयसीयूवर भर – आरोग्यमंत्री
यावेळी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ग्रामीण भागात रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्काचा शोध अधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त केली. विशेषत: छोट्या शहरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आव्हान असून ई आयसीयूवर भर देण्यासाठी पाउले उचलण्यात येतील असे सांगितले. महाराष्ट्रातील लसीकरण देशात चांगले असून ग्रामीण भागात उपलब्ध शीत साखळी वापरून उपकेंद्रांवर लसीकरण वाढवले तर अधिक वेग मिळेल असे सांगितले.
कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिरा रुग्णालयांत पोहचत आहेत ही चिंतेची बाब आहे. अगदी १० ते १८ वयोगटात देखील मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसत असून पुढील काळात तरुणांमध्ये देखील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
अर्थचक्र प्रभावित होणार नाही- मुख्य सचिव
यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले की, महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाणही चांगले झाले असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले असून ज्याठिकाणी संसर्ग वाढ जास्त आहे तिथे लसीकरणाचा वेग वाढवण्याची सुचना त्यांनी केल्याचे ते म्हणाले. लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास कोणताही गोंधळ उडू नये व समन्वय राहावा म्हणून योग्य त्या सुचना प्रशासनास देण्यात येत आहेत तसेच अर्थचक्रही प्रभावित होणार नाही त्याचे संतुलन ठेवण्यात येईल.
बैठकीतील निर्णय
• मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती ( एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणेकरून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल.
• ऑक्सिजनची महत्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा.
• गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर द्यावा.
• पुढे मृत्यू वाढू शकतील त्यामुळे ई आयसीयू , व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे.
• प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी.
• विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत.
• सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे.
महाराष्ट्रात निर्बंध 15 एप्रिल पर्यंत राहणार
ReplyDeleteमुंबई, 27: राज्यामध्ये कोरोनाचा उद्रेक होत असल्याने लागू निर्बंध मर्यादा 15 एप्रिल पर्यंत वाढविण्यात येत असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यात 15 एप्रिल पर्यंत अगोदर लागू केलेले सर्व निर्बंध पाळावे लागतील. त्याचप्रमाणे मास्क लावणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, आदी सर्व आदेश पाळावे लागतील. कार्यालयात यापूर्वी लागू केलेले सर्व निर्बंधांसह काम करण्याची मुभा असेल. कंटेनमेंट झोन घोषित करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील. पाच पेक्षा जास्त लोकांसाठी रात्री आठ ते सकाळी सात पर्यंत जमावबंदी आदेश 27 मार्च 2021 पासून लागू करण्यात आलेला असून 15 एप्रिल पर्यंत अंमलात असेल. याचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागेल.
इतर निर्बंधांमध्ये सार्वजनिक उद्याने व सागरी किनारे रात्री आठ पासून सकाळी सात पर्यंत बंद असतील. सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय आणि धार्मिक कार्यक्रमांना 15 एप्रिल पर्यंत परवानगी नसेल. त्याचप्रमाणे अशा जमावासाठी सभागृह तथा कक्षांचा वापर करण्यावरही निर्बंध असेल. लग्नकार्यात कमाल 50 लोक तर अंतिम संस्कारासाठी 20 लोकांना हजर राहण्याची अगोदर दिलेली परवानगी 15 एप्रिल पर्यंत लागू असेल.
सर्व खाजगी कार्यालय आरोग्याशी संबंधित सर्व नियमांचे पालन करून 50 टक्के उपस्थितीतीसह काम करतील. अशा ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही. तर शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर आणि सार्वजनिक वापरासाठी सॅनीटायझरची व्यवस्था करावी लागेल.
सर्व एक पडदा व मल्टीप्लेक्समधील चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृहे, उपाहारगृहे रात्री 8 ते सकाळी 7 वा. पर्यंत बंद राहतील. मात्र या वेळात टेक होम डिलिव्हरी सुरु राहील. याचा कुणी भंग केल्यास सबंधित चित्रपटगृह, मॉल, उपाहारगृह, हॉटेल हे कोविड -19 ची साथ असे पर्यंत बंद करण्यात येईल. सबंधित आस्थापनेला दंडही ठोठावण्यात येईल.
0000
राज्यातील स्वच्छाग्रहींना तीन महिन्यांची मुदतवाढ
ReplyDelete- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
· कोविडच्या प्रतिकारात स्वच्छाग्रहींची महत्वाची भूमिका
मुंबई दि. ३०: कोविड-१९ विषाणूच्या प्रतिकारासाठी सर्वात महत्वाचा घटक असणार्या स्वच्छतेच्या प्रचार-प्रसारासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या राज्यातील स्वच्छाग्रहींना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
गेल्या वर्षभरापासून कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाचा प्रकोप सुरू आहे. याच्या प्रतिकारातील एक सर्वात महत्वाचा घटक हा अर्थातच स्वच्छतेशी संबंधीत आहे. यामुळे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने २० डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागात नियुक्त करण्यात येणार्या स्वच्छाग्रहींच्या नियुक्तीला मुदतवाढ मिळावी अशी मागणी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने केली होती. याला राज्य शासनाने मान्यता दिल्यामुळे ३० मार्च २०२१ पर्यंत स्वच्छताग्रहीच्या नियुक्त्या करता येणार असल्याचा निर्णय सरकारने एप्रिल २०२० मध्ये घेतला होता. या अनुषंगाने राज्यात स्वच्छाग्रहींच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून याची मुदत ३० मार्च २०२१ रोजी संपली आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रकोप अद्यापही संपलेला नसल्यामुळे राज्यातील २७ जिल्ह्यांमधील स्वच्छाग्रहींच्या नियुक्तीसाठी मुदतवाढ मिळावी अशी भूमिका पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली आहे. यानुसार आता स्वच्छाग्रहींना तीन महिने म्हणजे ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे .
00000
देवेंद्र पाटील /वि.सं. अ./ दि.
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर
ReplyDelete80 टक्के ऑक्सीजन वैद्यकीय वापराकरीता पुरवठा करणे बंधनकारक
आरोग्य विभागाची अधिसूचना जारी
मुंबई, दि. 30 : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सीजनचा पुरवठा कायम राहण्यासाठी, वैद्यकीय वापरासाठी 80 टक्के आणि औद्योगिक वापरासाठी 20 टक्के ऑक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने आज अधिसूचना काढली असून ती 30 जून पर्यंत राज्यभर लागू राहणार आहे.
राज्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सीजनचे उत्पादन अनेक पटीने वाढविण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत राहण्याकरीता राज्यातील ऑक्सीजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या ऑक्सीजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
राज्यातील ऑक्सीजनची वाढती गरज लक्षात घेता साथरोग नियंत्रण कायदा, आपत्ती व्प्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमानुसार आरोग्य विभागाने राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण ऑक्सीजन पैकी 80 टक्के वैद्यकीय वापराकरीता तर उर्वरित 20 टक्के औद्योगिक वापराकरीता पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयांसाठी लागणाऱ्या ऑक्सीजन पुरवठ्याला प्राधान्य द्यावयाचे असून वैद्यकीय क्षेत्राला 80 टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सीजनची गरज भासल्यास त्याचा पुरवठा करायचा असे स्पष्ट निर्देश या अधिसूचनेत देण्यात आले आहेत.
या निर्णयाच्या अंमलबजावणीकरीता राज्यस्तरावर आरोग्य आयुक्त आणि अन्न औषध प्रशासन आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून क्षेत्रीय स्तरावर विभागीय आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी करण्यात आले आहे. ही अधिसूचना 30 जून 2021 पर्यंत लागू राहणार असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी म्हटले आहे.
0000
अजय जाधव/30/03/2021
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला
ReplyDeleteतेवा इंडियाकडून दीड कोटींची मदत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द
मुंबई, दि.30 : तेवा एपीआय इंडिया (वॉटसन फार्मा प्रा.लि.) यांच्याकडून महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दीड कोटी रुपयांचा मदत निधी देण्यात आला. निधीचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, तेवा एपीआय इंडियाचे प्रमुख दीपक शुक्ला, संचालक प्रसाद शिवलकर, सीएफओ प्रमोद घोरपडे आदी उपस्थित होते.
मुळची इस्त्राइल येथील तेवा फार्मास्युटीकल्स इंडस्ट्रीज कंपनी ही भारतातील औषध निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे.
0000
500 रुपयांत होणार आरटीपीसीआर चाचणी
ReplyDelete- आरोग्यमंत्री राजेश टोपे
· खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी
मुंबई दि. 31 : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले असून अँटीजेन टेस्ट 150 रुपये करण्यात येणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करुन 4500 रुपयांवरुन आता नव्या सुधारित दरानुसार केवळ 500 रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.
यापूर्वी राज्यशासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये सातत्याने कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करीत अनुक्रमे 1200, 980 आणि 700 रुपये असे दर करण्यात आले होते. निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार कोरोना चाचण्यांसाठी 500, 600 आणि 800 असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेवून त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून 500 रुपये आकारले जातील. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी 600 रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणे यासाठी 800 रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी नमूद केले आहे.
आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमूने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी 250, 300 आणि 400 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी 350, 450, 550 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 150 200 आणि 300 असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.
या चाचण्यांसाठी आवश्यक साहित्य आणि साधनसामुग्री माफक दरात उपलब्ध होत असल्याने तसेच आयसीएमआरने विविध उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने त्यांची उपलब्धता वाढली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्याने त्यावरील खर्च देखील कमी झाला आहे. परिणामी खासगी प्रयोगशाळांना येणारा तपासणी खर्च कमी झाल्याचे नमूद करतानाच राज्यात आयसीएमआर आणि एनएबीएलने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांच्या संख्येत वाढ झाल्याने चाचण्यांचे दर कमी होणे आवश्यक असल्याने राज्यशासनाने हा निर्णय घेतला आहे.
कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा
ReplyDeleteमाध्यमांची भूमिका महत्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लोकांच्या मनातली भीती जावून आरोग्याची काळजी घेण्यासाठी जागृती हवी
मुंबई दि ३: कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत, ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी व त्यांच्या मनातली भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यास सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ते आज वृत्तपत्रांचे संपादक, मालक, वितरक यांच्याशी दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते. याप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी यावेळी संसर्ग रोखण्यासाठी प्रामुख्याने इतर काही पर्याय आहेत का ते सर्वांकडून जाणून घेतले व सुचना स्वीकारल्या.
संसर्गाचे राजकारण रोखा
मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याला कुणाचीही रोजी रोटी हिरावून घ्यायची नाही. पण जीवांची काळजीही घ्यावीच लागणार, आपण वर्षभरापासून सातत्याने आरोग्याचे नियम पाळण्यास सांगतो आहोत. मधल्या काळात आपण ते गांभीर्याने पाळल्याने साथ बऱ्यापैकी आपण रोखू शकलो. मात्र आता विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. सरकारला लॉकडाऊन करण्यास आवडत नाही. ही लढाई एकट्या सरकारची नाही तर तुम्हा आम्हा सर्वांची आहे. अशावेळी सर्वांनी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे, याचे राजकारण नको. आपण विविध सूचना दिल्यात त्या सरकार निश्चितपणे अंमलात आणण्यासंदर्भात विचार करेल. मात्र कोरोनाशी लढताना भीतीचे वातावरण नको तर एकमेकांची योग्य काळजी कशी घेऊत यादृष्टीने समाजात जागृती निर्माण झाली पाहिजे आणि त्या कामी माध्यमांनी सहकार्य करावे.
आज आपण ऑक्सिजन उत्पादन कसे वैद्यकीय कारणांसाठी राखून ठेवता येईल, खासगी व बंधपत्र –करार स्वरूपाने डॉक्टर्सच्या सेवा कशा उपयोगात आणता येईल, त्याचाही विचार करीत आहोत. ज्येष्ठ डॉक्टर्स, नर्सेस यांच्या सेवाही कशा घेता येतील, ई- आयसीयुचा उपयोग कसा करता येईल, तेही पाहतो आहोत. असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेचे हित पाहूनच सरकारने भविष्यात काही निर्णय घेतल्यास माध्यमांनी देखील त्यामागील हेतू पहावा व वस्तुस्थिती मांडावी.
या बैठकीत लोकांची प्रतिरोधक शक्ती वाढविण्यासाठी उपाय, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त सुयोग्य वापर, टेलीमेडिसिन, सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन, कामाच्या वेळांची विभागणी, स्थानिक पातळीवर नियंत्रणाला प्राधान्य, दुकानदार, विक्रेते यांच्या चाचण्या करून त्यांना विक्रीची परवानगी, कोविड केंद्रांसंदर्भातील धास्ती कमी करणे, वारंवार जनतेशी संवाद साधणे अशा विविध सुचना देण्यात आल्या.
*ज्वारीच्या भाकरीचे महत्व*
ReplyDelete*!! रामबाण !!*
“मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन १४ किलोनी कमी झालं.”
“माझा दमा इतका बरा झाला की, मी माझे दोन इन्हेलर्स काढून फेकून दिले.”
“गेली २० वर्षं अर्धशिशीमुळे माझं डोकं जे रोज दुखायचं, ते तीन दिवसांत दुखायचं बंद झालं.”
“माझ्या छातीतली जळजळ आता थांबली.”
“माझा इरिटेबल बाउल सिंड्रोम सुधारला, माझा अल्सरेटिव्ह कोलायटिस, माझा रुमटॉइड आर्थ्रायटिस, माझा मूड, माझी झोप…” वगैरे सुधारले...
गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते. काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात.
*जेवणात का खावी ज्वारीची भाकरी… ?*
ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते.
ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते.
बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही.
तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.
*ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.*
तसेच *ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात.* ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहतो.
भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.
*ज्वारीचे फायदे*
1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.
2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.
3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.
4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.
5) *हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.*
6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.
7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.
8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.
9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.
10) शौचास साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे.
11) काविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे काविळीच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते.
*ज्वारीला दररोजच्या आहारात प्राधान्य द्या, ज्वारीला चांगली किंमत
मिळाली तर शेतकरी शेतात ज्वारीचे उत्पादण करील , त्यातुन त्याला
चांगले उत्पन्न आणी जनावरांना कडबा उपलब्द होईल ,
ज्वारीचा आहारामध्ये अपयोग करा ,रोग पळवा
b
*विशेष सुचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून वाचावा व ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा*
🌿🙏🅿️©️🙏🌿
कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय
ReplyDeleteअर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी
सर्व प्रकारची वाहतूक सुरु, मात्र गर्दीची ठिकाणे बंद
खासगी कार्यालयांना घरूनच काम, केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु
रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी
मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन, विरोधी पक्षांनाही विश्वासात घेतले
मुंबई, दि 4: कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.
या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले.
यापुढे या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ब्रेक दि चेन असे संबोधण्यात येईल.
यातील कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे:
शेतीविषयक कामे सुरु
शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.
रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी
राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.
बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते.
Continue. आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु
ReplyDeleteकिराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे.
सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच
सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.
सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.
बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.
वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद
खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील.
शासकीय कार्यालये- 50 टक्के उपस्थितीत
शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील. शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना वैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.
मनोरंजन, सलून्स बंद
मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क पूर्णपणे बंद राहतील.
प्रार्थना स्थळे दर्शनार्थीसाठी बंद
सर्व धर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे.
Continue. उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद
ReplyDeleteउपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील.
खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी 7 ते रात्री 8 केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करेल.
ई कॉमर्स सेवा सुरु
ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस 1000 रुपये आणि संबधीत दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.
सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे.
वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु
वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे.
शाळा- महाविद्यालये बंद राहतील. मात्र 10 व 12 वी परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.
उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू
उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.
चित्रीकरण सुरु ठेवता येईल मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होईल.
आजारी कामगाराला काढता येणार नाही
बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे.
तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट
5 पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावणार , बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी.
एकत्र येऊन कोरोनाविरुद्ध लढूया
ReplyDeleteमुख्यमंत्र्यांचे उद्योग जगताला आवाहन
उद्योजकांनी कामगारांची जबाबदारी घ्यावी, शासन तुमच्यासमवेत
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शासनासोबत खंबीरपणे उभे असल्याची उद्योजकांची ग्वाही
मुंबई, दि. ४: वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी, जिथे वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे तिथे ते केले जावे, जो कामगार कोविड बाधित होईल त्या कामगाराच्या भले ही तो कंत्राटी कामगार असेल त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांची रोजीरोटी चालू राहील याची काळजी घ्यावी असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड विरोधात लढतांना एका कुटुंबाप्रमाणे आपण एकत्रितरित्या या संकटाला सामोरे जाऊ आणि त्यावर मात करू असे आवाहन केले.
संपूर्ण उद्योग जगत शासनासोबत- उद्योग जगताची ग्वाही
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतांना उद्योग जगत शासन आणि मुख्यमंत्री यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहील अशी ग्वाही उपस्थितांनी दिली. सध्या लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने शासन जो निर्णय घेईल त्याला सहकार्य करण्याची उद्योग जगताची तयारी असल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यांनी 24x7 लसीकरण व्हावे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे, निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांना कडक दंड लावावा, शिस्तबद्ध वर्तणुक राहील यासाठी कडक नियमावली तयार करावी, लोकांचा रोजगार सुरु राहील हे पहावे, जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम च्या सुचना द्याव्यात अशा विविध अपेक्षा व्यक्त केल्या तसेच शासन कोविड नियंत्रणासाठी करत असलेल्या अथक प्रयत्नांचेही उद्योग जगतातील प्रतिनिधींनी अभिनंदन केले.
कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख उद्योजकांसमवेत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, उद्योग विभागाचे डॉ. पी अन्बल्गन, यांच्यासह उद्योजक सर्वश्री. उदय कोटक, अजय पिरामल, सज्जन जिंदाल, बाबा कल्याणी, हर्ष गोयंका, निखिल मेस्वानी, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, अपुर्व भट्टाचार्य, हर्ष गोयंका, बोमन इराणी, राजीव रस्तोगी, संजीव बजाज, मनदीप मोरे, इशान गोयल, अमित कल्याणी, अपूर्व देशपांडे, जफर खान, राजेंद्र गाडवे, आनंद गांधी, सिद्धार्थ जैन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत सुरुवातीला प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोविडस्थिती आणि करण्यात येत असलेल्या उपायययोजनांची माहिती उपस्थितांना दिली.
Continueअमूल्य सहकार्य... अथक् प्रयत्न
ReplyDeleteअनर्थ रोखायचा तर अर्थचक्र बाधित होते आणि अर्थचक्र सुरु ठेवायचे तर अनर्थ होतो या कात्रीत आपण सापडले असून या संकटकाळात मित्र होऊन सोबत राहणे महत्वाचे असते, राज्यातील उद्योग जगताने नेहमीच मित्रत्वाच्या भावनेने शासनास आतापर्यंत मदत केली आहे, सहकार्य केले आहे त्याबद्द्ल त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जिंदाल उद्योग समूहाने पुढे येऊन ऑक्सीजनच्या पुरवठ्यासाठी शासनाला सहकार्याची भूमिका घेतली आहे. बाबा कल्याणी यांनी व्हेंटिलेटर्सची निर्मितीच नाही तर ते वापरण्याचे प्रशिक्षण आरोग्य कर्मचारी आणि तंत्रज्ञांना देण्याची तयारीही दाखवली आहे. ही मदत अमूल्य आहे. काही उद्योजकांनी त्यांच्या कामगारांच्या लसीकरणाची जबाबदारी घेण्याचीही तयारी दाखवली आहे. आपण सगळ्यांचे लसीकरण वेगाने करण्याचा प्रयत्न करत आहोत. पंतप्रधानांकडे तशी विनंतीही केली आहे. आपल्याच राज्याने 45 वर्षांवरील नागरिकांचे सरसकट लसीकरणाची मागणी केली होती. आता तुमची राज्यातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची मागणीही पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू तसेच त्यासाठीच्या वाढीव लसींच्या डोसची मागणी करू असेही मुख्यमंत्री म्हणाले.
24x7 लसीकरणाची राज्याची तयारी
प्रचंड वेगाने वाढणारा प्रादुर्भाव रोखणे ही आताची सर्वोच्च प्राधान्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी लसीकरणामुळे घातकता कमी होते हे ही स्पष्ट केले. राज्याची 24x7 लसीकरणाची तयारी आहे. जिथे 20 बेडस आहेत त्या आरोग्य केंद्रात लसीकरणाची परवानगी घेण्यात आली आहे. लसीकरण करतांना लसीची सुरक्षितता ही महत्वाची आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या देखरेखीत लसीकरणाला प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले.
काही कडक निर्बंधांची निश्चित गरज
शासन लॉकडाऊनच्या बाजूने नाही, इंडस्ट्री चालू राहिलीच पाहिजे परंतू ती चालू ठेवतांना काही कडक नियम लावणे ही गरजेचे असल्याचे ते म्हणाले. काही उद्योजकांनी स्थानिक वस्त्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक वर्तन होण्याच्या दृष्टीने स्वयंसेवक होऊन काम करण्याचीही तयारी दाखवल्याबद्दल आभार व्यक्त करतांना मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना त्यांच्या कामगारांना मास्क लावण्याची शिस्त लावण्याचे, त्यांच्या वेळोवेळी कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले. हम सब एक है या भावनेने पुढे जातांना मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांचा एक ग्रुप तयार करण्याच्या सुचना मुख्य सचिवांना दिल्या. उद्योजकांच्या अपेक्षा आणि मागण्या समजून घेऊन वेळोवेळी त्यांच्याशी या ग्रुपद्वारे संवाद साधला जावा असेही ते म्हणाले.
परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी...
ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर्सच्या निर्मितीसाठी पुढे येणाऱ्या उद्योजकांचे आभार व्यक्त करून उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, प्रादुर्भाव एवढ्या वेगाने वाढतो आहे की येणाऱ्या काही दिवसात आपण आरोग्य सुविधा उभ्या केल्या तरी आरोग्यविषयक डॉक्टर्स, तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची कमी जाणवणार आहे. मागच्यावेळी आपण केरळसारख्या राज्यातून डॉक्टर्स मागवले परंतू यावेळी अनेक राज्यात प्रादुर्भाव असल्याने तिथून मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. उद्योग जगत यासाठी सहकार्य करीलच परंतू असे करतांना त्यांनी त्यांच्या कामगारांचीही काळजी घ्यावी असेही ते म्हणाले
कॉर्पोरेट कंपन्यांच्या रुग्णालयांनी तयारी दाखवल्यास
ज्या कॉर्पोरेट कंपन्यांची रुग्णालये आहेत त्यांनी पुढे येऊन लसीकरणाची तयारी दाखवल्यास त्यांना लसीकरणाची परवानगी देण्याबाबत केंद्र सरकारची मंजूरी घेऊ असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच त्यांनी बाबा कल्याणी यांचा व्हेंटिलेटर्स उत्पादन आणि प्रशिक्षण, जिंदाल यांचा ऑक्सीजन निर्मिती आणि पुरवठा याबाबतचा सहकार्याचा हात मोलाचा आणि स्वागतार्ह असल्याचे म्हटले.
अमित देशमुखांकडून स्वागत
अमित देशमुख यांनी ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनांसाठी उद्योजक स्वत:हून पुढे आल्याबद्दल धन्यवाद दिले.
ऑक्सीजनच्या वाहतूकीसाठी मदत करावी - मुख्य सचिव
मुख्य सचिव श्री. कुंटे यांनी श्री. जिंदाल यांच्या ऑक्सीजन निर्मितीच्या निर्णयाचे स्वागत करतांना दुर्गम ग्रामीण भागात लिक्विड ऑक्सीजन पुरवठा होण्याच्यादृष्टीने त्याच्या वाहतूकीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण
ReplyDeleteमहाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद
मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडून यंत्रणेचे अभिनंदन
मुंबई, दि. ४: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात काल एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेनेचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांना मागे टाकीत महाराष्ट्राने आतापर्यंत सुमारे ७३ लाख ४७ हजार ४२९ जणांचे लसीकरण करून देशात अग्रभागी राहण्यात सातत्य राखले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहीले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीमुळे आणि नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे काल महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची कामगिरी बजावली आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला सहा लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
राज्यात दि. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३ लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता. काल दि. ३ एप्रिल रोजी राज्यभर ४१०२ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वोच्च संख्या पार करीत ४ लाख ६२ हजार जणांना लस देण्यात आली. काल देखील पुणे जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक ७६ हजार ५९४ जणांना लसीकरण करून राज्यात अग्रस्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर (४६ हजार ९३७), नागपूर (४१ हजार ५५६), ठाणे (३३ हजार ४९०) या जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे, असे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.
25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे विनंती
ReplyDeleteमोठ्या प्रमाणावर युवा वर्गाला कोविड संसर्गापासून रोखणे आवश्यक
-------------------
ब्रेक दि चेनच्या माध्यमातून उचललेल्या पावलांची देखील दिली माहिती
------------------
दीड कोटी डोस मिळाल्यास सहा जिल्ह्यांत तीन आठवड्यात लसीकरण
मुंबई, दि. 5: कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे, त्यामुळे 25 वर्षापुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये 45 वर्षापुढील सर्वाना लस देण्याची मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. आजच्या या पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धन्यवाद देऊन लसीकरण वयोगट आणखी कमी करण्याची विनंती केली आहे. लसींचे वाढीव डोस महाराष्ट्राला मिळावेत असेही या पत्रात म्हटले आहे.
मोठ्या संख्येने तरुण वर्ग विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल असेही मुख्यमंत्री म्हणतात.
कोरोना परिस्थितीसंदर्भात महाराष्ट्र ठोस पाउले उचलत आहेत याविषयी मुख्यमंत्री पत्रात म्हटतात की, राज्याने नेहमीच अतिशय पारदर्शकपणे कोरोनाविषयक माहिती मांडली असून चाचण्याचा वेगही प्रयत्नपूर्वक वाढवला आहे. प्रत्येक कोरोना रुग्ण बरा झालाच पाहिजे या निर्धाराने आम्ही उपाययोजना करीत आहोत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक हानिकारक असलेल्या विषाणूला रोखण्यासाठी आम्ही ब्रेक दि चेन या मोहिमेच्या माध्यमातून काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र यात जीवनावश्यक वस्तू व सेवा, उत्पादन क्षेत्र, वाहतूक सुरूच राहील आणि कोविडसाठी आरोग्याचे नियम सर्वजण पाळतील अशी कार्य पद्धती ठरविली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, कोविड लसीकरणास राज्याने अतिशय गांभीर्याने घेतले असून काल 4 एप्रिल रोजीपर्यंत 76.86 लाख जणांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. 3 एप्रिल रोजी तर आम्ही राज्यात सर्वाधिक म्हणजे 4.62 लाख जणांना लस दिली.
दीड कोटी डोस मिळावेत
लसीकरण वेग वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहेच पण त्यासाठी केंद्राने जादा डोस देखील द्यावेत अशी विनंती करून मुख्यमंत्री म्हणतात की, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सर्वाधिक संसर्ग असलेल्या 6 जिल्ह्यांसाठी केवळ 3 आठवड्यात 45 वर्षापुढील सर्वाना लस देण्याची आमची तयारी आहे, याकरिता दीड कोटी डोस मिळावेत.
केंद्र सरकारच्या सहाय्याने आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नाने या संसर्गाच्या लाटेवर मात करता येणे शक्य होईल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आधी जीवन, मग उपजीविका अशा प्राधान्याने आणि विज्ञानाच्या उपयोगाने देशाला एका नव्या सामान्य परिस्थितीत आणता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
ब्रेक दि चेनच्या आदेशात सुधारणा
ReplyDeleteआणखी आवश्यक सेवांचा समावेश
मुंबई दि 5: काल 4 एप्रिल रोजी ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज राज्य सरकारने केला आहे. त्या संदर्भातील आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले . आता या सेवा देखील आवश्यक सेवा ( Essential Services) मध्ये येतील:
1. पेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने
2. सर्व प्रकारच्या कार्गो सेवा
3. डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी - माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा
4. शासकीय व खासगी सुरक्षा सेवा
5. फळविक्रेते
खालील खासगी आस्थापना व कार्यालये सकाळी 7 ते रात्रो 8 या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागेल. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दर 15 दिवसांचे कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगावे लागेल. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणाऱ्या व्यक्तीकडून 1 हजार रुपये दंड घेण्यात येईल.
ह्या खासगी आस्थापना व कार्यालये पुढीलप्रमाणे आहेत:
सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त संस्था जसे की स्टॉक मार्केट, डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स
रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, प्राथमिक डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स, सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे,
सर्व मायक्रो फायनान्स संस्था,सर्व वकिलांची कार्यालये,कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवनरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक),ज्या व्यक्ती रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत रेल्वे, बसेस, विमाने यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असेल त्याला अधिकृत तिकिट बाळगावे लागेल जेणे करून तो संचार बंदीच्या कालावधीत स्थानकांपर्यंत किंवा घरी प्रवास करू शकेल.
औद्योगिक कामगारांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत कामाच्या पाळ्यानुसार ये जा करता येईल. एखाद्या धार्मिक स्थळी विवाह किंवा अंत्यसंस्कार असेल तर शासनाने 4 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशातील नियमांचे पालन करून परवानगी देता येऊ शकेल.परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास रात्री 8 नंतर घरी प्रवास करावयाचा असेल तर हॉल तिकीट बाळगावे लागेल.आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी विवाह समारंभ असेल तर स्थानिक प्रशासन त्यासंदर्भात परिस्थिती पाहून आणि नियमांचे पालन करण्याच्या अटींवर परवानगी देईल. घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी यांच्या रात्री 8 नंतर ये जा करण्याच्या बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीनुरूप निर्णय घेईल.
000
रेमडेसिवीरचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घ्या
ReplyDelete---नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
· रुग्णवाढीचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी करण्यासाठी प्रयत्न करा
· गृह विलगीकरणातील रुग्णांवर विशेष लक्ष द्या
मुंबई, दि.6 : कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत आहे. त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन या औषधाचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच, कोरोना रुग्णवाढीचा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी राहील यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, गृह विलगीकरणात असलेले रुग्ण घरातच राहावेत याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यकता भासल्यास संबंधित सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून तात्पुरते अधिकार द्यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
कोकण, पुणे आणि नागपूर विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिकांचे आयुक्त, तसेच नगर परिषदा आणि नगर पंचायतींचे मुख्याधिकारी यांची कोरोनाविषयक आढावा बैठक मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक उपस्थित होते.
नगरविकास मंत्री श्री. शिंदे म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढू नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्का मारणे, त्यांच्या घरावर स्टीकर लावणे, परिसरात बॅनर लावणे, कंटेन्मेंट झोनमध्ये बाहेरील व्यक्ती जाणार नाही याची काळजी घेणे, रुग्णांशी नियमितपणे संपर्क साधून माहिती घेण्यासाठी कॉलसेंटर कार्यान्वित करणे आदी उपाययोजना आखण्याचे निर्देश त्यांनी दिले. मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, सहव्याधी असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करावेत<spa
राज्यात दररोज 4 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण
ReplyDelete82 लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात अग्रेसर
मुख्य सचिवांकडून लसीकरणाचा आढावा
मुंबई, दि. 06 : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या.
कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन व समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्य सुकाणू समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिवांनी राज्यात सुरु असलेल्या लसीकरणाचा आढावा घेतला. शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी सादरीकरण केले. महाराष्ट्रात सुमारे एक कोटी सहा लाख डोसेस प्राप्त झाले असून त्यापैकी 88 लाख डोसेसचा वापर झाला आहे. महाराष्ट्रात डोस वाया जाण्याचे प्रमाण तीन टक्के आहे. ते अत्यंत कमी असून राष्ट्रीय सरासरीच्या देखील निम्मे आहे. दि. 5 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात 81 लाख 21 हजार 332 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. राज्यात दररोज 4 लाख नागरिकांना लसीकरण केले जात आहे.
80 लाखाहून अधिक लोकांना लसीकरण करुन महाराष्ट्राने देशात अग्रक्रमात सातत्य राखल्याबद्दल यंत्रणेचे अभिनंदन करतानांच लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी केल्या. 45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाची राज्य सरासरी 12.3 टक्के असून राज्यातील भंडारा, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, सांगली, गोंदिया, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांनी राज्य सरासरीपेक्षा अधिक लसीकरण केले आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे या सहा जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त असून येथे प्राधान्याने 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत. राज्यातील लसीकरणाचा वेग पाहता केंद्र शासनाकडून जास्तीचा लस पुरवठा होण्याकरीता पाठपुरावा करण्यात येईल असे मुख्य सचिवांनी सांगितले.
0000
कोरोनाबाबत वस्तुनिष्ठ माहिती देतानाच माध्यमांनी जनजागृती करावी
ReplyDeleteमाध्यमांतील आरोग्य प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई, दि. 7 : राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवितानाच माध्यमांनी जनजागृती करावी. साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
विविध माध्यमांमध्ये आरोग्य विषयक पत्रकारिता करणाऱ्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी दृरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी माध्यम प्रतिनिधींनी कोरोना नियंत्रणाबाबत, आरोग्य व्यवस्था, औषधांची उपलब्धता, कोरोना चाचण्या, लसीकरण आदी विविध मुद्द्यांवर अनुभव कथन करतानाच काही सूचनाही केल्या. त्या सूचनांचे स्वागत करतानाच हा संवाद यापुढेही कायम ठेवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नियमावलीची माहिती सोप्या भाषेत द्यावी
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात होत आहे. ही रुग्णवाढ थांबविण्यासाठी राज्यशासन अनेक उपाय योजना करीत आहे. नियमावली जाहीर केली आहे. लोकांना त्याविषयी सोप्या भाषेत माहिती देताना कोरोना नियंत्रणासाठी अनावश्यक गर्दी टाळणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सूचनांचे पालन करणे किती आवश्यक आहे हे समजून सांगायची आवश्यकता आहे. माध्यमांनी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.contunu
ब्रेक दि चेन अंतर्गत निर्बंध आदेश लागू
ReplyDeleteमुंबई, दि. 7 : कोविड -19 संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन उपाययोजनेअंतर्गत दि. 5 एप्रिल 2021 रोजी निर्बंध आदेश जारी केले आहेत. याअंतर्गत
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी काही अटीसह सर्व प्रासंगिक सेवांसह सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.
यामध्ये विमानतळावर आवश्यक त्या मालमत्तेची हाताळणी, तिकिटिंग इत्यादी अनुषंगिक सेवांचा समावेश आहे.
परवानगी असलेल्या उत्पादनांच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या सर्व अनुषंगिक कामांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच उत्पादन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या तसेच तयार झालेले उत्पादन पाठविण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे, कार्यालयीन प्रक्रियेला सुद्धा परवानगीचा समावेश यामध्ये आहे.
पाचशेपेक्षा जास्त कामगार असणाऱ्या उद्योगांनी आपल्या कामगारांसाठी सर्व सुविधायुक्त क्वारंनटाईन सेंटर उभारावे. ज्या उद्योगांनी अशी सुविधा आपल्या कॅम्पस बाहेर केली असेल त्यांनी संक्रमित कर्मचाऱ्यास त्या ठिकाणी हलविताना तो कोणाच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी.
कृषी विषयक कामे सुव्यवस्थित सुरू राहण्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून सूचीबद्ध केलेल्या कृषी क्षेत्राशी संबंधित इतर सेवा ज्यामध्ये शेतीसाठी आवश्यक सुविधा, बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांची दुरुस्ती यांचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये करण्यात आला आहे.
चिकन, पोल्ट्री, मटण, अंडी, मासे विक्रीची दुकाने यांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करण्यात आला आहे.
पुढील सेवा आता आवश्यक सेवा अंतर्गत समाविष्ट केल्या जातील
सेबीने मान्यता दिलेल्या बाजारातील मूलभूत सुविधा संस्था जसे की स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरीज, क्लियरिंग कॉर्पोरेशन इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ.
दूरसंचार सेवा सुरू राहण्यासाठी आवश्यक अश्या दुरुस्ती/ देखभाल विषयक बाबी.
सी. गॅस सिलेंडरचा पुरवठा असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
0000
कोरोनाचा वाढता संसर्ग धोकादायक असल्याने गर्दी टाळणारे निर्बंध घातले
ReplyDeleteशासन व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
· निर्बंधांविषयी केलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार मात्र नियम पाळण्यात सहकार्य हवे
· मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला व्यापारी संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद
मुंबई, दि. 7 : लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. व्यापाऱ्यांनाही कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभिर्याने विचार करून उपाययोजना केल्या जातील, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करूया, असे आवाहनही केले.
राज्यातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, राज्य टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी आदी सहभागी झाले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आताची परिस्थिती फार विचित्र आहे. कोरोनाचे हे संकट दुर्देवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे. कोणत्याही गोष्टी बंद करण्याची भूमिका नाही, हे यापुर्वीच स्पष्ट केले आहे. कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती. याआधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकड्यांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती. पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये बेडसची संख्या सात आठ हजार होती. ही संख्या आता पावणेचार लाखांपर्यंत वाढविली आहे. जंम्बो कोविड सेंटर्स काढली. कोणत्याही राज्याने केली नसेल अशा सुविधा निर्माण केल्या. पण या सुविधाही अपुऱ्या पडण्याची वेळ येईल, अशी स्थिती येण्याची शक्यता आहे. लसीकरण सुरु झाले. लसीकरणाची गती मोठ्याप्रमाणात वाढवली आहे. पंचवीस वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. पण ती नाकारण्यात आली. आपल्या मागणीवरून आता पंचेचाळीस वर्षांवरील लोकांना लस देण्यात येत आहे. पण लसीचा साठा संपू लागला आहे. नव्या लाटेत आता तरूण वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित होऊ लागला आहे. कारण तो रोजगार, कामांसाठी फिरतो आहे. लक्षण नसलेल्यांची संख्या सत्तर टक्क्यांहून अधिक वाढली आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक बाधित होण्याची शक्यता आहे.
हाफकीन मधील संसर्गजन्य रोग संशोधन केंद्र निर्मितीसाठी केंद्रीय प्रधान वैज्ञानिक सल्लागार आणि अणु ऊर्जा सचिवांसोबत मुख्य सचिवांची बैठक
ReplyDeleteमुंबई, दि. 7: येथील हाफकीन इन्स्टीट्युटमध्ये संसर्गजन्य रोगाचे संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्र शासनाचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. विजय राघवन आणि अणुऊर्जा विभाग सचिव के.एन. व्यास यांच्या समवेत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली.
मुख्य सचिव श्री. कुंटे म्हणाले, राज्य व देशाच्या सार्वजनिक आरोग्यासाठी हाफकीन संस्थेच्या उल्लेखनीय योगदानाचा समृद्ध इतिहास आहे. आतापर्यंतच्या अनुभवावरून असे दिसते की महाराष्ट्रासह देशाचा पश्चिम भाग प्लेग, स्वाईन फ्लू इत्यादि संसर्गजन्य आजारांना मोठ्या प्रमाणात बळी पडला आहे. हाफकिन संस्थेमध्ये संसर्गजन्य रोगाचे उत्कृष्ट संशोधन केंद्र स्थापन करण्याची राज्य सरकारची इच्छा असून अशा प्रकारच्या आजारांचा सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन मिळेल. अणुऊर्जा विभाग व केंद्र शासनाच्या विविध संस्थांच्या सहकार्याने या संशोधन केंद्राच्या निर्मितीला गती द्यावी, असे आवाहनही मुख्य सचिवांनी यावेळी केले.
बैठकीत डॉ. राजेंद्र बडवे यांनी विशेष अत्याधुनिक संस्था स्थापन करण्याबाबत सादरीकरण केले, ज्यामध्ये मूलभूत संशोधन व अभ्यासपूर्ण संशोधन असे दोन्ही विषय असतील. संस्थेच्या स्थापनेच्या दिशेने अंमलबजावणीसाठी एक कृती समिती गठित करण्याचा निर्णय झाला. केंद्र शासनाचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. विजय राघवन आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव श्री. व्यास ह्यांनी या प्रस्तावास सहमती दर्शवत सहकार्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, हाफकिन संस्थेच्या संचालक श्रीमती सीमा व्यास, हाफकिन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप राठोड, टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू श्री. पेडणेकर, आयसीटी मुंबईचे कुलगुरू श्री. पंडित आणि टीआयएफआरचे संचालक श्री. रामकृष्णन आदी मान्यवर उपस्थित होते.
0000
हसन मुश्रीफ यांनी स्वीकारला कामगार विभागाचा कार्यभार
ReplyDeleteकामगारांनी स्थलांतर करु नये, राज्य शासन कामगारांच्या पाठीशी
- कामगार मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. 7 : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कामगार विभागाचा कार्यभार स्वीकारला. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद - सिंगल यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री श्री. मुश्रीफ यांचे स्वागत केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या काही कामगार स्थलांतर करीत आहेत. कामगारांनी स्थलांतर करु नये, तसेच अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करीत राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.
श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत असली तरीही ती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाकडून संपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात सर्व दवाखान्यांद्वारे अत्यावश्यक सेवा-सुविधा उपलबध करुन देण्यात आल्या असून कोणत्याही परिस्थितीत कोव्हीड अथवा इतर रुग्णांच्या आरोग्यासंदर्भात अडचणी येणार नाहीत. तसेच या काळात कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कारखाने, उद्योग तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे कोणतेही उद्योगधंदे बंद होणार नाहीत याची संपूर्ण दक्षता व काळजी राज्य शासनाकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता उद्योगधंद्यांमध्ये कार्यरत असलेल्या तसेच स्वयंरोजगारीत असलेल्या सर्व कामगार व असंघटीत क्षेत्रातील कामगार यांनी आपापल्या क्षेत्रातील कारखाने, उद्योग यांमध्ये कोव्हिड प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून कामकाज नियमित चालू राहील याबाबत निश्चित रहावे. राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच बस, रेल्वे व खाजगी वाहनांची वाहतूक व्यवस्था कोव्हिड प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून सुरळीतपणे चालू राहणार आहे. त्यामुळे त्याबाबत कोणतीही भिती बाळगू नये सर्वांच्या प्रवासाची व्यवस्था देखील होणार आहे. प्रत्येक कामगाराने स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतांना आपापले उद्योगधंदे नियमितपणे चालविण्यासाठी संपूर्ण हातभार लावावा, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.
मंत्री श्री. मुश्रीफ यांनी विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतली. यावेळी राज्यातील मजूर व कामगारांच्या सध्याच्या अडचणी व समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
००००
‘ब्रेक द चेन’ च्या अनुषंगाने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी
ReplyDeleteघेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा.
मुंबई, दि. 7 : ‘ब्रेक द चेन’ (Break The Chain) बाबत मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आढावा घेतला.
या वेळी गृह (विशेष), प्रधान सचिव विनीत अग्रवाल, अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सरंगळ उपस्थित होते.
गृह राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, संचारबंदी व जमावबंदी यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, जाणीवपूर्वक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यां व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करावी. विविध संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व व्यक्ती यांना या प्रक्रियेबाबत सहकार्य करण्याबाबतची विनंती करण्यात यावी. याउपरही विरोध होत असल्यास कठोर कारवाई करण्यात यावी. असे निर्देशही श्री. देसाई यांनी यावेळी दिले.
येत्या काळात रमझान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, गुढीपाडवा हे सण साजरे करत असतांना शासन आदेशाचे करण्यात यावे. तसेच वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला यशस्वीपणे पायबंद घालण्यासाठी पोलिस दलातील अधिकारी-कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी, शासन आदेशात नमुद केलेल्या अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु राहतील त्या अनुषंगाने सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहनही श्री. देसाई यांनी केले.
कोकणचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. संजय मोहिते, नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. प्रताप दिगावकर, औरंगाबादचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. के. एम. प्रसन्ना, नागपूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. चिरंजीव प्रसाद, विशेष पोलिस महानिरीक्षक नांदेडचे श्री. निसार तांबोळी, कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. मनोज लोहीया, विशेष पोलिस महानिरीक्षक अमरावतीचे श्री. सि. के. मिना व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित होते.
0000
कोरोना-19 प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी
ReplyDeleteपदाधिकारी,कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा
-वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
· टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊन उठेल
· गरज पडल्यास जम्बो कोवीड केअर सेंटर उभारू
· रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध
· ज्येष्ठ मंडळींना घरी जाऊन लसीकरणाचा पर्याय विचाराधीन
मुंबई, दि. 8 : कोवीड-19 चा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी आणि बाधीत रूग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाच्या वतीने सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. लातूर शहर आणि तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सक्रिय होऊन लोकांमध्ये जागृती करावी, मृत्यूदर कमी राखण्यासाठी रूग्णांचा शोध घेऊन त्यांना वेळेत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.
लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी मंत्रालयातून लातूर शहर विधानसभा मतदारसंघ तसेच तालुक्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, सदस्य यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोरोना प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्याच्या तसेच रूग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्याच्या कामी सक्रिय होण्याचे आवाहन केले.
प्रारंभी या बैठकीत सहभागी झालेल्या सर्वांच्या सूचना व म्हणणे पालकमंत्री देशमुख यांनी ऐकून घेतले. कोरोना प्रादूर्भावाच्या संदर्भाने करण्यात येत असलेली जनजागृती, उपचारासाठी करण्यात उभारण्यात आलेल्या सोयीसुवीधा, औषधे व तंत्रज्ञानाची उपलब्धता या संबंधाने उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने शंकासमाधान केले.
टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊन उठेल
कोरोना प्रादूर्भाव आटोक्यात आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊन संदर्भाने बैठकी दरम्यान उपस्थित झालेल्या मुददयावर पालकमंत्री देशमुख म्हणाले की, देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भावाचा वेग सर्वांधिक आहे. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून लॉकडाऊनचा अपरिहार्य निर्णय घ्यावा लागला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यापारी संघटनाच्या प्रमुखांशी चर्चा केली आहे. एकुण परिस्थितीचे गाभीर्य त्यांना समजावुन सांगितले आहे. सर्वतोपरी उपाययोजना आयोजिल्या आहेत त्यामुळे कोरोना प्रादूर्भाव लवकरच आटोक्यात येईल असा विश्वास आहे. यामुळे टप्या-टप्याने हा लॉकउाऊन उठविण्यात येणार आहे ही बाब लातूरातही पदाधिकारी यांनी व्यापारी बांधवांना समजावून सांगावी असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे.
गरज पडल्यास जम्बो कोवीड केअर सेंटर उभारू
लातूर शहर व परिसरातील रूग्णांवर उपचार करण्यासाठी विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्था तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उभारल्या आहेत, उभारण्यात येत आहेत. सुपरस्पेशालिटी रूग्णालयात 5 वॉर्ड आणि वैदयकीय महाविद्यालयात 1 अतिदक्षता वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. महापालिकेचे 4 कोवीड केअर सेंटर सुरू झाले असून आणखी 1 कोवीड सेंटर सुरू होत आहे. याशिवाय आरोग्य विभागाचे समाज कल्याण वसतीगृह येथे कोवीड केअर सेंटर सुरू आहे. या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळत आहेत असे सांगून गरज पडल्यास शहरात आणखी जम्बो कोवीड केअर सेंटर सुरू केले जाईल असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध
ReplyDeleteरेमडेसिवीरसारख्या औषधाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्यांची दखल घेऊन लातूरसाठी पुरेसा प्रमाणात हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागानेही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सद्या त्याचा पुरेसा साठा जिल्हयात उपलब्ध करून दिला आहे. या औषधाचा अनावश्यक वापर होवून टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यास जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे प्रशासनानेही दक्षता घेतली आहे असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.
ज्येष्ठ मंडळींना घरी जाऊन लस देण्याच्या पर्यायाचा विचार
सध्या महाराष्ट्रात आणि देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. जागतिक स्तरावर काही देशात तिसरी लाट आली आहे. त्यामुळे आपण आत्ताच अधिक सजग होणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यांचे नियोजन प्रशासकीय पातळीवर होत असून पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या मोहिमेला गती देण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. लातूर जिल्हयात पुरेशी लस उपलब्ध होईल शिवाय ज्येष्ठ मंडळींना घरी जाऊन लस देण्याचा पर्याय देता येईल का यांचाही विचार सुरू असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा चांगले काम करीत आहे त्याच पध्दतीचे काम शहारात व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले यांनी शहरात लसीकरणाला गती देण्यात आली असून त्यासाठी लसीकरणाच्या केंद्रांची संख्या 21 पर्यत वाढविण्यात आली आहे. रूग्णसंख्या वाढत असल्यामुळे उपचारासाठी रूग्णालये व बेडची संख्या वाढविणे गरजेचे आहे असे श्रीशैल उटगे यांनी यावेळी सांगितले. ॲड. किरण जाधव यांनी शहरातील लॉकडाऊन व्यापारी, ग्राहक यांच्या अडचणी, औषधे व प्रयोगशाळेतील वाढते दर, रूग्णालयातील बेडची उपलब्धतता याबाबत आढावा सादर केला. महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिपक सुळ यांनी होम ऑयसोलेशन रूग्णांना घरपोच सुविधा मिळण्याच्या दृष्टीने काही सुधारणा सुचविल्या. घरपोच तपासणी पथके पाठविणे, रूग्णांना रूग्णालयात पोहोचविण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे असे स्मिता खानापूरे सांगितले, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललीतभाई शहा यांनी मार्केटमध्ये शेतीमालाची खरेदीविक्री नियम पाळून करण्यात येत असल्याची माहिती दिली.
बैठकीस पंचायत समिती सभापती सौ. सरस्वती प्रताप पाटील व उपसभापती प्रकाश ऊफाडे, नियोजन समिती संचालक समद पटेल, नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, रवीशंकर जाधव, सचिन बंडापल्ले, अहमदखॉ पठाण, गौरव काथवटे आदी सहभागी झाले होते.
‘कोव्हिड-19 प्रसार खंडीत करणे अभियान’
ReplyDeleteदूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस,मासे, जनावरांचा चारा अत्यावश्यक सेवेत
--पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांची माहिती
मुंबई, दि. 8 : मदत व पुनर्वसन विभागाद्वारे कोव्हिड-19 रोग प्रसार खंडीत करणे (ब्रेक द चेन) अभियानाअंतर्गत पशुसंवर्धनाशी संबंधित दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस,मासे,जनावरांचा चारा आदी बाबी अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले, अत्यावश्यक सेवांमध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ (डेअरी) आणि फुड शॉपचा समावेश करण्यात आला आहे. तसेच चिकन, कोंबड्या, मटन, अंडी, मासे दुकानांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामध्ये जनावरांसाठी आवश्यक असणारे पशु व कुक्कुट खाद्य, चारा याचाही समावेश करण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवांमध्ये स्थानिक कार्यालयाच्या मान्सूनपूर्व उपक्रमांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठीच्या अभियान काळात हाती घ्यावयाच्या लसीकरण कार्यक्रमांचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
अत्यावश्यक सेवांमध्ये स्थानिक कार्यालयाच्या मार्फत जनसामान्यांना पुरविण्यात येणा-या सेवा समाविष्ट आहेत. यात पशुसंवर्धन विभागाच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांचा समावेश होतो. तसेच सर्व प्रकारच्या कार्गो सेवांचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये आवश्यक वस्तू व सेवांकरिता वाहतूक व पुरवठा शृंखला (Supply Chain) अबाधित ठेवण्यात आली आहे. यामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे व जनावरांचा चारा व त्यांचेवर प्रक्रीया करण्यासाठी लागणा-या कच्च्या मालाची वाहतूक करणे व त्यांच्या साठवणूकीसाठी गोदामे चालविणे या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवांमध्ये सर्व प्रकारचे उत्पादन उद्योग सुरु ठेवण्यात आले आहेत. यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग, डेयरी युनिट्स, पशुखाद्य व चारा प्रक्रिया युनिट्स, औषध निर्मिती कारखाने, लस निर्मिती संस्था, वैद्यकीय उपकरणे निर्मिती युनिट्स तसेच या सर्वांना सहाय्यभूत ठरतील अशा सेवा, त्यांची वाहतूक आणि त्यांचे विक्रेते यांच्या सेवा समाविष्ट आहेत. या सेवा उपलब्ध करीत असताना संबंधितांनी शासनाद्वारे तसेच स्थानिक प्रशासनाद्वारे कोव्हिड-19 प्रसार खंडीत करणे अभियान" अंतर्गत निर्गमीत केलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीच कडक निर्बंध
ReplyDelete- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची व्यक्त केली गरज
आम्ही राज्य शासनाच्या पाठीशी - डायमंड असोसिएशन ने दिली ग्वाही
मुंबई दि. 9 : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत असून या संकटाला सामोरे जायचे असेल, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक निर्बंध आवश्यकच आहेत पण त्याच बरोबर आपल्याला आपल्या जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डायमंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत आणि पुनर्वसन सचिव असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह डायमंड असोसिएशनचे पदाधिकारी सर्वश्री. कोलिन शहा, सुरेंद्र दासानी, अनुप मेहता, मेहूल शहा, रमणिक शहा, राहूल ढोलकिया, किरीट बन्साली रसेल मेहता, अरूण शहा, सब्यास्याची रे, चिराग लाखी, अरविंद संघवी, दिनेश लखानी, संजय शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल डायमंड असोसिएशनला धन्यवाद देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, संकटाची चिंता नाही पण या संकटाला सामोरे जातांना सहकार्य करणाऱ्या मित्रांची नक्कीच गरज आहे. कोरोनाचे आव्हान मोठे आहे. त्यामुळे उद्योग व्यवसाय आणि व्यापार करतांना गर्दी होणार नाही याची काळजी घेणे नितांत गरजेचे आहे हे मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे. आपल्या सर्वच कामगारांना एकाच शिफ्टमध्ये न बोलवता ज्यांना घरी राहून काम करणे शक्य आहे त्यांना ते करू दिले पाहिजे, ज्यांना कारखान्याच्या आवारात यायचे त्यांच्या शिफ्ट ड्युट्या लावल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. कोरोनाची आज दुसरी लाट आहे, उद्या कदाचित तिसरी येईल. आपल्याला यातून बाहेर पडायचे असेल, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर काही कडक निर्बंधांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी मास्क व्यवस्थित लावणे, हातांची स्वच्छता राखणे, गर्दी टाळणे आणि दो गज की दूरी राखणे आवश्यक आहे. ज्या कारखानदारांना त्यांच्या कारखान्याच्या जागेत काही कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे त्यांनी कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करावी, त्यांचे टेस्टींग, लसीकरण याकडे लक्ष दिले जावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.Continue
कडक निर्बंध गरजेचे
ReplyDeleteराज्यात फेब्रुवारी २०२१ पर्यंत परिस्थिती ठीक झाली होती परंतू कोरोनाचा नवा विषाणु असा आहे जो वेगाने पसरतो. त्याला थांबवायचे असेल तर काही कडक निर्बंध आवश्यकच असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आजही ७५ ते ८० टक्के लोकांना कोरोनाची लक्षणे नाहीत, त्यांना त्रासही होत नाही परंतू ते इतरांना बाधित करू शकतात, कोरोनाचा प्रसार करू शकतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्वेलरी पार्कच्या प्रस्तावास राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य राहील तसेच डायमंड असोसिएशनने स्टॅम्प ड्युटी किंवा इतर ज्या मागण्या मांडल्या त्याचाही शासन गांभीर्याने विचार करील असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
केंद्र सरकारने कामाच्या ठिकाणी लसीकरणाला परवानगी देण्याची तयारी दाखवली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सुचना निर्गमित होताच राज्यात अशाप्रकारे लसीकरण सुरु करता येईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
डायमंड असोसिएशनच्या विविध शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. मुख्य सचिवांनी सुरुवातील राज्यातील कोरोना स्थिती आणि उपाययोजना यासंदर्भात उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाल्याचे ते म्हणाले. राज्यात आपण मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उभ्या केल्या परंतू त्याही कमी पडत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी कडक निर्बंध लावावे लागल्याचे ते म्हणाले.
डायमंड इंडस्ट्री शासनासोबत
डायमंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने उत्पादनक्षेत्रातील कंपन्या सुरु ठेवल्याबद्दल धन्यवाद देऊन म्हटले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य शासन कोरोना प्रतिबंधाचे काम चांगल्या प्रकारे करत आहे. संपूर्ण डायमंड इंडस्ट्री शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे सांगतांना त्यांनी या उद्योगक्षेत्राला शासनाने अपेक्षेपेक्षा अधिक आणि विनाविलंब मदत केल्याबद्दल धन्यवादही दिले.
...
‘मिशन लसीकरण’ विषयावर
ReplyDelete‘दिलखुलास’ कार्यक्रमात
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुलाखत
मुंबई, दि.6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मिशन लसीकरण’ या उपक्रमांतर्गत 'लसीकरणानंतरची स्थिती आणि प्रतिकारशक्ती' या विषयावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री.राजेश टोपे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्युज ऑन एअर या ॲपवरून बुधवार दि. 7 आणि गुरुवार दि. 8 एप्रिल रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी ही मुलाखत घेतली आहे.
लसीकरणाचे टप्पे, लसीकरणाविषयी असलेले विविध गैरसमज, हर्ड इम्युनिटी आणि अँटिबॅाडीज म्हणजे काय, राज्यातील लसीकरणाची प्रक्रिया, लसीकरणाविषयी राज्यातील नागरिकांना केलेले आवाहन, लसीकरणाचे फायदे याबाबतची माहिती श्री. टोपे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.
0000
राज्यात दररोज 4 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण
82 लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात अग्रेसर
मुख्य सचिवांकडून लसीकरणाचा आढावा
मुंबई, दि. 06 : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या.
कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन व समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्य सुकाणू समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिवांनी राज्यात सुरु असलेल्या लसीकरणाचा आढावा घेतला. शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी सादरीकरण केले. महाराष्ट्रात सुमारे एक कोटी सहा लाख डोसेस प्राप्त झाले असून त्यापैकी 88 लाख डोसेसचा वापर झाला आहे. महाराष्ट्रात डोस वाया जाण्याचे प्रमाण तीन टक्के आहे. ते अत्यंत कमी असून राष्ट्रीय सरासरीच्या देखील निम्मे आहे. दि. 5 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात 81 लाख 21 हजार 332 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. राज्यात दररोज 4 लाख नागरिकांना लसीकरण केले जात आहे.
80 लाखाहून अधिक लोकांना लसीकरण करुन महाराष्ट्राने देशात अग्रक्रमात सातत्य राखल्याबद्दल यंत्रणेचे अभिनंदन करतानांच लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी केल्या. 45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाची राज्य सरासरी 12.3 टक्के असून राज्यातील भंडारा, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, सांगली, गोंदिया, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांनी राज्य सरासरीपेक्षा अधिक लसीकरण केले आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे या सहा जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त असून येथे प्राधान्याने 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत. राज्यातील लसीकरणाचा वेग पाहता केंद्र शासनाकडून जास्तीचा लस पुरवठा होण्याकरीता पाठपुरावा करण्यात येईल असे मुख्य सचिवांनी सांगितले.
0000
कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बरोबर
ReplyDeleteशनिवारपासून ॲन्टीजन चाचणीचा पर्याय
मुंबई, दि. 9 :- राज्य शासनाने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली होती. आता त्याबरोबरच शनिवार
दि. 10 एप्रिल पासून ॲन्टीजन चाचणीही ग्राह्य धरण्यात येईल.
आपत्ती व्यवस्थापन, मदत तथा पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी नवीन सुधारणांचे आदेश काढले आहे.
या आदेशानुसार, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नाईलाजास्तव राज्य शासनाला ‘ब्रेक द चेन’ घोषित करून काही निर्बंध लावावे लागले. यामध्ये कोरोना लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले. तसेच त्याची वैधता पंधरा दिवस ठरविण्यात आली. आता यात सुधारणा करण्यात आली असून दि. 10 एप्रिलपासून आरटीपीसीआर चाचणीला पर्याय म्हणून रॅपिड टेस्ट चाचणी ग्राह्य धरण्यात येईल.
यामध्ये सार्वजनिक वाहतूक, खाजगी वाहतूक, चित्रपट, जाहिरात आणि चित्रवाणी मालिकांसाठी चित्रीकरण करणारे कर्मचारी, होम डिलिव्हरी सेवे मधील कर्मचारी, परीक्षा कार्यातील सगळे कर्मचारी व अधिकारी, लग्न समारंभातील कर्मचारी, अंतिम संस्कार करणारे कर्मचारी, खाद्य विक्री करणारे लोक, इतर कर्मचारी कथा कारखान्यातील कामगार, ई-कॉमर्स मधील व्यक्ती, बांधकाम क्षेत्रातील कर्मचारी आदींचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्र, सेतू, सीएससी सेवा केंद्र, सेतू केंद्र, पारपत्र सेवा केंद्र आणि एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय सेवा यांना सकाळी सात ते रात्री आठ पर्यंत कार्यालये उघडे ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या अगोदर वृत्तपत्रांत बाबतीत जो निर्णय घेण्यात आला आहे, त्यात आता वृत्तपत्रांबरोबरच नियतकालिका, पत्रिका व इतर प्रकाशनांचा ही समावेश करण्यात आला आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलल्याचे समाजमाध्यमांवरील ‘ते’ परिपत्रक खोटे!
ReplyDeleteपूर्वघोषित वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांची लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात येणार
सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्पष्टीकरण
मुंबई, दि. ९ – सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावाचा वापर करून प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलल्याचा समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला संदेश आणि परिपत्रक खोटे असून त्यावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी केले आहे.
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर यांच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलली आहे, अशा आशयाचे कार्यालयीन परिपत्रक समाजमाध्यमांवर व्हायरल झालेले परिपत्रक हे खोटे आहे. विद्यार्थ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याद्वारे पूर्वघोषित वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांची लेखी व तोंडी परीक्षा विहित वेळेनुसारच घेण्यात येणार असल्याचे अधिष्ठात्यांनी कळविले आहे.
०००
कोरोना' संसर्ग रोखण्यासाठी ट्रॅकिंग-टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करा
ReplyDeleteआरोग्य सुविधा वाढविण्यासोबतच हॉटस्पॉटमधील बंधने पाळण्याची गरज
-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि. 10: पुणे जिल्ह्यासाठी पुढील पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे सांगतानाच ट्रॅकिंग, टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करा. बेड व्यवस्थापन तसेच रेमडेसिवरबाबत कडक धोरण राबवा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. आरोग्य सुविधा वाढविण्यासोबतच हॉटस्पॉटमधील बंधने पाळली जातील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 'कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत' आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील टिंगरे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, सहपोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त संतोष पाटील, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, डॉ. दिलीप मोहीते आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 'कोरोना' विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नाला सर्वांचे पाठबळ महत्वाचे आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपचार तसेच सुविधांमध्ये सातत्याने वाढ करत राहा. तसेच महानगरासह ग्रामीण भागातही ऑक्सिजनयुक्त बेड कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या. तसेच हॉटस्पॉटमधील बंधने पाळली जातील याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. टास्क फोर्सने रेमडेसिवरबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करा. रेमडेसिवरच्या बाबतीत कडक धोरण राबवा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
ट्रॅकिंग व टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करण्याच्या सूचना देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन ज्या उपाययोजना सांगत आहे, त्याचे पालन करा. विनाकारण घराबाहेर बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर तत्काळ कार्यवाही करावी आणि लोक विनाकारण घराबाहेर पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य सुविधा उभारणीवर भर देण्याचेही निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला दिले.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, पुणेकर नागरिकांनी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. हा कालावधी कोरोना संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठीची बंधने पाळली जावीत. चाचण्यांची क्षमता वाढविण्याची गरज असून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक संपर्क शोधून त्यांचे विलीगीकरण करणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या कामात स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. सर्व मिळून कोरोनाचा संसर्ग निश्चितपणे दूर करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
0000
कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक
ReplyDeleteसर्वांच्या सूचनांचाही विचार
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सर्व पक्षांनी एकमुखाने शासनाच्या निर्णयांना सहकार्य द्यावे
मुंबई दि. 10: कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावे व लोकांमध्ये जागृती निर्माण करावी कारण ही लढाई कोरोनाने आपल्यावर लादलेली असून लोकांच्या जीवाला पहिले प्राधान्य द्यावेच लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांतदादा पाटील आदींनी सहभाग घेऊन आपल्या सुचना मांडल्या.
प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे त्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या सुचना मांडल्या आहेत. विशेषत: रेमडीसिव्हीर उपलब्धता, चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळणे, प्रयोगशाळाना यासाठी सूचना देणे, ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करेल असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.
आपण सर्वसमावेशक नियोजन करू तसेच सर्व घटकांचा यात विचारही करू. पण आत्ता या क्षणी वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. आता जेव्हा की सर्व खुले झाले तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घ्यावे.
कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक
ReplyDeleteसर्वांच्या सूचनांचाही विचार
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सर्व पक्षांनी एकमुखाने शासनाच्या निर्णयांना सहकार्य द्यावे
मुंबई दि. 10: कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावे व लोकांमध्ये जागृती निर्माण करावी कारण ही लढाई कोरोनाने आपल्यावर लादलेली असून लोकांच्या जीवाला पहिले प्राधान्य द्यावेच लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांतदादा पाटील आदींनी सहभाग घेऊन आपल्या सुचना मांडल्या.
प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे त्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या सुचना मांडल्या आहेत. विशेषत: रेमडीसिव्हीर उपलब्धता, चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळणे, प्रयोगशाळाना यासाठी सूचना देणे, ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करेल असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.
आपण सर्वसमावेशक नियोजन करू तसेच सर्व घटकांचा यात विचारही करू. पण आत्ता या क्षणी वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. आता जेव्हा की सर्व खुले झाले तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घ्यावे.
Continue हातावर पोट असणाऱ्या वर्गाची सगळ्यानांच चिंता
ReplyDeleteमुख्यमंत्री म्हणाले की, एकीकडे लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे. युकेने दोन आधीच महिने कडक लॉकडाऊन केला पण त्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित केले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. फायझर कंपनी तर १२ ते १५ वयोगटातील मुलांना लस देण्याचे नियोजन करतेय. कडक निर्बंध लावतांना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये ही सर्वांचीच भूमिका आहे. त्यादृष्टीने जरुर विचार झाला पाहिजे आणि केला जाईल पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे.
सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे. रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल. कोरोना सर्वानांच टार्गेट करीत आहे. त्यात सगळे आले. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागांत आणि क्षेत्रात आहे त्यामुळे विचार करायचा तर सगळ्यांचाच करावा लागतो. आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. टास्क फोर्सच्या तज्ञांचे म्हणणे देखील आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत. एका बाजूला जनभावना आहे पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे , अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मी गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोकांशी बोलतो आहे, काल मी खासगी रुग्णालयांच्या संचालकांशीपण बोललो. राज्य शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांची तयारी आहे. सर्व पक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याला आपले सहकार्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या सुचना मांडल्या. रेमडीसीवीर उपलब्धता, ऑक्सिजन नियोजन, लॉकडाऊन लावण्यापूर्वी संतुलित भूमिका घेणे आदि विषय मांडले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की रेमडीसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी कडक पाउले उचलावी लागतील तसेच या औषधाचा अतिरेकही थांबावा लागेल.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक नगर परिषद व पालिकेकडे लिक्विड ऑक्सिजनचा साठा टँक उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देऊन तत्काळ कार्यवाही करावी असे सुचविले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ऑक्सिजन कमतरता वाढल्याने प्रश्न उद्भवले असून कडक निर्बंध लावून रुग्ण वाढ रोखावी असे सांगितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, तसेच कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास. डॉ तात्याराव लहाने यांनी देखील विचार मांडले.
कोरोना' संसर्ग रोखण्यासाठी ट्रॅकिंग-टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करा
ReplyDeleteआरोग्य सुविधा वाढविण्यासोबतच हॉटस्पॉटमधील बंधने पाळण्याची गरज
-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि. 10: पुणे जिल्ह्यासाठी पुढील पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे सांगतानाच ट्रॅकिंग, टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करा. बेड व्यवस्थापन तसेच रेमडेसिवरबाबत कडक धोरण राबवा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. आरोग्य सुविधा वाढविण्यासोबतच हॉटस्पॉटमधील बंधने पाळली जातील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 'कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत' आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील टिंगरे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, सहपोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,<span style="font-size: 12.0pt; font-family: 'Times New Roman','serif'; mso-fareast-font-family: 'Times New Roman'; color: #222222; mso-fareast-language: EN-IN;" data-mce-style="font-size: 12.0pt; font-family: 'Times New Roman','serif'; mso-far
PLEASE SEND THIS MSG TWICE TO ANY GROUP. ONCE TODAY AND ONCE TOMORROW.
ReplyDeleteFROM DR.N.N.KANNAPPAN. MADURAI.
*Important Message for all*
The hot water you
drink is good for your throat.
But this Corona
virus is hidden behind the
Paranasal sinus of your nose for 3 to 4 days.
The hot water we
drink does not reach there.
After 4 to 5 days
this virus that
was hidden behind the
paranasal sinus reaches your lungs.
Then you have trouble breathing.
That's why it is very important to take steam,
which reaches the
back of your Paranasal sinus.
You have to kill this
virus in the nose with steam.
At 50°C, this virus becomes disabled i.e. paralyzed.
At 60°C this virus
becomes so weak that any
human immunity
system can fight against it.
At 70°C this virus dies completely.
This is what steam does.
The entire Public
Health Department knows this.
But everyone wants to take
advantage of this Pandemic.
So they don't share this information openly.
One who stays at home should take steam once a day.
If you go to the market to buy Groceries
vegetables etc.
take it twice a day.
Anyone who meets
some people or goes to office
should take steam 3 times a day.
*Steam week*
According to doctors,
Covid -19 can be killed by
inhaling steam from the nose and mouth,
eliminating the Coronavirus.
If all the people
started a steam drive campaign for a week,
the pandemic will soon end.
So here is a suggestion:
* Start the process for a week from
morning and evening, for
just 5 minutes
each time,
to inhale steam.
If we all adopt this practice for a week the deadly
Covid-19 will be erased.
This practice has no side effects & doesn't cost anything either.
So please send this message to all your Loved Ones, relatives,
friends and neighbours,
so that we all can kill this
Corona virus together and live and walk freely
in this beautiful world.
*Thank you*swati kantak
वैद्यकीय महाविद्यालये- रुग्णालयांनी
ReplyDeleteसेवांचा विस्तार करण्याची आवश्यकता
- अमित देशमुख
· वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव आणि उपाययोजनांचा घेतला आढावा
· रुग्णशय्या, ऑक्सिजनची संख्या वाढविण्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी शासनस्तरावरून सर्व आवश्यक ते सहकार्य करणार
· सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरपालिका मुख्याधिकारी, अधिष्ठात्यांशी साधला संवाद
· रुग्णांची लवकर चाचणी आणि ट्रेसिंगवर लक्ष देण्याच्या सूचना
· कोविडकाळात बाह्यस्त्रोताद्वारे आवश्यक मनुष्यबळाची भरती करण्याचे निर्देश
· रेमडेसिवीरच्या वापरात आयसीएमआरच्या प्रोटोकॉलचे पालन करा
मुंबई, दि. 12 - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांनी त्यांच्या सेवांचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे. रुग्णशय्या, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स या साधनसामुग्रीची संख्या वाढविण्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी शासनस्तरावरून सर्व आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज दिली.
वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी आज मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरपालिका मुख्याधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे तसे आयुर्वेद महाविद्यालयांचे अधिष्ठाता या बैठकीला उपस्थित होते.
वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांचा विस्तार करा
कोरोना 19 विषाणूच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट पाहता वैद्यकीय महाविद्यालयाची जी रुग्णालये पूर्णपणे रुग्णांनी व्यापली गेली असतील त्या ठिकाणी संलग्न अशी कोविड केअर सेंटर्स सुरू करण्याची आवश्यकता आहे. रुग्ण व्यवस्थापन करणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न व्हावेत. सौम्य आणि कमी लक्षणे असतील अशा रुग्णांवर उपचारासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
ऑक्सिजनच्या पुरवठ्यात सुलभता आणा
सध्या ऑक्सिजनचे 100 टक्के उत्पादन हे फक्त वैद्यकीय कारणासाठीच आरक्षित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने वाहतूकीचे योग्य नियोजन केल्यास ऑक्सिजन पुरवठ्यात सुलभता निर्माण होणार आहे, त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी दिल्या. व्हेंटिलेटरची वाढती मागणी लक्षात घेता केंद्राकडे राज्य शासन मागणी करीत आहे, व्हेंटिलेटरची कमतरता भरून काढण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
Continue-रुग्णांची लवकर चाचणी आणि ट्रेसिंगवर लक्ष देण्याच्या सूचना
ReplyDeleteमृत अवस्थेत येणारे कोविड रूग्ण आणि रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत मृत पावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी विहित केलेल्या आदर्श कार्यपद्धती (एसओपी) चे पालन करण्याची आवश्यकता आहे. संसर्ग झाल्यानंतर रुग्ण उशिराने 8 दिवसानंतर रुग्णालयात दाखल झाला तर नंतर तो दगावतो, त्यासाठी अगोदरच चाचणी करण्याची आवश्यकता असून त्यासाठी ट्रेसिंगवर लक्ष देण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिल्या.
कोविडकाळात बाह्यस्त्रोताद्वारे आवश्यक मनुष्यबळाची भरती करण्याचे निर्देश
कोविडचे रुग्ण वाढत आहेत त्याचा रुग्णालयांवर ताण वाढत असून मनुष्यबळाची कमतरता पाहता हा ताण भरून काढण्यासाठी कोविडकाळात रिक्तपदे बाह्य स्त्रोताद्वारे भरती करण्यात येत्णार असून तशा जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. वैद्यकीय सेवेतून अलिकडेच निवृत्त झालेले डॉक्टर्स, परिचारिका, तंत्रज्ञ यांना तीन महिन्यासाठी कोविड काळात नेमणूक करता येणे शक्य असून त्यासर्व बाबी तपासून कार्यवाही करा, त्यामुळे आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
आयुर्वेद महाविद्यालयांच्या सुविधांची जिल्हाधिकाऱ्यांना माहिती द्या
आयुष संचालनालयाच्या शासकीय व अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयांनी कोविडच्या या लढ्यात सहभागी होण्याची आवश्यकता आहे. या महाविद्यालयांचा उपयोग जिल्हा प्रशासनाने करून घेण्यासाठी तेथील सुविधांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
प्राध्यापक, विद्यार्थी हे सर्व हेल्थ वर्कर्स; या सर्वांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन
ज्या संस्था शासनाची मानके पूर्ण करीत असतील त्यांना लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी करून घ्या. वैद्यकीय शिक्षण संस्था, प्राध्यापक, विद्यार्थी, डॉक्टर्स हे सर्व हेल्थ वर्कर्स असून या सर्वांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन श्री. देशमुख यांनी यावेळी केले. वैद्यकीय शिक्षण विभागाची महाविद्यालये, रुग्णालये यांच्या सुविधा आणि सुरू असलेल्या कामाची माहिती प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना तसेच जिल्हा प्रशासनाला अधिष्ठात्यांनी देण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी केल्या.
रेमडेसिवीरच्या वापरात आयसीएमआरच्या प्रोटोकॉलचे पालन करा
राज्यात रेमडेसेवीरचा मोठ्या संख्येने पुरवठा सुरू होईल, भारताबाहेर निर्यातबंदी असल्याने त्याचा निश्चितच फायदा होईल, मात्र रेमडेसिवीरचा वापर करताना भारतीय वैद्यकीय संसोधन परिषद (आयसीएमआर) च्या प्रोटोकॉलच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी दिले.
आपत्ती व्यवस्थापन काळात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार;
अधिग्रहीत खासगी रुग्णालयातील सुविधांच्या खर्चमंजूरीचे विभागीय आयुक्तांना अधिकार
ReplyDeleteजिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी
कोरोना उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी
कोरोनाविरुद्धची लढाई प्रभावी करण्यासाठी अजित पवार यांच्याकडील बैठकीत निर्णय
मुंबई, दि. 12 :- कोरोनासंकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी दिली जाईल. रेमिडिसिव्हीर औषध किरकोळ विक्रेत्यांमार्फत न विकता, वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना दिले जाईल. तिथे गरजू रुग्णांनाच वापरले जाईल. जिल्हाधिकारी त्यावर नियंत्रण ठेवतील. ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत पुढचे पंधरा दिवस महत्वाचे असून याकाळात रुग्णांना बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन, रेमडिसिव्हीर आदी बाबी उपलब्ध करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी. या लढाईसाठी निधी आणि मनुष्यबळ कमी पडू दिलं जाणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला. कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ व वेग देण्यासाठी, अधिग्रहीत खासगी रुग्णालयांमधील सुविधांच्या खर्चास मंजूरी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली.
राज्यातील कोरोनास्थिती व प्रतिबंधक उपयायोजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (दोघे व्हिसीद्वारे), राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजनचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, आरोग्य सचिव प्रदीप व्यास आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या काही दिवसात राज्यात ‘कोरोना’ बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येचा आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. तरीही संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. उपचारासाठी आवश्यक खाटांची संख्या वाढविण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांतील खाटा शासनाच्यावतीने अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. रुग्णालयांची ऑक्सीजनची गरज पूर्ण करण्यासाठी रुग्णालयांच्या ठिकाणीचं ऑक्सिजन प्लॅंट, लिक्विड ऑक्सिजन प्लँट, हवेतून ऑक्सिजन तयार करणारे प्लॅंट गरज आणि उपलब्धतेनुसार तातडीने बसविण्यात यावेत. यासाठी राष्ट्रीय आरोग्य मिशन, सार्वजनिक आरोग्य विभाग, राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), जिल्हा नियोजन योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जावा. महाराष्ट्र नगरोत्थान योजना आणि जिल्हा नियोजन योजनेतून स्मशानभूमी विकासांतर्गत महारपालिका, नगरपालिकांना विद्युत दाहिन्या, गॅस दाहिन्यांसाठी निधी दिला जावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
‘कोरोना’ विरुध्दच्या लढाईसाठी जिल्हा नियोजन सिमितीच्या निधीमधून तीस टक्के निधी टप्प्याटप्प्याने खर्च करण्याची परवानगी देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. ‘कोरोना’ रुग्णांवर उपचारासाठी उपयुक्त असलेल्या रेमडिसिव्हीर इंजेक्शनचे वितरण योग्य पध्दतीने होण्यासाठी त्याच्या नियंत्रणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या विक्रीतील गैरप्रकार टाळण्यासाठी त्यांच्या किरकोळ विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ही औषधे वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना देण्यात येणार आहेत. रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या वापराबाबात सुयोग्य नियमावली तयार करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
कोरोना बाधित रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन प्रशासनाने खासगी रुग्णालयातील खाटांचे अधिग्रहण ‘कोरोना’ बाधितांच्यावर उपचार करण्यासाठी केले आहे. शासनाने अधिग्रहीत केलेल्या खासगी रुग्णालयांसाठी आवश्यक असणारी यंत्रणा आणि सामुग्री खरेदी करण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी यासाठीचा निधी खर्च करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना दिले जाणार आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांना आवश्यक उपचार आणि त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री आणि यंत्रणा तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले.
नेस्को संकुलात आणखी 1500 खाटांची सुविधा;
ReplyDeleteकोविड सेंटरसाठी आमदार निधीतून मशिन्स देणार
- सुभाष देसाई
मुंबई, दि. 12 कोरोनाच्या वाढती संख्या लक्षात घेऊन गोरेगाव येथील नेस्को जंबो कोविड सेंटर येथे आणखी दीड हजार रुग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकतेच या केंद्राला भेट देऊन आढावा घेतला.
यावेळी नेस्को कोविड केंद्राच्या प्रमुख डॉ. नीलम अंद्रादे, उपायुक्त( विशेष) संजोग कब्रे, सहाय्यक महापालिका आयुक्त( पी- दक्षिण) संतोषकुमार धोंडे तसेच महापालिका अधिकारी व अभियंता उपस्थित होते.
यावेळी डॉ. नीलम अंद्रादे यांनी रुग्णांचा औषधोपचार, प्रवेश, जेवण व साफसफाई तसेच ऑक्सिजन व इतर औषधांचा पुरवठा याबाबत माहिती दिली. तसेच रुग्णांच्या रक्त तपासणीबाबत थायरोकेअर चाचणी केंद्राशी झालेला करार याबाबत माहिती दिली.
दरम्यान, या कोविड सेंटरला डीआर सिस्टिम व एक्सरे मशिन– सीआर सिस्टिम या यंत्रांची व्यवस्था झाल्यास रुग्णांची गैरसोय दूर होईल. दरम्यान, नेस्को कोविड सेंटरची गरज व रुग्णसेवेसाठी आमदार निधीतून दोन्ही मशिन्स देण्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी मान्य केले व लवकरात लवकर या मशिन्स रुग्णसेवेसाठी नेस्को सेंटरला सुपूर्द केल्या जातील, असे स्पष्ट केले.
मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नेस्को संकुलात वाढीव 1500 बेड्स कार्यान्वित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यापैकी 500 बेड्स ऑक्सीजन सुविधेसह सुसज्ज असतील. 15 एप्रिलपासून सर्व बेड्स कार्यान्वित करण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले. सध्या उपलब्ध असलेल्या 2900 खाटांसह एकूण 4300 रुग्णांची या एकाच संकुलात सोय होऊ शकेल.
रेमेडेसिवीर औषधाचा पुरेसा साठा असून अधिक सुमारे 1000 व्हायल्स आजच उपलब्ध होत आहेत तर पुरेसा ऑक्सिजन जम्बो सिलिंडर व आयनॉक्स टाक्यांमध्येही उपलब्ध आहे. डॉक्टर, नर्सेस व वॉर्डबॉय नेमले असून या आठवड्यात अधिक भर पडणार आहे. अतिदक्षता विभागातील सुविधाही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
परिसरातील स्वच्छता, शौचालयांची साफसफाई व गरम पाण्याच्या सोयीचेही निरिक्षण करण्यात येऊन आवश्यक खबरदारी घेयाच्या सूचना श्री. देसाई यांनी दिल्या.
नेस्को संकुलात आतापर्यंत 1,17,000 व्यक्तिंचे लसीकरण झाले असून मागील आठवड्यातील लसीकरणाचा पुरवठ्यातील खंड आता भरुन निघाला असून दररोज 6 हजार व्यक्तिंचे लसीकरण पूर्ण केले जात आहे.
0000
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
ReplyDeleteराज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन उपलब्धता, वैद्यकीय सुविधा तातडीने वाढविण्यावर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
------------------
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्ससमवेत बैठक ; सर्वसमावेशक एसओपी तयार करणार
मुंबई दि 11: कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे, रेमडीसीव्हीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी असे सांगताना लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा, अशी विनंती परत एकदा आपण प्रधानमंत्र्यांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेतली. यात ऑक्सिजन उपलब्धता, रेमडीसीव्हीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्यांवर विस्तृत चर्चा झाली. यात आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी. डॉ. अविनाश सुपे, डॉ. उडवाडिया, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. राहुल पंडित, डॉ. झहीर विराणी, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव श्री. सौरव उपस्थित होते.
एसओपी तयार करणे सुरू
मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून आपण कोविड्शी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली, लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरूकता आली आहे. कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे. मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवित आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे कारण नसतांना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असे त्यांचे म्हणणे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्य पद्धती ( एसओपी ) तयार करण्यात येईल.
आता आपण लसीकरणात पुढे आहोत मात्र आणखीही गती वाढवू आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊत पण हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी उपयुक्त ठरेल, आत्ता या क्षणी असलेल्या लाटेला थांबविण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
रेमडीसीव्हीरचा अवाजवी वापर थांबिण्यावर चर्चा
आजच्या बैठकीत गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागविण्याची कार्यवाही करावी यावरही चर्चा झाली. रेमडीसीव्हीरचा अति व अवाजवी वापर थांबविणे देखील गरजेचे आहे असे मत टास्क फोर्सने व्यक्त केले.
यावेळी आरोग्यमंत्री डॉ. टोपे यांनी देखील बोलताना आपण रेमडीसीव्हीरचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडून न होता तो ठोक विक्रेत्याने थेट रुग्णालयास देणे, रेमडीसीव्हीरसंदर्भात डॉक्टरकडून फॉर्म भरून घेणे, केंद्र सरकारच्या समन्वयाने पुरवठा वाढविणे यावर कार्यवाही झाली आहे, अशी माहिती दिली.
टास्क
टास्क फोर्सने दिल्या सूचना
ReplyDelete९५ टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात, केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते. त्यादृष्टीने जनजागृती करावी, सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी, मुंबई पालिकेसारखी वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून बेड्सचे उत्तम व्यवस्थापन करावे, डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला ६ मिनिटे वॉक टेस्ट करून घ्यावी मगच निर्णय घ्यावेत, तरुण रुग्णांना देखील व्हेंटीलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे त्याचे नियोजन करावे. ऑक्सिजन देताना तो सुयोग्य आणि आवश्यकतेपेक्षा जास्त न दिला पाहिजे यासाठी डॉक्टर्सना सूचना देणे, मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणे एमबीबीएसच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्याचा, आयुष डॉक्टर्सचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेणे आदि सूचना करण्यात आल्या.
ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न
प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले की, सध्या १२०० मेट्रिक टन पैकी ९८० मेट्रिक टन ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी वापरला जात असून पुढच्या काही दिवसांत ही क्षमता पूर्ण होईल. केंद्र सरकारच्या समन्वयाने इतर राज्यांशी बोलून तसेच देशपातळीवरील वाहतूकदरांशी चर्चा करून ऑक्सिजन वाहतूक कशी करता येईल त्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.
डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, ४ एप्रिल ते १० एप्रिल असे एका आठवड्यात ४ लाख नवीन रुग्ण राज्यात आढळले. तर १९८२ मृत्यू झाले. सध्या मृत्यू दर ०.५ टक्के इतका असून तो वाढतोय. गेल्या महिन्यात १४ मार्च ते २० मार्च या आठवड्यात १.५ लाख रुग्ण होते. सध्या पॉझिटीव्हिटी दर २६ टक्के असून जितक्या जास्त चाचण्या करतो आहोत तितका हा दर वाढतो आहे. काल रोजी आपण २ लाख ६० हजार चाचण्या केल्या. यात १ लाख एन्टीजेन चाचण्या होत्या. सध्या २० हजार २५० आयसीयू बेड्स पैकी ७५ टक्के भरले असून ६७ हजार ऑक्सिजन बेड्स पैकी ४० टक्के भरले आहेत. जवळपास ११ ते १२ जिल्ह्यात बेड्स उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे. नंदुरबार येथे रेल्वेला विनंती करून रेल्वे बोगीत आयसोलेशन बेड्स व्यवस्था केली आहे असेही ते म्हणाले.
*We trust when Tata's do it* Covid Three stages:
ReplyDelete1. Covid only in nose - recovery time is half a day. (Steam inhaling), vitamin C. Usually no fever. Asymptomatic.
2. Covid in throat - sore throat, recovery time 1 day (hot water gargle, warm water to drink, if temp then paracetamol. Vitamin C, Bcomplex. If severe than antibiotic.
3. Covid in lungs- coughing and breathlessness 4 to 5 days. (Vitamin C, B complex, hot water gargle, oximeter, paracetamol, cylinder if severe, lot of liquid required, deep breathing exercise.
Stage when to approach hospital:
Monitor the oxygen level. If it goes near 93 (normal 98-100) then you need oxygen cylinder. If available at home, then no hospital else admit.
*Stay healthy, Stay Safe!*
Tata Group has started good initiative, they are providing free doctors consultation online through chats. This facility is started for you so that you need not to go out for doctors and you will be safe at home.
Below is the link, I reqest everyone to take benefit of this facility.
https://www.tatahealth.com/online-doctor-consultation/general-physician
+91 74069 28123:
Advice from inside isolation hospitals, we can do at home
Medicines that are taken in isolation hospitals
1. Vitamin C-1000
2. Vitamin E
3. sitting in the sunshine for 15-20 minutes.
4. Egg meal once ..
5. take a rest / sleep a minimum of 7-8 hours
6. drink 1.5 liters of water daily
7. All meals should be warm (not cold).
And that's all we do in the hospital to strengthen the immune system
Note that the pH of coronavirus varies from 5.5 to 8.5
Therefore, all we have to do to eliminate the virus is to consume more alkaline foods above the acidity level of the virus.
Such as :
Bananas
Green lemon - 9.9 pH
Yellow Lemon - 8.2 pH
Avocado - 15.6 pH
* Garlic - 13.2 pH
* Mango - 8.7 pH
* Tangerine - 8.5 pH
* Pineapple - 12.7 pH
* Watercress - 22.7 pH
* Oranges - 9.2 pH
How to know that you are infected with corona virus?
1. Itchy throat
2. Dry throat
3. Dry cough
4. High temperature
5. Shortness of breath
6. Loss of smell ....
And lemon with warm water eliminates the virus at the beginning before reaching the lungs ...
Do not keep this information to yourself. Provide it to all.
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांच्याशी साधला संवाद
ReplyDeleteराज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे
नियम मोडणाऱ्यांवर कडक कार्यवाही करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि.14: गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले.
आज ते सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अंमलबजावणी करतांना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, तसेच राज्याच्या व जिल्ह्यांच्या टास्क फोर्सचे डॉक्टर्स आदींची उपस्थिती होती.
यावेळी राज्य शासनाने दुर्बल घटकातील व गरीब लोकांसाठी जाहीर केलेले आर्थिक सहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
पावसाळ्यापूर्वी जम्बो सुविधा तपासा, फायर ऑडीट करून घ्या
मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना विषाणूचे म्युटेशन झालेले आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, तरुण पिढी जास्त संसर्गित झाली आहे. ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहोत. जिल्ह्यांच्या डॉक्टर्सनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत नेमकेपणाने काय करायचे ते राज्याच्या तज्ज्ञ टास्क फोर्सकडून समजून घ्यावे.
ऑक्सिजनचा उचित व योग्य वापर तसेच रेमडीसीव्हीरसंदर्भात काळजीपूर्वक पाऊले उचलावी लागतील. तसेच आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा, वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे. सर्व रुग्णालयांचे अग्नि सुरक्षा ऑडीट त्वरेने पूर्ण करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान कंटेनमेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत, किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात अशा स्पष्ट सुचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
विवाह समारंभ हे कोरोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे लक्षत आले आहे, त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा व पोलीस प्रशासनाने पाहावे असेही ते म्हणाले.
याप्रसंगी मंत्री बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, राजेश टोपे यांनी देखील आपल्या सुचना मांडल्या.
यावेळी जिल्ह्याजिल्ह्यातील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी उपचार पद्धतीबाबतच्या आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
राज्याच्या टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, तात्याराव लहाने यांनी देखील रेमडीसीव्हीरचा अनावश्यक वापर टाळावा हे सांगतांना ऑक्सिजन सांभाळून व गरजेप्रमाणेच वापरावा हे सांगितले. एचआरसीटी तपासण्या तसेच प्लाझ्मा वापर याबाबतीतही त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आपण कडक निर्बंध लावले आहेत त्याची चांगली अंमलबजावणी होईल हे पाहताना आपला मुख्य उद्देश हा कोविड्ची संसर्ग साखळी तोडणे हा आहे हे लक्षात ठेवावे आणि कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये, कोणतीही शंका असल्यास मंत्रालयाला तातडीने मार्गदर्शन मागावे.
आरोग्य संस्थांमध्ये खाटा वाढवितानाच ऑक्सिजन आणि रेमडीसीवीरचे व्यवस्थापन करा
ReplyDelete- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे जिल्हा आरोग्य यंत्रणेला निर्देश
होम आयसोलेशन गांभीर्याने न पाळणाऱ्यांचे संस्थात्मक अलगीकरण करावे
मुंबई, दि. 15: राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय आरोग्य संस्थांमधील खाटांची संख्या वाढवा. ऑक्सिजन, रेमडीसीवीरचे व्यवस्थापन तसेच वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा उभारण्यावर भर देतानाच खासगी रुग्णालयातील कोविड सेंटर्सना ते बंधनकारक करा. पॉझीटिव्ह रुग्णांना गृह अलगीकरणा ऐवजी संस्थात्मक अलगीकरणावर भर द्यावा. जिल्ह्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवा, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिले.
आरोग्य सेवा आयुक्तालयातून आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्य संचालक, सहसंचालक विभागीय उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत आढावा बैठक घेतली. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. साधना तायडे, सह आयुक्त डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते.
आरोग्यमंत्री श्री. टोपे यावेळी म्हणाले, वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य संस्थांमधील कमतरता दूर करा. ऑक्सिजनचे व्यवस्थापन करताना त्याचा अपव्यय आणि अतिरिक्त वापर होणार नाही याकडे लक्ष द्या. वातावरणातील ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाचा सध्या वापर होत असून प्रत्येक जिल्ह्यात असे यंत्र बसविण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या खासगी रुग्णालयांमध्ये कोवीड सेंटर्स सुरू आहेत त्यांना ही प्रणाली बसविणे बंधनकारक करण्यात यावे, जेणेकरून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत रुग्णालये सक्षम होतील.
सक्रिय रुग्णसंख्या पाहून खासगी रुग्णालयांना रेमडीसीवीरचा पुरवठा केला जाणार असून याबाबत आज अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या समवेत बैठक झाली असून त्यामध्ये ऑक्सिजन आणि रेमडीसीवीर पुरवठ्याबाबत नियोजन झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सकांनी खाटांचे नियोजन करतानाच या दोन्ही बाबींवर देखील नियंत्रण ठेवावे, असे श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले.
कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याची गरज असून ज्या जिल्ह्यांचे प्रमाण कमी आहे, त्यांनी ते वाढवावे त्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मदतीने अन्य विभागातील मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. पॉझीटिव्ह रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
Contuue- काही जिल्ह्यांचा मृत्यूदर वाढतोय त्याचे कारण शोधा. रुग्ण उपचारासाठी उशीरा दाखल होत असून त्यांनी वेळेवर दाखल व्हावं यासाठी जनजागृती करण्यात यावी, जेणेकरून लक्षणं दिसताच रुग्ण वेळेवर रुग्णालयात येतील. त्यासाठी ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांच्या क्षेत्रातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घ्यावी आणि लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने चाचणी करतानाच अनावश्यक उपचार न करण्याबाबत सूचना देण्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. बऱ्याच ठिकाणी पॉझीटिव्ह रुग्ण होम आयसोलेशन गांभीर्याने पाळत नाही असे निदर्शनास येत आहे त्यामुळे त्यांचे संस्थात्मक अलगीकरण करावे, अशी सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली.
ReplyDeleteजिल्हा आरोग्य यंत्रणेने कोरोना निदानासाठी आरटीपीसीआर चाचण्यांवर भर द्यावा. ॲण्टीजेन चाचण्यांचे प्रमाण कमी करून दोन्ही चाचण्यां अनुक्रमे 70:30 या प्रमाणात करण्यात याव्यात. आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट 24 तासात मिळाला पाहिजे हा प्रयत्न करा, असे निर्देश देतांनाच प्रत्येक जिल्ह्यात डॅश बोर्ड आणि हेल्पलाईनची सुविधा झाली पाहिजे. बाधीत रुग्णांची ने-आण करण्यासाठी खासगी वाहने भाड्याने घ्यावीत, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मदत घ्या, असे श्री. टोपे यावेळी म्हणाले.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना नाकारला जाणार नाही याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांनी विशेष लक्ष द्यावे. कोविड सेंटर्समधील वातावरण, स्वच्छता, भोजनाचा दर्जा, स्वच्छतागृहांची साफसफाई यासाठी नियंत्रण ठेवावे, आवश्यकता भासल्यास अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
राज्य कृती दलाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जो प्रोटोकॉल तयार केला आहे त्याचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी दिले. औषधांच्या अतिरेकी वापरावर नियंत्रण ठेवतानाच ज्यांना लक्षणे आहे, त्यांना बेड मिळेल यासाठी प्रयत्न करा असे सांगतनाच कोरोना बाबत जाणीवजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रेक द चेन मधील निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा
ReplyDelete- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
मुंबई दि. 15- कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने ब्रेक द चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच नियम मोडणा-यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.
ब्रेक द चेनच्या अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. या निर्बंधांच्या अंमलबजावणीचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज घेतला. या बैठकीस अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,अपर मुख्य सचिव(अपील व सुरक्षा)आनंद लिमये,प्रधान सचिव विनीत अग्रवाल,
मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणेच अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. हे सर्व निर्बंध कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेले आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी सर्वोतोपरी राज्य शासन घेते आहे, हा विश्वास जनतेच्या मनात पोलिस प्रशासनाने निर्माण करावा. तसेच अधिकारांचा वापर देखील संवेदनाशीलपणे करण्याचे निर्देश देतानाच कोणत्याही तक्रारी येणार नाही, यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
पोलिसांनो ! मनोबल खचू देऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे
कोरोनाच्या लढाईत पोलिस विभाग अहोरात्र कार्यरत आहे. पोलिसांनी मनोधैर्य खचू न देता कर्तव्य बजवावे, आम्ही आपल्या सोबत आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी पोलिस यंत्रणेला दिला.
त्रिसूत्रीचे पालन करा
जनतेने कोरोनाच्या या लढाईमध्ये शासनास तसेच पोलिस प्रशासनास सहकार्य करून कोरोनाच्या त्रिसूत्रीचे म्हणजे मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे यांचे पालन करावे, असे आवाहन श्री वळसे पाटील यांनी यावेळी केले.
पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्यात कलम 144 च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजना व अंमलबजावणीची माहिती दिली. मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी ब्रेक द चेन च्या निर्बंधाबाबत माहिती दिली.
ब्रेक द चेन मधील निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा
ReplyDelete- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
मुंबई दि. 15- कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने ब्रेक द चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच नियम मोडणा-यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.
ब्रेक द चेनच्या अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. या निर्बंधांच्या अंमलबजावणीचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज घेतला. या बैठकीस अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,अपर मुख्य सचिव(अपील व सुरक्षा)आनंद लिमये,प्रधान सचिव विनीत अग्रवाल,
मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणेच अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. हे सर्व निर्बंध कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेले आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी सर्वोतोपरी राज्य शासन घेते आहे, हा विश्वास जनतेच्या मनात पोलिस प्रशासनाने निर्माण करावा. तसेच अधिकारांचा वापर देखील संवेदनाशीलपणे करण्याचे निर्देश देतानाच कोणत्याही तक्रारी येणार नाही, यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
पोलिसांनो ! मनोबल खचू देऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे
कोरोनाच्या लढाईत पोलिस विभाग अहोरात्र कार्यरत आहे. पोलिसांनी मनोधैर्य खचू न देता कर्तव्य बजवावे, आम्ही आपल्या सोबत आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी पोलिस यंत्रणेला दिला.
त्रिसूत्रीचे पालन करा
जनतेने कोरोनाच्या या लढाईमध्ये शासनास तसेच पोलिस प्रशासनास सहकार्य करून कोरोनाच्या त्रिसूत्रीचे म्हणजे मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे यांचे पालन करावे, असे आवाहन श्री वळसे पाटील यांनी यावेळी केले.
पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्यात कलम 144 च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजना व अंमलबजावणीची माहिती दिली. मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी ब्रेक द चेन च्या निर्बंधाबाबत माहिती दिली.
ब्रेक द चेन मधील निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा
ReplyDelete- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
मुंबई दि. 15- कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने ब्रेक द चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच नियम मोडणा-यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.
ब्रेक द चेनच्या अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. या निर्बंधांच्या अंमलबजावणीचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज घेतला. या बैठकीस अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,अपर मुख्य सचिव(अपील व सुरक्षा)आनंद लिमये,प्रधान सचिव विनीत अग्रवाल,
मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणेच अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. हे सर्व निर्बंध कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेले आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी सर्वोतोपरी राज्य शासन घेते आहे, हा विश्वास जनतेच्या मनात पोलिस प्रशासनाने निर्माण करावा. तसेच अधिकारांचा वापर देखील संवेदनाशीलपणे करण्याचे निर्देश देतानाच कोणत्याही तक्रारी येणार नाही, यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
पोलिसांनो ! मनोबल खचू देऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे
कोरोनाच्या लढाईत पोलिस विभाग अहोरात्र कार्यरत आहे. पोलिसांनी मनोधैर्य खचू न देता कर्तव्य बजवावे, आम्ही आपल्या सोबत आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी पोलिस यंत्रणेला दिला.
त्रिसूत्रीचे पालन करा
जनतेने कोरोनाच्या या लढाईमध्ये शासनास तसेच पोलिस प्रशासनास सहकार्य करून कोरोनाच्या त्रिसूत्रीचे म्हणजे मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे यांचे पालन करावे, असे आवाहन श्री वळसे पाटील यांनी यावेळी केले.
पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्यात कलम 144 च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजना व अंमलबजावणीची माहिती दिली. मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी ब्रेक द चेन च्या निर्बंधाबाबत माहिती दिली.
कोरोना निर्बंधकाळात बियाणे, खते, निविष्ठा पुरवठ्याच्या
ReplyDeleteतक्रारींसाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित
मुंबई, दि. 16 : कोरोना रोखण्यासाठी असलेल्या निर्बंधकाळात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे, निविष्ठांचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि त्यामध्ये काही अडचण आल्यास त्याच्या निवारणासाठी नियंत्रण सुरू करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिलेल्या निर्देशानुसार कृषी आयुक्तालयस्तरवर नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाला आहे. त्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8446117500 तसेच कृषि विभागचा टोल फ्री क्रमांक 18002334000 उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात सध्या जे निर्बंध लागू आहेत त्यामध्ये बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत शेतकरी, वाहतुकदार, विक्रेते यांना क्षेत्रियस्तरावर येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी कृषी आयुक्तालयस्तरवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याबाबत मंत्रालयात नुकत्याच झालेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीत कृषीमंत्री श्री. भुसे यांनी निर्देश दिले होते.
या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधण्यासाठी संपर्काचा भ्रमणध्वनी क्रमांक 8446117500 तसेच कृषि विभागचा टोल फ्री क्रमांक 18002334000 या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. सोबतच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com यावर मेल करता येईल.
अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींग बाबत असलेल्या तक्रारी नोंदविताना शक्यतो नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारींचा संक्षिप्त तपशील द्यावा किंवा सदर माहिती एका कागदावर लिहुन त्याचे छायाचित्र व्हाटस्अपवर किंवा ई-मेलवर पाठवल्यास आपल्या तक्रारींचे निराकरण करणे सोईस्कर होईल. ज्या शेतक-यांना व्हाटस्अपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कृषी विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
००००
अधिक बेड वाढविण्यासाठी आयएमए पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
ReplyDeleteगांधीनगर रुग्णालयाला भेट, सुभाष नगर लसीकरण केंद्रालाही भेट
नागपूर, १७ एप्रिल
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नागपूर येथे मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि अन्य अधिकाऱ्यांशी एकूणच परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली.
या दोन्ही रुग्णालयात दाखल होत असलेले रुग्णांचे प्रमाण, उपलब्ध सुविधा आणि इतरही एकूणच स्थितीचा आढावा घेत, प्रशासनाकडून वा सामाजिक क्षेत्रातून काय मदत लागणार यासंदर्भातील तपशीलवार माहिती त्यांनी घेतली.
आमदार प्रवीण दटके, मेयोचे अधिष्ठाता डॉ. केवडीया, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. पी पी जोशी, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. लांजेवार इत्यादी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नागपूर येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पदाधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेतली आणि आणखी २०० खाटा वाढविण्यासंदर्भात नियोजन कसे करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा केली. आयएमएने केवळ तज्ञ मनुष्यबळ द्यावे आणि बाकी सुविधा तसेच इतर मनुष्यबळ महापालिका देईल, असे यावेळी सांगण्यात आले. डॉक्टरांना या काळात येत असलेल्या अडचणी, सरकारकडून त्यांच्या अपेक्षा याबाबत सुद्धा आयएमएने माहिती दिली. आमदार प्रवीण दटके, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, डॉ. मंजुषा गिरी, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. काटे आणि डॉ. निखाडे उपस्थित होते.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गांधीनगर, नागपूर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली आणि एकूणच व्यवस्थेची माहिती घेत आढावा घेतला. महापौर दयाशंकर तिवारी आणि अन्य लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या रुग्णालयात 96 कोविड रुग्ण सुद्धा दाखल आहेत आणि सद्या लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. 1194 कोविड रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून सुमारे 23,000 लसीकरण झाले आहे. येणाऱ्या काळात आयसीयू सुविधा निर्माण करण्याची सूचना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुभाष नगर लसीकरण केंद्राला भेट दिली आणि नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी
ReplyDeleteआरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई, दि. 17: महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसीवीर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज 8 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्रातील परिस्थिती विषयी माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी ऑक्सिजन आणि रेमडेसीवीरचा तुटवडा, लसीकरण, विषाणूचा बदलता गुणधर्म याबाबत चर्चा केली.
या बैठकीविषयी प्रसारमाध्यमांना आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी माहिती दिली. त्यातील मुद्दे असे:
• महाराष्ट्रातील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेता अन्य राज्यांतून महाराष्ट्राकडे ऑक्सिजन घेऊन जाणारी वाहने अडविली जाणार नाहीत याची खबरदारी घेण्याविषयी केंद्रीय गृहसचिवांनी संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.
• रस्तेमार्गे ऑक्सिजन वाहतुकीचा कालावधी वाढत असल्याने रेल्वेच्या माध्यमातून त्याची वाहतुक करण्यात यावी यासाठी केंद्र शासनाने रेल्वे विभागाला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
• हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या यंत्रांचे वाटप केंद्र शासनाच्या माध्यमातून केले जाणार आहे. देशभरात 132 प्लांट देण्यात येणार असून महाराष्ट्रातील स्थिती लक्षता घेता त्यातील जास्तीत जास्त प्लांट महाराष्ट्राला मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
• रेमडेसीवीरचा तुटवड्यामुळे राज्यातील स्थानिक औषध उत्पादक कंपन्यांना त्याच्या उत्पादनासाठी तांत्रिक सहकार्य आणि परवानगी देण्यासाठी विधी व न्याय विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
• रेमडेसीवरील निर्यात बंदीमुळे 15 कंपन्यांच्या आहे जो साठा शिल्लक आहे त्यातील जास्तीत जास्त महाराष्ट्राला मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
• कोरोना विषाणुची जनुकीय संरचना बदलली का याच्या तपासणीसाठी महाराष्ट्रातील काही नमुने पाठविण्यात आले आहे. त्यातील 1100 पैकी 500 नमुन्यांची तपासणी झाली असून त्याविषयी सविस्तर अहवाल केंद्र शासनाकडून दिला जाणार आहे. सर्वात जास्त संसर्ग करण्याची क्षमता या विषाणुत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र याविषयी सविस्तर माहिती संशोधनाअंती दिली जाणार आहे.
• राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने जास्तीत जास्त पुरवठा करावा. दररोज आठ लाख नागरिकांचे लसीकरण करू शकतो, मात्र त्याप्रमाणात पुरवठा झाला पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर ज्याप्रमाणात लस उपलब्ध होईल तसे त्याचा पुरवठा केला जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
0000
स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उभारलेले आणि ऑक्सिजन बेड्स असलेले हे एकमेव कोविड केअर सेंटर- माजी खासदार समीर भुजबळ
ReplyDeleteमेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि नाशिक महानगरपालिका यांच्या सहकार्यातून उभारण्यात आले आहे. सामाजिक दायित्वातुन उभारलेले आणि ऑक्सिजन बेड्स असलेले हे एकमेव कोविड केअर सेंटर आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची प्रचंड संख्या लक्षात घेता शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाही. कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या कोविड सेंटरचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून १८० ऑक्सिजन बेडस असलेले नाविन्यपूर्ण कोविड केअर सेंटर नाशिकमध्ये प्रथमच उभे राहत आहे. या कोविड सेंटर मुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळेल असे समीर भुजबळ यांनी सांगितले.
मुबलक ऑक्सिजनची व्यवस्था
सदर कोविड सेंटरमध्ये १८० बेडसाठी ऑक्सिजन लाईनची स्वतंत्र जोडणी केलेली आहे. या ऑक्सिजन लाईनचे मटेरियल सुरत येथून मागवून रात्रंदिवस काम करून ही ऑक्सिजन लाईन उभारण्यात आली आहे.ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आवश्यक असलेले वेपोरायझर बडोदा,गुजरात येथून आणण्यात आले आहे. ऑक्सिजन व्यवस्थेसाठी लागणारे ड्युरा सिलिंडर वेल्लूर,कर्नाटक येथून आणण्यात आले आहेत तर पुरेशा ऑक्सिजन साठ्यासाठी आवश्यक असलेले १ केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक पुणे येथून आणण्यात आणले आहे. १८० रुग्णांना सतत पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे रुग्णांच्या सोयीसाठी दिल्ली येथून ५० एअर कुलर मागवून या ठिकाणी बसविण्यात आलेले आहे.सर्व बेडवर स्वतंत्र ऑक्सिमिटर आहे.
तज्ञ डॉक्टर, परिचारिका, स्टाफ असणार कार्यरत
सदर कोविड केअर सेंटरसाठी भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून सर्जन डॉ.अभिनंदन जाधव यांच्यासह ६ एमबीबीएस व ४ बीएचएमएस असे ११ डॉक्टर तसेच १५ प्रशिक्षित परिचारिकांची नेमणूक करण्यात आली आहे. या कोविड सेंटरसाठी एक अॅडमीन, तीन फार्मसी ऑफिसर, पाच रिसेप्शनिस्ट, १५ वार्ड बॉय, १० सिक्युरिटी गार्ड भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.त्याचप्रमाणे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे डॉक्टर तसेच नाशिक मधील नामांकित फिजिशियन डॉ.शितल गुप्ता आणि डॉ.अतुल वडगांवकर यांचेही सहकार्य लाभणार आहे. रुग्णांना ने-आण करण्यासाठी किंवा संदर्भित करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना मिळणार या सुविधा...
या ठिकाणी रुग्णांना औषध उपचारासह दोन वेळचे पौष्टिक जेवण, अंडी आणि नाश्ता,फळांचा रस,चहा, रात्रीचे हळदयुक्त दुध,शुद्ध पिण्याचे पाणी इत्यादी सोयी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. त्याचसोबत रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी वाचनालय व बुद्धिबळ,कॅरम इ.खेळ,कलाप्रेमींसाठी चित्रकलेची व्यवस्था यांसह करमणुकीसाठी ३ मोठे स्क्रीन तसेच दोन दूरदर्शन संच आणि चार मोबाईल चार्जर युनिट यांसारख्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मोठ्या स्क्रीनवर सकाळी योगा व प्राणायामचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर मधुर संगीत, चित्रपट,सध्याच्या घडामोडी यासह सायंकाळी आयपीएल क्रिकेटच्या मॅचेस दाखविण्यात येणार आहेत.जेणेकरून रुग्णांचे मनोरंजन होऊन त्यांचा मानसिक ताण कमी होईल.तसेच आजाराची भीती दूर होण्यासाठी मदत होणार आहे.
नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची प्रचंड संख्या लक्षात घेता शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाही. कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी या कोविड सेंटरचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे.येथील काही ७० % बेड पुरुषांसाठी तर ३० % बेड महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले
औद्योगिक क्षेत्रातील पहिले कोरोना लसीकरण केंद्र व आरटीपीसीआर टेस्टिंग सेंटरचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन
ReplyDeleteलसीकरणासाठी औद्योगिक क्षेत्र स्वतःहुन पुढे येत आहे ही गोष्ट भूषणावह-छगन भुजबळ
मुंबई, १९ एप्रिल-
नाशिक औद्योगिक वसाहती मधील अंबड इंडस्ट्रियल व मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आयमा), एमआयडीसी व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभे राहिलेले महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रातील पहिले कोरोना लसीकरण केंद्र व आरटीपीसीआर टेस्टिंग सेंटरचे आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे उदघाटन करण्यात आले....
दुरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या या उदघाटनावेळी श्री भुजबळ म्हणाले की सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता महाराष्ट्र सरकारने काही कडक निर्बंध लागू केले आहेत.या आदेशात राज्य सरकारने औद्योगिक क्षेत्रातील सर्व कामगारांनी लवकरात लवकर केंद्र सरकारच्या नियमानुसार लसीकरण केले पाहिजे असे म्हंटले आहे. कामगारांच्या ह्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी औद्योगिक क्षेत्र स्वतःहुन पुढे येत आहे ही गोष्ट भूषणावह आहे. कोरोनाच्या या लढाईत आता फक्त सरकारवर अवलंबून न राहता सर्वच क्षेत्रातील सामाजिक संस्था, औद्योगिक क्षेत्रातील मंडळींनी पुढे आले पाहिजे. त्याचप्रमाणे सरकारच्या ब्रेक दि चेन या मोहिमेनुसार कोरोनाची साखळी तोडली पाहिजे पण अर्थचक्र चालु ठेवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील सर्व कामगारांचे लसीकरण देखील झाले पाहिजे...
या उदघाटनावेळी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आयमाचे अध्यक्ष वरूण तलवार, चेअरमन धनंजय बेळे, निखिल पांचाळ, एमआयडीसीचे आरओ नितीन गवळी, डीआयसीचे जनरल मॅनेजर संतोष गवळी व सर्व उद्योजक उपस्थित होते...
या कार्यक्रमावेळी चेअरमन धनंजय बेळे यांनी या लसीकरण आणि कोरोना चाचणीचा लाभ हा २५०० कारखान्यांचे कामगार व उद्योजकांना होणार आहे व यासाठी पायोनियर रुग्णालयाची देखील मदत मिळत असल्याची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे कोरोना रूग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा असोसिएशनचा मानस असल्याचे मत व्यक्त केले. असोसिएशन घेत असलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचे मंत्री छगन भुजबळ यांनी कौतुक देखील केले. कालच नाशिक येथे मेट भुजबळ नॅालेज सिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, समता परिषद यांनी सूरू केलेल्या कोविड केअर सेंटर प्रमाणेच औद्योगिक क्षेत्रातील मंडळींनी आता पुढे येत कोविड सेंटर सुरू केले पाहिजे.. औद्योगिक क्षेत्रातील मंडळींना हे सहज शक्य आहे त्यामुळे सामाजिक दायित्व म्हणून सर्वांनी पुढे यावे असे आवाहन देखील श्री भुजबळ यांनी यावेळी केले....
फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी
ReplyDelete‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत जनजागृती
मुंबई, दि. 19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला असून त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले आहे.
राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत डॉ. व्यास यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सहा मिनिटे चालण्याच्या चाचणी बाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल जेणे करून गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.
चाचणी कोणी करावी
ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणारे व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात.
अशी करावी चाचणी
ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यानंतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे (पायऱ्यांवर चालू नये). यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये तर मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी.
सहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही तर तब्येत उत्तम असे समजावे. समजा ऑक्सिजन एक ते दोन टक्क्यांनी कमी होत असेल तर काळजी न करता दिवसातून पुन्हा दोन वेळा अशीच चाचणी करावी जेणेकरून काही बदल होतो का ते लक्षात येईल.
चाचणीचा निष्कर्ष
जर सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी 93 पेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा 3 टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्यासारखे वाटत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असे समजून त्याला रुग्णालयात दाखल करावे.
ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो त्यांनी ही चाचणी करु नये, 60 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती 6 मिनिटांऐवजी 3 मिनिटे चालून ही चाचणी करू शकतात.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची
ReplyDeleteदृकश्राव्य प्रणालीद्वारे आढावा बैठक
मुंबई, दि. 19 : देशातील कोरोना महामारी संदर्भातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी विविध राज्यांचे विधानपरिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, संसदीय कार्य मंत्री यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे आज आढावा बैठक घेतली.
या बैठकीस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांच्यासह विविध राज्याचे विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती आणि संसदीय कार्य मंत्री उपस्थित होते.
संसदीय कार्यमंत्री अनिल परब म्हणाले की, राज्यातील कोरोना संदर्भातील परिस्थिती नियंत्रणात असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियोजनामुळे मृत्युदर कमी आहे. असंघटित कामगारांना शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. कोरोना रूग्णांसाठी केलेल्या उपाययोजना, रुग्णांना उपलब्ध बेड्स, ऑक्सीजनचा पुरवठा, लसीकरण यांची माहिती देऊन, कोरोना महामारीस नियंत्रणात आणण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास कारवाई, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी काही प्रमाणात ताळेबंदीसह कडक निर्बंध लादण्यात आले असल्याची माहिती या बैठकीत श्री.परब यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात
ReplyDeleteऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर उपलब्धतेबाबत महत्वाची बैठक
रुग्णालयांच्या ठिकाणीच ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांच्या उभारणीवर भर
· ऑक्सिजनप्रकल्प निर्मिती व उभारणीसाठी खरेदीचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार
· उद्योगांकडून अधिकाधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न
· उद्योगातील बंद संयंत्रे सुरु करुन ऑक्सिजन निर्मिती वाढवणार
· कोरोनाप्रतिबंधक प्रभावी उपाययोजनांसाठी पालक सचिवांवर आता अधिक जबाबदारी
· किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी साते अकरापर्यंतंच खुली
मुंबई, दि. 19 :- कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी तात्काळ सुरु करावी. पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर कंपन्या, रिफायनरी उद्योगांमधून अधिकाधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करावा. अनेक उद्योगांमध्ये ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे बंद स्थितीत आहेत. त्यांचा शोध घेऊन ती संयंत्रे तातडीने दुरुस्त करावीत. कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकसचिवांनी जिल्हा प्रशासन व मंत्रालयातील दूवा म्हणून जबाबदारी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला.
राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (व्हीसीद्वारे), वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (व्हीसीद्वारे), अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत, राज्यातील रुग्णालयात उपलब्ध खाटांचा, ऑक्सिजन तसेच रेमिडिसिव्हीर औषध पुरवठ्याचा आढावा घेतला. येणाऱ्या काळात इतर राज्यात रुग्णवाढ झाल्यानंतर महाराष्ट्राला बाहेरुन मिळणारा ऑक्सिजन कमी पडण्याची भीती लक्षात घेऊन राज्यातंच अधिकाधिक ऑक्सिजन निर्मिती करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करावी. कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयांच्या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचे प्रकल्प स्थापन झाले आहेत. मुंबई महापालिकेनेही अशा प्रकल्पनिर्मिती संदर्भात कार्यवाही सुरु केली आहे. या तिघांनी विहित प्रक्रियेद्वारे खरेदी केलेल्या दरांना प्रमाण मानून नवीन ऑक्सिजन प्रकल्पांसाठी खर्च करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यामुळे निविदा प्रक्रियेतील विलंब टाळता येईल व प्रकल्प लवकर कार्यान्वित होईल, असे ते म्हणाले. पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर, रिफायनरी उद्योगांच्या माध्यमातून ऑक्सिजननिर्मिती वाढवण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.
राज्यात रेमिडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. देशातील प्रमुख सात रेमिडिसिव्हीर निर्मात्या कंपन्यांशी खरेदीसाठी चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारलाही यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. रेमिडिसिव्हिर निर्मात्या कंपन्यांच्या क्षमतावाढीसाठी सहकार्य करण्यात येत आहे. लवकरच राज्याला पुरेसा रेमिडिसिव्हिर साठा उपलब्ध होईल, असा विश्वासही बैठकीत व्यक्त करण्यात आला. पुण्यातील ससून रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेड वाढवण्यात येतील. यासंदर्भात निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन सकारात्मक तोडगा काढण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र शासन
ReplyDeleteमहसूल, वने आणि आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग
मंत्रालय, मुंबई – ४०००३२
क्र. डीएमयू/ २०२० /सीआर.९२/आप.व्यव.-१ दि. १८ एप्रिल २०२१
आदेश
ब्रेक द चेन अंतर्गत संवेदनशील ठिकाणहून प्रवास सुरू करताना
साथरोग नियंत्रण कायदा १८९७ च्या कलम २ अन्वये तसेच आपत्ती निवारण कायदा २००५ द्वारे देण्यात आलेल्या अधिकारांचे वहन करण्याच्यादृष्टीने आणि राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष या क्षमतेत राज्यात कोविड विषाणूचा फैलाव कमी करण्यासाठी आणि कोविड १९च्या विषाणूचे नवे प्रकार राज्यात येण्यापासून थांबवण्याच्या दृष्टीने खालील राज्ये प्रवास सुरू करण्यासाठी संवेदनशील ठिकाणे म्हणून जाहीर करत आहेत.
१. केरळ
२. गोवा
३. राजस्थान
४. गुजरात
५. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र
६. उत्तराखंड
ही सर्व ठिकाणं हे आदेश जारी केल्याच्या तारखेपासून प्रवास सुरू करण्यासाठी संवेदनशील ठिकाणं समजण्यात येतील आणि हे आदेश कोविड १९ ही अधिसूचित आपत्ती आहे तोवर लागू राहतील.
माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या नावे आणि आदेशानुसार
रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग
ReplyDelete‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना
पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू
मुंबई, दि. १९ : महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता असून राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू (ऑक्सिजन) वाहून आणण्यासाठी ७ मोठे टँकर घेऊन जाणारी देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आज रवाना करण्यात आली. रेल्वेवाहतुकीमार्गे जलदगतीने ऑक्सिजनची वाहतूक व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाकडे केली होती. त्याला रेल्वेने प्रतिसाद देताच राज्याने जलदगतीने हालचाली करुन आज पहिली रेल्वे रवाना केली. परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी या एक्स्प्रेसला हिरवा दिवा दाखवून रवाना केले.
या एक्स्प्रेसच्या माध्यमातून येत्या पाच दिवसात एकशे दहा मे. टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेवाहतुकीच्या माध्यमातून राज्याला होणार आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुचवल्याप्रमाणे राज्याच्या प्रशासनाने वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत रेल्वे मार्गे ऑक्सिजन वाहतूक करता येईल असे केंद्र शासनाला सुचवले होते. त्यानुसार ही एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेने मंजूरी दिली असून यापुढील काळात प्राणवायूच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणे शक्य होणार आहे.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या निर्देशानुसार राज्याचा परिवहन विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभाग गेल्या आठ दिवसांपासून केंद्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाकडे यासंदर्भात पाठपुरावा करत होते. ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टँकरचे आकारमान, उंची याअनुषंगाने विद्युतीकरण झालेल्या रेल्वेमार्गावरुन वाहतूक करण्याबाबत काही अडचणी, आव्हाने होती. तथापि, योग्य आकारमानाच्या टँकरचा शोध घेऊन कळंबोली येथील प्लॅटफॉर्म काही अंशी अपूर्ण असल्याने बोईसर येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन रेल्वेच्या सपाट वॅगनवर रिकामे टँकर लोड करुन यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली.
कळंबोली येथून विशाखापट्टणमकडे ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविणे अधिक व्यवहार्य असल्याने दोन दिवसात येथील प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करण्यात आले; आणि आज प्रत्यक्ष रिकामे टँकर सपाट वॅगनवर ‘रोल ऑन-रोल ऑफ’ पद्धतीने चढवून सायं. ७ वा. च्या दरम्यान ऑक्सिजन एक्स्प्रेसला रवानाही करण्यात आले. हे प्रत्येकी १६ मे. टन. द्रवरुप ऑक्सिजन वाहतुकीची क्षमता असलेले विशेष टँकर आहेत. आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स, ताईयो निप्पॉन सॅन्सो इं., एअर लिक्विड, लिंडे आदी कंपन्यांचे हे टँकर आहेत. नेहमीच्या पुणे-सिकंदराबाद- विजयवाडा रेल्वेमार्गावर पुणे दरम्यान बोगदे असल्यामुळे ओव्हरहेड वायरची उंची तुलनेत कमी होत असल्याने या मार्गावरुन ऑक्सिजनचे टँकर वाहून नेणे शक्य नव्हते. त्यामुळे तुलनेत लांबचा असला तरी व्यवहार्य असा सूरत- नंदूरबार- जळगाव- नागपूर असा लोहमार्ग निवडण्यात आला आहे.
दरम्यान “या एक्स्प्रेसला सिग्नल्सचा कमीत कमी अडथळा येईल अशा पद्धतीने ‘ग्रीन कॉरिडॉर’ही तयार करण्यात आला असून केवळ दीड दिवसात ती विशाखापट्टणम येथे पोहोचेल. तेथील ‘राष्ट्रीय इस्पात लि.’ या कंपनीतून दीड-दोन दिवसात द्रवरुप प्राणवायु भरुन टँकर लगेच पुन: महाराष्ट्राकडे रवाना होतील. अशा पद्धतीने येत्या पाच दिवसाच्या आत सुमारे ११० मे. टन ऑक्सिजन राज्याला रेल्वेवाहतुकीद्वारे प्राप्त होईल. उच्च वजनक्षमतेमुळे ऑक्सिजन टँकरची वाहतूक रस्तामार्गे करणे तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नव्हते तसेच त्यासाठी प्रदीर्घ वेळ लागला असता,” अशी माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली.
००००
ब्रेक दि चेन अंतर्गत सूक्ष्म कंटेनमेंट झोनसाठी
ReplyDeleteमानक कार्य प्रक्रिया (एस ओ पी)
साथरोग कायदा १८९७, कलम दोन अनुसार दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याच्या तरतुदी अनुसार काही निर्देश जारी करण्यात येत आहेत. हे निर्देश संपूर्ण महाराष्ट्रभर सदर सूचना जाहीर झाल्याच्या दिनांकापासून अमलात येतील.
सूक्ष्म कंटेनमेंट क्षेत्रासाठी एस ओ पी
उद्देश –कोविड-१९ संसर्गजन्य रोग असल्या कारणाने त्याच्या प्रसारावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. यासाठी कोविड रुग्णांचे अलगीकरण व विलगीकरण सारखे उपाय अंमलात आणणे आवश्यक आहे. परंतु जर स्थानिक प्रशासनाला असे वाटले की, जास्त लोकांना कोविड-१९ चा संसर्ग झालेला आहे आणि ते एकाच ठिकाणी राहणारे आहेत आणि कधीकधी संसर्ग प्रकट होत नाही किंवा कधीकधी लक्षण नसलेले रुग्णही इतरांपर्यंत कोविड-१९ चे विषाणू पसरवू शकतात तर त्याच्या नियंत्रणासाठी पाऊले उचलावी लागतील. सदर एस पी चा मुख्य उद्देश कंटेनमेंट झोन मध्ये संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय योजने हा आहे. त्याचप्रमाणे हा प्रसार आणखीण वाढता कामा नये हा एस ओ पी मागील मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी काही ठिकाणी कंटेनमेंट झोन बनविण्यात आले असून ब्रेक द चेन आणि प्रसार वाढण्यावर या मुळे नियंत्रण मिळविता येईल.
२ - व्याख्या
अ. मायक्रो कंटेनमेंट झोन (एम सी झेड) किंवा सूक्ष्म कंटेनमेंट झोन म्हणजे स्थानिक आपत्ती प्रशासन (डी एम ए) मार्फत घोषित क्षेत्राची निर्धारित सीमा.
ब. डी एम ए मार्फत कोणताही पूर्वग्रह न ठेवता खालील गोष्टींचे नियमन व पालन केले जाईल.
१ - कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्थेत पाचपेक्षा जास्त कोविडचे रुग्ण आढळल्यास जे की त्या गृहनिर्माण संस्था/ इमारतीतले रहिवासी आहेत, त्या इमारतीला मायक्रो किंवा सूक्ष्म कंटेनमेंट झोन घोषित करण्यात येईल. जर त्या संस्थेमध्ये एकापेक्षा जास्त इमारती असतील तर डी एम ए हा निर्णय घेतील की, सगळे केसेस एका क्षेत्रातील आहे किंवा नाही आणि त्या अनुसार एस ओ पी ची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल. त्या क्षेत्राला एम सी झेड घोषित करण्यात येईल. स्थानिक प्रशासन विविध प्रकरणांच्या आधारे योग्य निर्णय घेईल. या बहु-इमारत क्षेत्रातल्या एका इमारतीलाही एम सी झेड घोषित करण्यात आले तर सामायिक उपयुक्त गोष्टींवर निर्बंध लादला जाईल.
2 - ज्या क्षेत्रामध्ये एकापेक्षा जास्त सोसायटी असतील किंवा त्याच्या भौगोलिक क्षेत्र जास्त असेल, डी एम ए ला तिथल्या एम सी झेड बद्दल निर्णय घेता येईल व अमलात आणले जाईल.
३ - परिमिती नियंत्रण
ReplyDeleteअ- स्थानिक डी एम ए ला या क्षेत्राच्या बाहेर ठळकपणे दिसतील अशा ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्यांच्या दृष्टिक्षेपात पडतील अशा ठिकाणी चिन्ह लावावे लागतील.
ब - स्थानिक डी एम ए यांना एम सी झेड साठी स्पष्टपणे प्रवेश आणि निर्गमन केंद्र निर्देशीत कराव्या लागतील. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाचा येण्या किंवा जाण्यासाठी उपयोग करता येणार नाही.
क - सदर क्षेत्रात आतून बाहेर किंवा बाहेरून आत येणाऱ्या कोणालाही पूर्णपणे तपासल्याशिवाय येणे जाणे प्रतिबंधित राहील. फक्त वैद्यकीय आणि आपत्कालीन स्थिती मध्येच येता जाता येईल.
ड -इतर क्षेत्रांच्या तुलनेत डी एम ए ला क्षेत्रात जास्त निर्बंध लादण्यास परवानगी असेल. त्याचप्रमाणे त्या कार्यक्षेत्रात ते एम सी झेड साठी आवश्यक सेवा प्रतिबंधित करू शकतात.
ई -डी एम ए सूक्ष्म कंटेनमेंट झोन मध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांचा काटेकोरपणे तपास करू शकतात. फक्त केर कचरा उचलणारे स्वच्छता कर्मचारी यांना परवानगी दिली जाऊ शकते. (पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या घरातून कचरा वेगळा ठेवून स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्याची विल्हेवाट लावली जाईल) केवळ काही अपवादात्मक स्थितीत परवानगी मिळू शकेल.
४. सुक्ष्म कंटेनमेंट झोनमध्ये काय करावे
अ - स्थानिक प्रशासनाने सगळ्या एम सी झेड आणि त्यांच्या सीमारेषा याबद्दल जाहीर प्रसिद्धी करावी.
ब -गृहनिर्माण संस्थेला सॅनीटायझर, तापमान मापन यंत्र इत्यादी प्रवेशद्वारावर उपलब्ध करावे लागतील.
क -लिफ्ट आणि एलीवेटर वारंवार सॅनीटाइज करावे.
ड- सर्व संदिग्ध रुग्ण, लक्षणे नसलेले रुग्ण आणि हाय रिस्क प्रकरणात दिशानिर्देश प्रमाणे तपासणी करावी.
ई- दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सगळ्या पुष्टी झालेल्या प्रकरणांचे वैद्यकीय व्यवस्थापन करावे. डी एम ए यांनी रहिवाश्याबद्दल टेलीकन्सल्टेशन आणि वैद्यकीय सल्लागारांच्या सल्यानुसार पुढील उपचार करावे. त्याचप्रमाणे गृह अलगीकरण झालेल्या एम सी झेड मधील रुग्णांसाठी ही वैद्यकीय सेवा निर्धारित करावी.
फ -भौतिक अंतर, गृह विलगीकरण, गृह अलगीकरण याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
ज -स्थानिक डी एम ए हे स्थानिक स्थिती अनुसार आणखीण एस ओ पी ची तरतूद करू शकतात. त्यासाठी ते एखादा विशेष क्षेत्र किंवा सर्व एम सी झेड साठी सदर अतिरिक्त तरतूद घोषित करू शकतात.
एच -सोसायटीच्या अवतीभवतीच्या क्षेत्राला रोज स्वच्छ करून सॅनीटाइज करावे आणि हे नियमितपणे केले जावे.
आय- स्थानिक डी एम ए आणि एम सी झेड मधील रहिवाशांवर वरील सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यात येत असल्याची संयुक्तपणे खात्री करावी लागेल. त्याचप्रमाणे डी एम ए, एम सी झेड च्या प्रवाशांना काही विशेष कार्य करण्यासाठी ही, जर ते कोविड-१९ पसरलेल्या क्षेत्रासाठी आवश्यक असेल, मार्गदर्शक करू शकतात.
5 दंड
जर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला असे समजले की, एम सी झेड मधील रहिवाशी हे जाणून-बुजून नियमांचे पालन करत नाही किंवा त्यांची वागणूक कोविड योग्य अनुपालन नाही, तर त्यांच्या विरोधात दहा हजार रुपयांचा दंड लावला जाऊ शकतो. यावरती ही जर काही लोक मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर अतिरिक्त दंड लावला जाऊ शकतो.
२- दूध, औषधी किंवा इतर आवश्यक वस्तू ई-कॉमर्स च्या माध्यमाने येत असतील तर त्यांना गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य द्वार किंवा लॉबीमध्ये एका ठिकाणी जमवले जावे. बाहेरच्या व्यक्तींचे या ठिकाणी आवागमन असल्याने या क्षेत्राला वारंवार सॅनीटाईज करावे.
Continue
३- घरेलू कामगार, खाजगी सहाय्यक, वाहन चालक यांना डी एम ए परवानगी नाकारू शकतात. परंतु जर ते त्याच एम सी झेड क्षेत्रातले रहिवासी असेल आणि त्या क्षेत्राच्या बाहेर त्यांचा वावर नसेल, तर त्यांना डी एम ए परवानगी देऊ शकते.
Continue-परवानगी देऊ शकते.
ReplyDelete४- खाजगी सुरक्षा सेवकांना येणे जाण्याची परवानगी असेल परंतु त्यांना सोसायटीतर्फे पी पी ई देणे अनिवार्य असेल. हे खाजगी सुरक्षा सेवक डिलेवरी आणणाऱ्या लोकांसोबत वार्तालाप करू शकतात. जर आवश्यक वाटल्यास डी एम ए यावरती आणखीण निर्बंध लादू शकतात.
५- एम सी झेड मधील जलतरण तलाव, जिम आणि सामायिक क्षेत्र बंद असेल आणि याचे काटेकोर पालन केले जाईल.
६ -गृहनिर्माण संस्थेतील पाळीव प्राण्यांसाठी वैद्यकीय सहाय्यतेची आवश्यकता असल्यास ती आवश्यक सेवेमध्ये गृहीत धरण्यात येईल. यासाठी ही डी एम ए हे विशेष नियम घोषित करतील.
एम सी झेड क्षेत्राच्या आत किंवा बाहेर सर्व वाहनांची रहदारी, सार्वजनिक वाहतूक आणि व्यक्ती आवागमन वर पूर्णपणे निर्बंध असेल. जर कोणी व्यक्ती एम सी झेड च्या बाहेर जात असतील तर यांची सुरक्षा रक्षक किंवा अन्य नियुक्त व्यक्ति नोंद घेईल.
जी वरील जबाबदारीही स्थानिक प्रशासन आणि गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीची संयुक्त जबाबदारी असेल. स्थानिक प्रशासन वैद्यकीय अधिकारी, पोलीस आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची कृती दल बनवून त्याची मदत घेऊ शकतात.
जर डी एम ए ला असे आढळले की, एम सी झेड मधील काही लोकांनी कोविड-१९ नियमांचे पालन केले नाही आणि त्यामुळे संसर्ग पसरला आहे तर त्यांच्याकडून सर्व खर्चाची पूर्तता करून घेतली जाईल. त्याचप्रमाणे जो काही दंड डी एम ए लावतील, तो त्यांना भरणा अनिवार्य असेल.
६- मायक्रो कंटेनमेंट झोन हे सामान्य क्षेत्र घोषित करणेसंबंधी सूचना
स्थानिक डी एम ए द्वारा दहा दिवसानंतर एम सी झेड ला सामान्य क्षेत्र या अटींवर घोषित केले जाऊ शकते की, तिथे कोणत्याही नवीन कोरोना प्रकरण मागील पाच दिवसात आढळलेला नसावा, अशी सुचना घोषित होईपर्यंत त्या क्षेत्राला एम सी झेड म्हणूनच गृहीत धरण्यात येईल, असे आदेश मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी निर्गमित केले आहेत.
ा*आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.*
ReplyDeleteवेळेच्या निर्बंधासह चालू असलेल्या बाबी
१) *किराणा दुकाने सकाळी ७ ते ११*
२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११
३) भाजीपाला विक्री(फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११
४) फळे विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११
५) *अंडी,मटण, चिकन,मासे विक्री सकाळी ७ ते ११*
६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने सकाळी ७ ते ११
७) पशूखाद्य विक्री सकाळी ७ ते ११
८) पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरिता पेट्रोल/डिझेल/ सीएनजी/एलपीजी गॅस विक्री सकाळी ७ ते ११
९) *पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा/ मालवाहतूक याकरिता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार*
या बाबींचे जनतेने पालन करावे*.
* हॉटेल, रेस्टॉरंट,बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलिव्हरी चालू राहील.
* धार्मिक स्थळे पूर्णतः बंद राहतील.
* आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील.
* भाजीपाला/फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता राहील.
* दारू दुकाने पूर्णतः बंद राहतील.
* टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्त्यावशक सेवेकरिता चालू राहील.
* चारचाकी खाजगी वाहने फक्त अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.
* दोनचाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.
* सर्व खाजगी कार्यालये पूर्णतः बंद राहतील.
* कटिंग सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्णतः बंद राहतील.
* शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पूर्णतः बंद राहतील.
* स्टेडियम, मैदाने पूर्णतः बंद राहतील.
* विवाह समारंभास बंदी राहील.
* चहाची टपरी,दुकाने पूर्णतः बंद राहतील.
* अत्त्यावशक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद राहतील.
* सिनेमाहॉल,नाट्य गृह ,सभागृह,संग्रहालय पूर्णतः बंद राहतील.
* सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक , धार्मिक व क्रीडा विषयक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील.
*सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पूर्णतः बंद राहतील.*
* सेतू ई-सेवा केंद्र,आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील.
* *व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग/एवेनिंग वॉक पूर्णतः बंद राहतील*.
* *बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील*.
नाशिकच्या घटनेबद्दल देवेंद्र फडणवीस यांना दुःख!
ReplyDeleteनागपूर, २१ एप्रिल
नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजन लिक झाल्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले, ही बाब अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
प्रशासनाने तत्काळ गरजूंना मदत उपलब्ध करून देण्याचे काम केले पाहिजे. ज्यांना अन्यत्र हलविण्याची गरज असेल, त्यांची पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. या घटनेची सखोल चौकशी
तर होईलच आणि त्यातून नेमकी कारणे सुद्धा माहिती होतील. पण भविष्यात अन्यत्र कुठे अशा घटना घडणार नाहीत, यादृष्टीने खबरदारी घेतली पाहिजे, अशी मागणी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
*******
Kirtiदेवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपूरला ऑक्सिजनचे ५ टँकर्स
नागपूर, २१ एप्रिल
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपूरला ऑक्सिजनचे पाच टँकर्स उपलब्ध होणार आहेत. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची भेट घेतली आणि संपूर्ण समन्वय घडवून आणला.
कालपासून देवेंद्र फडणवीस हे सिलतरा, रायपूर येथील जयस्वाल्स निको लि. या इंटिग्रेटेड स्टील प्लांटचे सह प्रबंध संचालक रमेश जयस्वाल यांच्याशी संपर्कात होते. देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देऊन पाच टँकर्स देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. मग प्रश्न होता, तो ऑक्सिजन नागपूरला आणण्याचा. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जेएसडब्ल्यूचे संदीप गोखले यांच्याशी संपर्क केला. त्यांनी टँकर्स देण्याचे मान्य केले. त्यानंतर आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांचे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे करून दिले आणि त्वरेने पुढची कारवाई करण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्वरेने कारवाई करू, असे सांगितले. त्यामुळे आगामी 10 दिवसात 5 ऑक्सिजन टँकर (एक दिवसाआड एक टँकर) नागपूरला उपलब्ध होणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी जयस्वाल्स निको लि.चे कंपनीचे अध्यक्ष बसंतलाल शॉ आणि सह प्रबंध संचालक रमेश जयस्वाल, तसेच जेएसडब्ल्यूचे संदीप गोखले यांचे मनापासून मानले आहेत. चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यावे
कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय )
ReplyDeleteमहाराष्ट्र शोकमग्न आहे!
-- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. 21 : “कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच.
या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर
ReplyDeleteउच्चस्तरीय चौकशीचे आदेश
या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.
नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे.
कोरोनाच्या या लाटेत ऑक्सिजनचे किती महत्व आहे हे सांगण्याची गरज नाही. प्राणवायूच्या प्रत्येक कणासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करतोय. ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सुचना दिल्या आहेत असे असताना हे कसे घडले ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत असेही मुख्यमंत्री म्हणतात.
यापुढे प्रत्येक रुग्णालयांच्या ठिकाणी प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्याच्या सुयोग्य उपयोग व्हावा तसेच रुग्णांना प्राणवायू मिळण्यातल्या अडचणी तत्काळ दूर झाल्याच पाहिजेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
000
वाढत्या मागणीमुळे अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा
ReplyDelete- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. २१ : राज्यात सध्या १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादीत होत असून परराज्यातून सुमारे ३०० मेट्रीक ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. सध्याची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.
प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री बोलत होते. त्यांच्या या संवादातील अधिक मुद्दे असे :
v राज्यात सध्या ६ लाख ८५ हजार सक्रीय रुग्ण आहेत. त्यातील सुमारे १० ते १५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू शकते असा अंदाज आहे. राज्यात सध्या १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादीत असून तो पूर्णपणे वैद्यकीय कारणासाठी वापरला जातो. त्याशिवाय जामनगर, भिलाई आणि भिल्लारी येथून सुमारे ३०० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यात अजून वाढ करून ५०० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरविण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे.
v राज्यात अशा पद्धतीने एकूण १५५० मेट्रीक टन ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली त्याचे वाटप केले जात आहे.
v केंद्र शासन देखील सुमारे ५० हजार मेट्रीक टन ऑक्सिजन आयात करणार असून त्यामाध्यमातूनही राज्याला ऑक्सिजन मिळण्याची शक्यता आरोग्यमंत्र्यांनी वर्तविली आहे.
v राज्यात सहा ठिकाणं अशी आहेत जेथे ऑक्सिजनचे उत्पादन केले जाते मात्र त्याठिकाणी बॉटलिंग प्लांटची सुविधा नसल्याने त्याची वाहतुक करता येत नाही. त्यामुळे या सहा ठिकाणी जर ५०० बेडची सुविधा असलेले तात्पुरते रुग्णालय निर्मिती करता येणे शक्य आहे याबाबत निर्णय घेण्यात येत आहेत.
v पेण (जेएसडब्ल्यू), थळ (आर सी एफ), वर्धा (लॉइड स्टील), औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले खापरखेडा, पारस, परळी अशा सहा ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होत असून त्याची शुद्धता ९८ टक्के असून रुग्णाला देता येऊ शकतो. त्यामुळे या सहा ठिकाणी प्रत्येकी ५०० खाटांचे रुग्णालय निर्माण करून रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे नियोजन आहे. त्याची निर्मिती झाल्यावर राज्यात सुमारे ३००० खाटांची भर पडणार असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.
v राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरणावर भर देण्यात येणार असून त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले. सिरम इन्स्टीट्युट सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांना प्रति डोस ४०० तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रमाणे दर आकारणार आहे. जागतिकस्तरावर अमेरिकेच्या लसीची किंमत १५००, रशिया आणि चीनच्या लसीची किंमत प्रत्येकी ७५० रुपये असल्याचे सांगतानाच कोविशिल्ड असो की आयात केलेली लस असो त्याचा उपयोग करून राज्यात लसीकरणाला वेग देण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना दुर्दैवी
ReplyDeleteमृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहवेदना
राज्यातील सर्व रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत ठेवावा
रुग्णालयांची सुरक्षितता सुनिश्चित करावी
-- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई, दि. 21 : नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याची भावना व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोनासंकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून त्या दुर्घटनेची माहिती घेतली व अन्य रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. नाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य रुग्णांलयांमधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा तसेच रुग्णालयांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्यासंदर्भातील कार्यवाही तात्काळ केली जावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
000
आपल्या ग्रुप मधील सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती / सुचना आहे 🙏
ReplyDeleteस्वतः च्या तब्येतीबाबत फाजील आत्म विश्वास ठेवू नका.. बाहेर लसीचा गोंधळ असो, की सरकारच राजकारण असो, टेस्टमध्ये तफावत असो..,पण
आपण सामान्य माणसे आहोत.
आपण VIP नाही आहोत, या आजाराचा खर्च आपल्या आवाक्याबाहेर आहे... तेव्हा
कोरोना आपल्यालाही होऊ शकतो, हे लक्षात ठेवा, बाहेर किती खोटेपणा आहे हे पाहू नका आपली काळजी घ्या, ...तुम्ही तरुण असो, मध्यम असो, जेष्ठ नागरिक असो... तुमची रोगप्रतिकार शक्ती स्ट्रॉंग ठेवण तुमच्या हातात आहे... मी घरातच असतो /असते हे वाक्यसुद्धा मनात ठेवू नका, कारण घरात तुम्ही असले तरी आजार बाहेरून अदृश्य रुपात येतो हे लक्षात ठेवा...कोणीही निष्काळजीपणा करू नका.., या आजाराने स्वतः कडे लक्ष देण्यास शिकवलं आहे. स्वतःची काळजी घेऊन कुटुंबाकडे लक्ष द्या. गृप मधील आपण सगळे सज्ञान आहात अधिक सांगणे नको आणि आपल्या जवळच्या अनेक परिवारात कोरोना येऊन गेला तेव्हा कोरोना नाही या अफवेवर विश्वास ठेवू नका...
तो आहे, आणि त्याचा त्रास होतो हे लक्षात ठेवा !
लसीकरणास पात्र असाल तर लस घ्या.
घराबाहेर विनाकारण पडू नका , गेलाच तर सुरक्षित अंतर आणि मास्क वापरा मला काही होणार नाही, या भ्रमात राहु नका. घरात पोषक जेवण घ्या, विश्रांती घ्या, हात वेळोवेळी धुवा, काळजी घ्या, शासन कुठे कुठे आपल्याला मदत करेल ! आपली स्वतःची जबाबदारी ओळखूनच वागा आणि सदृढ रहा. 🙏💐🙏
आपला
*सरकारने ठरवलं तर ४ दिवसांत महाराष्ट्र कोरोना मुक्त होईलं !!*
ReplyDeleteकोणताही साथीचा रोग हद्दपार करायचा असेलं तर
लसीकरण
औषधोपचार
समाज जाग्रुती
सर्वात शेवटी लाॅकडाऊन !
लस पुण्यात तयार होते !
महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी !
१२ कोटी लसी ३ दिवसांत सिरम तयार करते.
महाराष्ट्रात मतदान केंद्र नाही असं गाव नाही आणि एस टी पोहचत नाही असं गांव नाही !
निवडणूकीला हीच यंत्रणा काम करते !
म्हणजे लस वितरण व्यवस्था व लसीकरण केंद्र तयारच आहेत !
प्रश्न आहे फक्त लस देण्याचा ! प्रत्येक मतदान केंद्रात शिक्षक - तलाठी - ग्रामसेवक ही यंत्रणा मदतीला आहेच ! ( सर्व क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी कामाला लागले तर घरातून ओढून आणून लस देणं शक्य आहे एवढी यंत्रणा सरकार कडे आहे )
सरकारी व खाजगी हाॅस्पिटलचे डॉक्टर , सर्व स्टाप लस टोचण्यासाठी सहखुशीने सरकारच्या मदतीला येतील !
लस मोफत असल्याने काळाबाजार किंवा हेराफेरीचा प्रश्न येणारच नाही !
बरं सर्व ४० खासदार २८८ आमदार , मुख्यमंत्री , विरोध पक्ष यांनी प्रधान मंत्री महोदयांना १२ कोटी लसीची एकमुखाने मागणी केली तर एका मिनिटात लस उपलब्ध होईल !
हे करू शकतं फक्त सरकार
आणि
निवडणूक आयोग
सरकारला जमत नसेल तर निवडणूक आयोगाला सांगा ते देतील लसीकरण करून !
लसीकरण
औषधोपचार करून जर कोरोना नियंत्रित होत नसेल तर लाॅकडाऊन केला पाहिजे !
सरकारला कोरोनाच्या नावाने राजकारण करायचे आहे का खरंच कोरोना हद्दपार करायचा आहे ते अगोदर ठरवावं
सरकारने ४ दिवस ! दिवस रात्र लसीकरण मोहीम राबवली तर कोरोना आडनावाला शिल्लक राहणार नाही !
काय वाटतं तुम्हाला??????
आपले मत नोंदवा......
*५४५ खासदार*
*२४५ राज्य सभा खासदार*
*४१२० देशातील आमदार*
यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये जरी दिले तर २,४५५,०००,०००,लाख
*२अरब ४५ कोटी ५० लाख* रुपये जमा होतील
यात आजी - माजी खासदार आमदार हे जर पुढे आले तर
*भारतीय अर्थ व्यवस्था पण मजबुत होईल*
आता वेळ या राजकारणी लोकांची आहे, जनतेसाठी कोण कोण पुढे येतं हे पाहण्याची
*निवडणूकीत करोडो लाखो खर्च करणारे जनते साठी पुढे या*
अशी विनंती भारतीय नागरीक म्हणून करीत आहे.
🙏आपण सर्वांनी हा मेसेज एवढा viral करा की सर्व राजकारण्यांनी ह्याची दखल घेतली पाहिजे..🙏
मी हा मेसेज माझ्या सर्व ग्रुपवर टाकला आहे.
जर ह्या सर्व लोकांनी होकार दिला तर आपण सर्व आम जनता आपापल्या परीने देशासाठी नक्कीच मदत करील आता अजिबात शंका नाही!@..
🙏🙏 🤷🏻♂️🙏🙏
खूप छान कल्पना आहे किमान 10 लोकांना सेंड करा.
असही कुठले कुठले फालतू अंधश्रद्धा पसरवणारे messages करतो ना 10 लोकांना फॉरवर्ड
मग आज हा करूया आपल्या साठि आणि आपल्या कुटुंबा साठी
🙏🙏💐💐💐💐
डॉक्टर, नर्सेस, आरोग्य यंत्रणा कोरोनाविरुद्ध लढत असताना
ReplyDeleteनाशिक व विरारसारख्या रुग्णालय दुर्घटना घडणं क्लेशदायक
-- अजित पवार, उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्र्यांकडून मृत रुग्णांना श्रद्धांजली, नातेवाईंकांबद्दल सहसंवेदना
मुंबई, दि. 23 :- राज्यातील डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणा कोरोना संकटाशी युद्धपातळीवर लढत आहेत. अशावेळी नाशिक किंवा विरारसारख्या दुर्घटना घडून रुग्णांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना श्रद्धांजली वाहिली. मृत रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल त्यांनी सहसंवेदनाही व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य रुग्णांची सुरक्षितता व त्यांच्यावरील उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयांची सुरक्षितता, फायर ऑडीट करण्याचे निर्देश देऊनही अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात आणि देशातही अशा घटना वाढल्या आहेत. यामागची कारणे उच्चस्तरीय समितीकडून शोधून त्रूटी कायमस्वरुपी दूर करण्याची बाब गांभीर्यानं घेतली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यातून तथ्य बाहेर येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
विरार रुग्णालयातील आग दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीव्र दुःख
ReplyDeleteमृताच्या नातेवाईंकाना ५ लाख, जखमींना १ लाखांचे अर्थसहाय्य
मुंबई, दि. 23 : - विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातीळ अतीदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत.
आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमींना १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.
ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत
कोविड विरोधातील लढाईत कामगार संघटनांचे सहकार्य महत्वाचे
ReplyDeleteकारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करावी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. 22 : गेल्या वर्ष ते सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाशी लढत आहोत. येणाऱ्या वर्षभरात कोविड संसर्गाशी मुकाबला करीत असताना राज्यातील उद्योगधंदे सुरु राहण्याबरोबरच राज्याचे अर्थचक्र सुरु राहणे आवश्यक आहे. त्यामुळे कामगारांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत कारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कामगार संघटनांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीस कामगार मंत्री हसन मुश्रीफ, खासदार अरविंद सावंत, आमदार भाई जगताप, आमदार शशिकांत शिंदे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद- सिंघल, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्यासह राज्यातील कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोविड सुसंगत वर्तणूक आत्मसात करा
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जडणघडणीत शेतकरी वर्गाबरोबरच कामगारांचाही मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचे ते आधारस्तंभ आहेत. या कामगार वर्गाची काळजी घेण्यासाठी राज्य शासन एकत्रितपणे प्रयत्न करीत आहे. कोविडशी लढा सुरु असताना राज्याची अर्थव्यवस्था सुरु राहणे आवश्यक असून येणाऱ्या काळात आपण सर्वांनी कोविड सुसंगत वर्तणूक आत्मसात करणे आवश्यक आहे. कामगार संघटनांनी यासाठी पुढाकार घेऊन कामगारांना काही महत्वपूर्ण नियमाचे पालन करणे किती आवश्यक आहे हे पटवून देणे आवश्यक आहे.
दक्ष आणि सतर्क राहण्याची गरज
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, मधल्या काळात या संसर्गाची लाट थोपविण्यात आपल्याला यश आले होते. महाराष्ट्रात तर अडीच ते तीन हजार रुग्णच आढळत होते. इतर सर्व प्रमुख राज्यांसारखीच महाराष्ट्राने देखील काळजी घेतली होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारंभ या दरम्यान साथ वाढली. अचानक विदर्भाच्या काही भागातून विषाणूचा उद्रेक सुरू झाला व कुटुंबेच्या कुटुंबे संसर्गग्रस्त झाली. राज्य सामान्य परिस्थितीत परतत असताना विषाणूच्या म्युटेशनमुळे संसर्ग वाढीस लागला. राज्यात फेब्रुवारी 2021 च्या अखेरपर्यंत कोविड संसर्गाचा धोका टळला असल्याचे चित्र होते. मात्र मार्च महिन्याच्या सुरवातीस ग्रामीण भागात विशेषत: कोविडचा अधिक संसर्ग होत असल्याचे दिसून आले. आता आलेली कोविड संसर्गाची दुसरी लाट परतवून लावत असताना तिसरी आणि चौथी अशी कोणती लाट येऊ नये यासाठी दक्ष राहणे आवश्यक आहे.
कामगार संघटनांचे सहकार्य अत्यंत महत्वाचे
आज संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र देखील त्यात मागे नाही. मात्र कोविड विरोधात लढण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक असून कामगार संघटनांनी कोविड विरोधी लढाईत राज्य शासनाला संपूर्ण सहकार्य करावे. कामगारांची सुरक्षा आणि आरोग्य याला प्राधान्य देत असताना कामगारांना कंपनीच्या आवारात तात्पुरते राहण्याची सोय करता येईल का, कामगारांच्या कामाच्या पाळ्या कशा सुधारित करता येतील यासाठी कामगार संघटनांनी पाठपुरावा करावा.
Continue-लसीकरणावर भर देण्यात येणार
ReplyDeleteआताच्या दुसऱ्या लाटेमध्ये तरुण वर्गाला संसर्ग अधिक होताना दिसत आहे. त्यामुळे 1 मे पासून राज्यात 18 वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन कारखानदारांमार्फत कामगारांचे लसीकरण होईल यासाठी पाठपुरावा करावा. कारखानदारांनी कामगारांची आरटी-पीसीआर तपासणी कंपनीत करण्याबरोबरच त्यांच्यासाठी विलगीकरण कक्ष्ा तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी कामगार संघटनांनी प्रयत्न करावेत. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना रोजगार मिळेल यासाठीही संघटनांनी प्रयत्न करावेत.
आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यात येणार
आरोग्य सुविधा बळकटीकरणावर भर देण्यात येत असून महाराष्ट्रात कोविडच्या संसर्गाला सुरुवात झाली तेव्हा काही हजार खाटांची व्यवस्था होती. आता मात्र या खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. आज राज्यातील कोविडचा संसर्ग पाहता ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर औषधांचा तुटवडा भासत आहे.
शासनाने जाहीर केलेली मदत आठ दिवसात पोहोचवणार -- कामगार मंत्री हसन मुश्रीफ
लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जाहीर केलेली मदत कामगारांपर्यंत येत्या आठ दिवसांमध्ये पोहोचवली जाईल, असे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल अशी घोषणा केली असून या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी कामगार विभाग काम करीत आहे. याशिवाय राज्यातील अनेक असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांपर्यंत कामगार विभाग पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.
यावेळी आमदार भाई जगताप, आमदार शशिकांत शिंदे, खासदार अरविंद सावंत, माजी आमदार नरेंद्र पाटील, माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांनी आपली मते मांडली.
राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार
ReplyDelete- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. २२ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील १८ पेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना दिनांक १ मे २०२१ पासून लस दिली जाणार असून यामध्ये विद्यापीठ व महाविद्यालयातील सुमारे ३६ लाख ८७० विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अकृषि विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय परीक्षांबाबत श्री.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली.
यावेळी श्री. सामंत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनुसार राज्यातील १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याची अंमलबजावणी दि. १ मे २०२१ पासून होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता १८ वर्षावरील विद्यार्थ्यांना लस मिळणे आवश्यक असून त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन हे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यात येणार असून याबाबत येत्या १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल. सर्व परीक्षा घेत असताना एकही विद्यार्थी कोरोना बाधित होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येईल. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सर्वांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे, असे श्री. सामंत यांनी सांगितले.
यावेळी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ, सीईटी सेल आयुक्त चिंतामणी जोशी, कला संचालक राजीव मिश्रा, सर्व अकृषि विद्यापीठाचे कुलगुरू व संबंधित उपस्थित होते.
००००
*उष्माघात वाढतोय काळजी घ्या - - - - -*
ReplyDelete*शरीरातील पाणी वाढवा -* *उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.*
*उपाय ---*
*१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.*
*२) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.*
*३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.*
*४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.*
*५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.*
*६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.*
*७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.*
*८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.*
*९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.*
*१०) प्रत्येक काम सावकाशच करा.*
*११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.*
*१२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.*
*१३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.*
*१४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.*
*१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.*
*१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.*
*१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.*
*# आरोग्य संदेश #*
*पाणी प्यावे आवडीने,*
*आजार पळवा सवडीने.*
: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*
*वाचून झाल्यावर आपल्या जवळ जी मित्रमंडळी असतील त्या सर्व लोकांना पाठवा...📲*
🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁 आपलाच काळजी घेणारा 1
ऑक्सिजन, रेमडीसीवीर, रुग्ण व्यवस्थापनाचा मुख्य सचिवांकडून आढावा
ReplyDeleteराज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडीट’ करा
जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांचे निर्देश
मुंबई, दि. २३ : नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करतानाच ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज जिल्हा यंत्रणेला दिले. ऑक्सिजन टॅंकरना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असून पोलिस संरक्षणात त्याची वाहतुक करावी आणि परस्पर टॅंकर वळवू नयेत, अशा सूचनाही मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या.
राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच ऑक्सिजन, रेमडीसीवीरची उपलब्धता, रुग्ण व्यवस्थापन याबाबींचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्ययातून संवाद साधला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग यांच्यासह विशेष कार्यधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले सचिंद्र प्रताप सिंह, अमीत सैनी, अश्वीन मुदगल (ऑक्सिजन उपलब्धतेसाठी), दीपेंद्र कुशवाह (ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी) आणि विजय वाघमारे (रेमडीसीवीर उपलब्धतेसाठी) उपस्थित होते.
टास्क फोर्सच्या सूचनेनुसार रुग्णांना ऑक्सिजन द्यावा
राज्यातील सर्व रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडीट करतानाच आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. यासोबतच सर्व रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश मुख्य सचिव श्री. कुंटे यांनी दिले. त्यामध्ये रुग्णाला शास्त्रशुद्ध पद्धतीने ऑक्सिजन दिला जात आहे का, तो वाया जावू नये यासाठी टास्क फोर्सच्या सूचनांचे पालन होत आहे याबाबींची तपासणी करावी आणि रुग्णालयांमधील ऑक्सिजनच्या नलिका, साठवणुक यंत्रणा याठिकाणी ऑक्सिजन गळती होत नाहीये ना तो वाया जात नाहीये याची पाहणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घ्या
सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घेण्यात यावे जेणेकरून सिलेंडर आणि लिक्विड ऑक्सिजनवरील अवलंबत्व कमी करता येईल, असे मुख्य सचिवांनी सांगितले. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी पीएसए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन प्लांट उभारावेत, असेही त्यांनी सांगितले.
ऑक्सिजन टॅंकरला रुग्णवाहिकेचा दर्जा
राज्यात ऑक्सिजन टॅंकरची वाहतुक कुणीही रोखू नये त्यासाठी त्याला रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. पोलिस संरक्षणात या टॅंकरची वाहतुक करण्यात यावी कुठल्याही प्रकारे ऑक्सिजन टॅंकर वळविण्यात येऊ नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाला सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात नियोजनबद्धरित्या ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा असे सांगतानाच आज रात्री (शुक्रवारी) विशाखापट्टणम् येथून रेल्वेद्वारे ऑक्सिजन टॅंकर येणार असून त्यातील चार नागपूर आणि उर्वरित नाशिक येथे पाठविण्यात येतील, असे मुख्य सचिवांनी सांगितले.
यावेळी मुख्य सचिवांनी राज्यातील उपलब्ध ऑक्सिजनचा आढावा घेतला. राज्यात अन्य ठिकाणांहून जो ऑक्सिजन आणला जात आहे त्याच्या साठवणुकीची सुविधा तयार करावी, असे निर्देशही श्री. कुंटे यांनी यावेळी दिले. रेमडीसीवीर उपलब्धतेबाबत प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन करावे
ReplyDelete- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
मुंबई, दि. 23 : कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात 'ब्रेक दि चेन'बाबत सुधारित निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे जनतेने तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करतानाच पोलिस यंत्रणांनी दक्ष आणि सतर्क राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
श्री. वळसे पाटील यांनी सांगितले की, राज्यात मार्च २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यामध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. पण या काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. राज्यामध्ये जे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत त्यासाठी पोलिस यंत्रणेने योग्य ती खबरदारी घ्यावी. कडक निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करताना कोरोनाची संसर्ग साखळी तोडणे हा आपला मुख्य उद्देश आहे, हे लक्षात ठेवावे आणि त्याप्रमाणे नियोजन करावे. कारवाई करताना जनहितास बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. या ठिकाणी नियम मोडले जाणार नाहीत किंवा गर्दी होणार नाही, यासाठी स्थानिक पोलीस यंत्रणेने योग्य ते नियोजन करावे. गर्दीची ठिकाणे कोरोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार ठरत असल्याचे लक्षात आले आहे, त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे पोलिस प्रशासनाने पाहावे, असेही ते म्हणाले.
कोरोना चाचणी केंद्र, रुग्णालये तसेच लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनामार्फत योग्य ती खबरदारी घ्यावी. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय, राज्य महामार्ग येत असतील अशा पोलिस ठाण्यांनी अधिकचा पोलिस बंदोबस्त ठेवावा.
खासगी प्रवास वाहतूक, आंतर शहर व आंतर जिल्हा प्रवास, सार्वजनिक प्रवासी वाहतूक याबाबत शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. कोरोना प्रतिबंधाच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार आपण रोखू शकतो. सर्व नागरिकांनी या त्रिसूत्रीचे पालन करावे आणि शासनास सहकार्य करावे, असे आवाहनही गृहमंत्री श्री. वळसे पाटील यांनी केले आहे.
००००
प्रधानमंत्र्यांसमवेत मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा
ReplyDeleteकोविडची लढाई जिंकण्याचा आत्मविश्वास
निवृत्त डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थी यांची देखील मदत
टेलीआयसीयू, गृह विलगीकरण रुग्णांना वैद्यकीय सहाय्यावर भर
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ऑक्सिजन, रेमडीसीव्हीर पुरवठ्याची देखील केली मागणी
मुंबई, दि. 23 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोविड संसर्ग रोखण्यावर लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय म्हणून सांगितला. महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने असे कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे, मात्र आम्ही अर्थचक्राला झळ बसू नये याची देखील काळजी घेत आहोत असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकूच असा आत्मविश्वास व्यक्त केला. राज्यात मोठ्या प्रमाणावर निवृत्त डॉक्टर्स, परिचारिका यांची देखील मदत घेण्यात येत असून रुग्णांस तात्काळ योग्य ते उपचार सुरु व्हावेत म्हणून टेलीमेडिसिन व टेली आयसीयूवर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कोविडसंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीत देशातील सर्वात जास्त कोविड संसर्ग फैलावलेल्या इतर राज्यांचेही मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधे देऊन उपचार करण्यात येत आहेत तसेच निवृत्त डॉक्टर्सच्या जोडीने वैद्यकीय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे अशी ही माहितीही दिली.
रेमडीसीव्हीर, लस पुरवठा वाढवावा
महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडीसीवीरचा पुरेसा पुरवठा ही आवश्यक आहे. ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लॅंट्सच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने महाराष्ट्राला मिळावा अशी मागणी करून मुख्यमंत्री म्हणाले की ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने त्यांना संसर्ग थोपवता आलेला आहे. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता त्यामुळेच इतर देशांतून उत्पादन होत असलेल्या लसी आम्ही आयात करून लसीकरण अधिक गतीने वाढवू शकतो का यावर मार्गदर्शन करावे.
रेमडीसीव्हीर किती उपयुक्त आहे ते सांगता येत नाही पण रुग्णांचा रुग्णालयांतील कालावधी निश्चितपणे कमी करत आहे त्यादृष्टीने राज्याला रुग्ण संख्येनुसार पुरेसा पुरवठा व्हावा असेही मुख्यमंत्री म्हणाले.
रेमडीसीव्हीर व्यतिरिक्त इतर आवश्यक औषधांचा देखील तुटवडा भासू शकतो, हे लक्षात घेऊन केंद्राने तो पुरवठाही नियमित होत राहील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
Continue. विषाणूच्या दुहेरी उत्परिवर्तनाचा अभ्यास आवश्यक
ReplyDeleteराज्यात विषाणूचे दुहेरी उत्परिवर्तन आढळल्याने संसर्गातही झपाट्याने वाढ झाली यासंदर्भात पुढील वाटचालीसाठी याबात योग्य तो अभ्यास व्हावा तसेच जिनोम सिक्वेन्सिंग करावे जेणे करून योग्य ते धोरण ठरवता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कोविड सुसंगत वर्तनावर कायमस्वरूपी भर देणार
आम्ही उद्योजक, कामगार तसेच इतरांशी सातत्याने बोलत असून तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कोविड सुसंगत कार्यप्रणाली आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. यात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा वाढविण्याबरोबर, कामाच्या वेळा आणि पद्धतीत फरक करणे आवश्यक असल्याचे आपण सांगितल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रधानमंत्र्यांना सांगितले.
इतर आवश्यक माहिती
ऑक्सिजन
महाराष्ट्रात ६० हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर
राज्यात ७६,३०० ऑक्सिजन बेड्स
२५,००० पेक्षा अधिक आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
महाराष्ट्राला दररोज १५५० मे टन ऑक्सिजनची आवश्यकता
३०० ते ३५० मे टन ऑक्सिजन महाराष्ट्रबाहेरून आणला जात आहे.
राज्याला दूरच्या अंतरावरील इतर राज्यातून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. जवळपासच्या राज्यातून पुरवठा झाला तर तो लवकर उपलब्ध होईल.
सातत्याने कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २५० ते ३०० मे टन अतिरिक्त साठा उपलब्ध असणे गरजेचे.
आपण रेल्वे मागाने ऑक्सिजन आणण्याचा प्रयत्न केला पण प्रवासाचा वेळ व अंतर लक्षात घेता 'वायुदलाची' व 'राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन' विभागाची मदत घेण्याची आवश्यकता.
केंद्र शासनाकडे आपण १३,००० जम्बो सिलेंडर व सुमारे ११०० व्हेंटीलेटर्स मागणी केली
रेमडीसिवीर
रुग्णालयात राहण्याचा रुग्णाचा कालावधी रेमडीसिवीरमुळे कमी होतो. परिणामी ऑक्सिजनचा वापर, बेड्स उपलब्धता आणि एकूणच आरोग्य सुविधांवर कमी ताण पडतो. महाराष्ट्राला दररोज 70 हजार व्हायल्सची गरज आहे. मात्र दररोज 27 हजार व्हायल्सचे वाटप रेमडीसीवीर अधिक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे. परदेशातून रेमडीसीवीर आयात करायला परवानगी देण्यात यावी.
लसीकरण
राज्याला लसीचा पुरवठा खूप धीम्या गतीने होत आहे. काल २२ एप्रिल रोजी सकाळी आपल्याकडे ६.५ लाख डोस उपलब्ध होते. त्यापैकी दिवसभरात ३.५ लाख डोस वापरण्यात आले. तसेच २ लाख लसींचा पुरवठा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आला. त्या नुसार सद्यक्स्थतीत मी आपल्या सोबत बोलत असताना राज्यात सुमारे ५ लाख लसींचा साठा उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य लसीकरणात संपूर्ण देशात नंबर एकचे राज्य आहे. त्यामुळे राज्याला शाश्वत व नियमित लसींचा पुरवठा होणे आवश्यक.
लसीच्या एकूण उत्पादनापैकी 50 टक्के राखीव साठ्यातून सर्व राज्यांना आणि खासगी रुग्णालये तसेच कॉपोरेट समुहाच्या रुग्णालयांना लस पुरविली आहे. मात्र कोणत्या राज्याला ती किती प्रमाणात पुरविली जाईल त्याविषयी अधिक स्पष्टता हवी लसींची आयात करण्याची परवानगी राज्याने मागितली तर ती मिळायला हवी. कारण महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील लोकसांख्या ही 5 कोटी 71 लाख असून त्यासाठी लसीकरणासाठी 12 कोटी डोसेसची आवश्यकता आपल्या देशातील लस उत्पादक एव्हढ्या कमी कालावधीत मोठ्या संख्येने त्याचा पुरवठा करू शकणार नाहीत.
खासगी कॉपोरेटस् समूहांना सीएसआरच्या माध्यमातून उत्पादकांकडून लस खरेदीची परवानगी द्यावी.
देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात खासदारांशी भेटी
ReplyDeleteसदर, पाचपावली कोविड सेंटरला भेट
नागपूर, 23 एप्रिल
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात वर्धा आणि गडचिरोलीच्या खासदारांच्या भेटी घेत त्यांच्याकडून त्या जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.
वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांची त्यांनी भेट घेतली. वर्ध्यात जेथे ऑक्सिजन पुरवठ्याचा स्त्रोत आहे, अशा ठिकाणी एक जम्बो कोविड सेंटर उभारले जाणार आहे. याशिवाय, रामदास तडस आणि भाजपाच्या वतीने आणखी एक कोविड सेंटर वर्ध्यात निर्माण केले जाणार आहे. त्यासंदर्भात विस्तृत माहिती रामदास तडस यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनीही आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना गडचिरोलीतील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली. सातत्याने रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडेसिवीर याचा थोडा तुटवडा जाणवतो आहे, असे त्यांनी सांगितले. आपण हा विषयात सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सदर येथील आयुष कोविड सेंटर आणि पाचपावली येथील नागपूर महापालिका, मेडिकल सर्व्हिस सोसायटी आणि जमात-ए-इस्लामीतर्फे चालविल्या जाणार्या कोविड सेंटरला सुद्धा आज देवेंद्र फडणवीस यांनी भेटी दिल्या. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, अविनाश ठाकरे, प्रकाश भोयर, सुनील हिरणवार, सुनील अग्रवाल आणि इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे डॉ. अनुप मरार आणि डॉ. विंकी रूघवानी यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना विदर्भातील रूग्णालयांना तोंड द्याव्या लागत असलेल्या अडचणींची माहिती दिली आणि सहकार्य मागितले. हे सर्व विषय योग्य प्राधीकरणाकडे मांडण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
कालबद्ध कार्यक्रम आखून फायर ऑडिट करा : देवेंद्र फडणवीस
ReplyDeleteभंडारा, नागपूर, नाशिक, मुंबई, विरार घटनांमुळे कोरोना लढाईत अडचणी
नागपूर, 23 एप्रिल
विरार येथे हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत लोकांचे प्राण जाण्याची घटना ही अतिशय धक्कादायक आहे. एकिकडे कोविडचे भय आणि त्यात अशा घटनांनी भय आणखी वाढते आहे. दरवेळी चौकशी करू असे सांगितले जाते. ती झाली सुद्धा पाहिजे. फायर ऑडिट करू, असे सांगितले जाते. पण, तेही होताना दिसत नाही. भंडारा, नागपूर, नाशिक, मुंबई आणि आता विरार या घटना अतिशय गंभीर आहेत. अशा घटनांच्या मुळाशी जात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी आता पुढच्या काळात खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
विरार येथील घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोविडची लढाई अशा घटनांनी आणखी कठीण होऊन जाते. संबंधित विभागांनी यासाठी स्वत: पुढाकार घेऊन एका ठरविक कालावधीत सेफ्टी ऑडिटची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही घटना राष्ट्रीय महत्त्वाची नाही, असे म्हटल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, राजेश टोपे यांनी कोणत्या मानसिकतेतून हा राष्ट्रीय मुद्दा नाही, असे सांगितले हे मला माहिती नाही. पण असे वक्तव्य करणे हा असंवेदनशीलपणा आहे.
तीन पक्ष एकत्र असताना महाराष्ट्रातील कोरोना स्थिती आटोक्यात येत नाही, असे पत्रकारांनी विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तिन्ही पक्षांचे नेते दिवसभर माध्यमांत येतात. केंद्रावर टीका करतात आणि प्रत्यक्षात मात्र कोरोना स्थिती हाताळण्यासाठी मात्र काहीही करीत नाही. केंद्राने काल रेमडेसिवीरची काळाबाजारी रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलली. ऑक्सिजन बेड्सच्या आधारावर रेमडेसिवीरचा कोटा दिला गेला, तो महाराष्ट्राला सर्वाधिक आहे. त्यांना केवळ एकच काम आहे, रोज माध्यमांत यायचे आणि मनात येईल ती आकडेवारी सांगायची. म्हणूनच प्रत्येकाची आकडेवारीही वेगळी असते. ऑक्सिजन देण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस आज महाराष्ट्रात पोहोचते आहे. सर्वाधिक ऑक्सिजन सुद्धा महाराष्ट्राला मिळतो आहे. आज राज्यात चाचण्यांवर भर देण्याची नितांत गरज आहे. नागपुरात अधिक टेस्टिंग होते, ही समाधानाची बाब आहे. सरासरी 30 हजार चाचण्या नागपुरात होत आहेत. पण, मुंबईत एवढी मोठी लोकसंख्या असताना केवळ सरासरी 40 ते 45 हजार चाचण्या होत आहेत. संसर्ग रोखायचा असेल तर चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
*******
देवेंद्र फडणवीस यांनी मानले निको समूहाचे आभार
ReplyDeleteनागपूर, 24 एप्रिल
नागपूरसाठी 38 मेट्रीक टन ऑक्सिजन घेऊन दोन टँकर आज सकाळी पोहोचले. त्यातून शासकीय आणि खाजगी रूग्णालये मिळून चार ठिकाणी 4180 जम्बो सिलेंडर्स भरले जातील. त्यातून सुमारे 3000 हून अधिक ऑक्सिजन बेड्सची गरज भागविली जाणार आहे.
हे टँकर आज सकाळी बुटीबोरी येथे दाखल झाले. याबद्दल जायसवाल निकोचे अध्यक्ष श्री बसंतलाल शॉ आणि सहप्रबंध संचालक रमेश जायसवाल यांचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत. हे दोघेही मूळचे नागपूरकर असल्याने त्यांनी पुढाकार घेत एक दिवसाआड एक टँकर नागपूरला देण्याच्या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीला मान दिला होता. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी आणि त्यांचे बोलणे करून दिले होते. 21 एप्रिल रोजी हा समन्वय घडवून दिल्यानंतर आज 24 एप्रिल रोजी दोन टँकर्स नागपुरात पोहोचले. सिलतारा, रायपूर येथील जायसवाल निको प्रा. लि. या इंटिग्रेडेट प्रकल्पातून हा ऑक्सिजन नागपुरात आला. हा ऑक्सिजन नागपुरात आणण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था सुद्धा निकोनेच केली. यामुळे मोठा दिलासा नागपूरला मिळणार आहे.
**********
मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
ReplyDeleteहवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात
- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि.२५: ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बसविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हे प्लांट कार्यान्वित होतील, असे मंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा जाणवू नये यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून रुग्णांना पुरविणाऱ्या प्लांटची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
हवेतून ऑक्सिजन शोषून त्यातून शुद्ध ऑक्सिजन रुग्णांना पुरविण्यात येतो. साधारणत: एका प्लांटमधून दररोज सुमारे २ टन (९६० एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे २०० ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा करता येऊ शकतो, असे मंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
मुंबई महानगर क्षेत्रातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेता ठाणे महापालिका क्षेत्रात ३, कल्याण डोंबिवली व नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रत्येकी २ तर भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि पनवेल येथे प्रत्येकी एक प्लांट उभारण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी संस्थांची निवड करून त्यांना कार्यादेशही देण्यात आला. पुढील काही दिवसांमध्ये ते कार्यान्वित होतील, अशी अपेक्षा नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
सध्याच्या परिस्थितीत आणि भविष्यातही ऑक्सिजनची गरज भासल्यास या प्लांटमधून निर्माण होणारा ऑक्सिजन त्यासाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले. याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातही दिवसाला एक ते दीड टन ऑक्सिजन निर्मिती करणारे पाच ते सहा प्लांट उभारण्यात येणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
000
भाजपाच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवलीत दोन नवे कोविड सेंटर्स
ReplyDelete- देवेंद्र फडणवीस यांनी केले उदघाटन
-एकूण 150 ऑक्सिजनयुक्त खाटा मुंबईकरांच्या सेवेत
- गरजू रूग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचेही वाटप
मुंबई, 26 एप्रिल
भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवली या भागात दोन कोविड केअर सेंटर्स प्रारंभ करण्यात आले. या दोन्ही सेंटर्सचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उदघाटन केले. यामुळे मुंबईकरांच्या सेवेत आणखी 150 ऑक्सिजनयुक्त खाटा दाखल झाल्या आहेत.
अंधेरी पूर्व येथे कोळडोंगरी येथे रवींद्र जोशी मेडिकल फाऊंडेशन आणि केशव सृष्टी ट्रस्टच्यावतीने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. इस्कॉन आणि इतरही संस्था सुद्धा यात विविध मदत देत सहभागी झाल्या आहेत. आज लोकांना रूग्णालयात दाखल होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असताना याठिकाणी कोरोना रूग्णांवर उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठा दिलासा यातून मिळणार आहे. नित्यानंद महापालिका शाळा, अंधेरी पूर्व येथे स्थापन करण्यात आलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये 24 बाय 7 डॉक्टर्स आणि वैद्यकीय चमू आहेत. ऑक्सिजन, रूग्णवाहिका, समुपदेशन आणि इतरही सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष संजय पांडे यांच्यासह इतरही यावेळी उपस्थित होते.
भाजपा चारकोप विधानसभा मतदारसंघाच्या वतीने कांदिवली पश्चिम येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आज उदघाटन केले. भुराभाई आरोग्य भवन, येथे या कोविड सेंटरमध्ये 117 ऑक्सिजन बेड्स असून, ते आता मुंबईकरांच्या सेवेत उपलब्ध झाले आहेत. या कोविड सेंटरला पॅथॉलॉजी आणि डिजिटल एक्सरे सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उदघाटनप्रसंगी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खा. गोपाळ शेट्टी, योगेश सागर, अतुल भातखळकर, भाई गिरकर, रा. स्व. संघाचे महानगर संघचालक सुरेशजी भगेरिया इत्यादी यावेळी उपस्थित होते.
तिसर्या एका कार्यक्रमात भाजपाचे मुरजी पटेल यांच्या जीवनज्योत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरण आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. रूग्णालयात दाखल होईस्तोवर गरजू रूग्णांना प्रथमोपचार म्हणून याचा वापर करता येतो. या संस्थेतर्फे गणेश मंडळ, सोसायट्या यांना मोफत सॅनेटायझर किट, ऑक्सिमीटर्स, तापमान मोजण्याचे उपकरण सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे. त्याचेही प्रतिनिधिक वितरण देवेंद्र फडणवीस यांनी केले. सध्याच्या या संकटात मानवतेची सेवा हेच सर्वांचे सर्वोच्च ध्येय असले पाहिजे. इतरांनी सुद्धा अशा अनेक उपक्रमांतून समाजासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी:
ReplyDeleteएकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांचे लसीकरण
लवकरच गाठणार दीड कोटींचा टप्पा
मुंबई, दि. २६: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आजच्या लसीकरणाच्या अंतीम आकडेवारीत वाढ होऊ शकते. दि. ३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. आज राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात आजची संख्या मिळवली तर सुमारे १ कोटी ४८ लाखांच्या आसपास ही संख्या होत असून उद्याच्या लसीकरणांनंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांच्या कैकपटीने महाराष्ट्र पुढे असून आज २६ एप्रिल रोजी राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक ६१५५ लसीकरण केंद्र होते. त्यामध्ये ५३४७ शासकीय आणि ८०८ खासगी केंद्रांचा समावेश आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहीले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.
राज्यात दि. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३ लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता.
महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी:
ReplyDeleteएकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांचे लसीकरण
लवकरच गाठणार दीड कोटींचा टप्पा
मुंबई, दि. २६: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आजच्या लसीकरणाच्या अंतीम आकडेवारीत वाढ होऊ शकते. दि. ३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. आज राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात आजची संख्या मिळवली तर सुमारे १ कोटी ४८ लाखांच्या आसपास ही संख्या होत असून उद्याच्या लसीकरणांनंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांच्या कैकपटीने महाराष्ट्र पुढे असून आज २६ एप्रिल रोजी राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक ६१५५ लसीकरण केंद्र होते. त्यामध्ये ५३४७ शासकीय आणि ८०८ खासगी केंद्रांचा समावेश आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहीले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.
राज्यात दि. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३ लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता.
*महत्वपूर्ण काळजीपूर्वक वाचा*
ReplyDeleteश्वास घ्यायला त्रास झाला तर अजिबात घाबरू नका...!
रुग्णवाहिका यायला वेळ लागणारच ना? तो पर्यंत ही अतिशय साधी सोपी कृती आहेती करा... काही क्षणात आराम मिळेल... यामध्ये रुग्णाने पोटावर झोपून चेहरा खाली जमिनीकडे ठेवून छातीचा भाग थोडासा उंच करून सतत श्वास घ्यायचा आहे. याला प्रोन पोश्चर (Prone Posture) किंवा प्रोन व्हेंटिलेटर मेथड (Prone Ventilator Method) म्हणतात. गृहविलगीकरणात असताना रक्तातील ऑक्सिजन कमी-जास्त होत असल्याचं किंवा अचानक कमी झाल्याचं लक्षण दिसलं तर हे या आजारात होतंच असतं हे लक्षात ठेवा... प्रोन पोश्चर मध्ये झोपा, ऑक्सिजन लेव्हल वाढणार.(छायाचित्र पहा)
जेव्हा एखादी व्यक्ती प्रोन पोश्चर ठेवते तेव्हा हृदयाला छातीच्या हाडांचा आधार मिळतो आणि फुफ्फुसांना विस्तारण्यासाठी मुबलक जागा मिळते. त्यामुळे फुफ्फुसाच्या मागच्या भागाला ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक होतो... या भागात रक्ताभिसरण अधिक होतं... त्यामुळे दोन्हीचा एकत्रित परिणाम चांगला होऊन ऑक्सिजन पातळी (Oxygen Level) वाढते.
*आमच्या आयुर्वेदिक समुहात सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा*
https://wa.link/ybiik9
🙏🏻 *लक्षवेधी*
अजिबात घाबरू नका आणि आजूबाजूच्या लोकांनी पण घाबरू जाऊ नये. या आजारात हे लक्षण कॉमन आहे आणि प्रत्येक वेळी ऑक्सिजन सिलिंडरच लागतो असे बिलकुल नाही...
वरील उपाय करा थोड्याच वेळात बरं वाटेल आणि हॉस्पिटल आणि बेड आणि ऑक्सिजसाठी पॅनिक होऊन धावपळ करताना रुग्णाला त्रास होणार नाही...
तुमचे आरोग्य ठीक असेल तरीही रोज १०-१५ मिनिटं हे करू शकता किंवा करा...झाला तर फायदा होईल नुकसान १००% होणार नाही.
तसेच मच्छर येतात म्हणून घर २४ तास बंद करून ठेवू नका...
वोडोमास क्रिम लावा किंवा इतर अगरबत्ती लावा पण घरात चालती बोलती हवा येत राहू द्या!
नितीन जाधव
कामगारांच्या समस्या निवारणासाठी
ReplyDeleteनोडल अधिकारी नियुक्त
मुंबई, दि. 28 : कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व इतर राज्यातील कामगारांकडून प्राप्त होणाऱ्या विविध तक्रारीं संबंधात कार्यवाही व्हावी, याकरिता मुंबई येथील कामगार आयुक्त कार्यालय व मुंबई शहर कार्यालयाकरिता नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
नोडल अधिकारी यांनी राज्यातील व इतर राज्यातील स्थलांतरीत कामगारांकडून होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व संबंधीतांशी समन्वय साधून कार्यवाही करावयाची आहे.
नोडल अधिकारी यांची माहिती : सतिश तोटावार, सहाय्यक कामगार आयुक्त, भ्रमणध्वनी क्र. 9960613756, ई-मेल adclkokandivision@gmail.com. मंगेश झोले, सरकारी कामगार अधिकारी, भ्रमणध्वनी क्र. 8451846222, प्रविण जाधव, सहाय्यक कामगार आयुक्त, भ्रमणध्वनी क्र. 8329695218, ई-मेल dyclmumbaicity gmail.com कामगार आयुक्त कार्यालय, मुंबई (मुंबई मुख्यालय) मुंबई शहर कार्यालय, मुंबई
0000
कोरोना व्यवस्थापन कार्यात सैन्यदलातील
निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा घेण्याची राज्यपालांची सूचना
मुंबई, दि. 28 : सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा कोरोना व्यवस्थापन कार्यात घेण्यात याव्या, अशी सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केली.
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास व सैनिक कल्याण मंडळाचे अधिकारी यांचेशी राज्यपालांनी मंगळवारी (दि. २७) दूरस्थ माध्यमातून चर्चा केली, त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना केली.
सैन्यदलातील अधिकाऱ्यांना समाजात सन्मान व प्रतिष्ठा आहे. त्यामुळे सैन्यदलातून निवृत्त झालेल्या वैद्यकीय तसेच बिगर वैद्यकीय अधिकारी व जवानांची देखील कोरोना विषयक कार्यात मदत घेतल्यास त्याचा राज्याला लाभच होईल असे राज्यपालांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळ बैठक
ReplyDeleteबुधवार, दि. २८ एप्रिल २०२१
राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण
-- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सर्वानुमते निर्णय
राज्यातील 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरु आहे. आजतागायत ४५ च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे.
लस पुरवठ्याप्रमाणे लसीकरण कार्यक्रम घोषित करणार
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.
जास्तीत जास्त लस मिळविण्याचे प्रयत्न
सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल.
उत्तम नियोजन करावे
18 ते 44 वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे
कोविन एपवर नोंदणी करा
या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल एपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असेही मुख्यमंत्री म्हणतात.
0000
हाफकिनला कोविड लस प्रकल्प सुरू करण्यास मान्यता
हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळास कोविड लस प्रकल्प सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने आणि मे.भारत बायोटेक इंटरनॅशनल लि., हैद्राबाद या कंपनीकडून कोविड-19 या साथ रोगाच्या लसीचे उत्पादन तंत्रज्ञान घेऊन महामंडळाच्या परळ, मुंबई येथील जागेत रूपये 154 कोटी भांडवली खर्चाच्या कोवॅक्सिन लस उत्पादनाचा हा प्रकल्प सुरू होईल.
प्रकल्पाच्या उभारणीसाठी रूपये 94 कोटी इतके अर्थसहाय्य राज्य शासनाच्या आकस्मिकता निधीतून खर्च करण्यात येईल. केंद्र शासनाने रूपये 65 कोटी इतके अर्थसहाय्य मंजूर केले आहे.
----------------
सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा मानस
ReplyDelete- आरोग्यमंत्री राजेश टोपे
· राज्य शासन करणार ५ कोटी ७१ लाख नागरिकांचे मोफत लसीकरण
मुंबई, दि. 28 : राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांना मोफत लसीकरणाचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला असून हा कार्यक्रम सहा महिन्यात पूर्ण करण्याचा मानस असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. मात्र लसींच्या उपलब्धतेबाबत आव्हानात्मक परिस्थिती असल्याने इच्छा असुनही १ मे पासून लसीकरणास प्रारंभ होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ मंत्र्यांची समिती १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी सुक्ष्म नियोजन करणार असल्याचेही श्री. टोपे यांनी सांगितले.
मंत्रालयात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री श्री. टोपे बोलत होते. त्यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे असे:
· १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी १२ कोटी डोसेस आवश्यक असून त्यासाठी ६५०० कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
· लसीकरणाचा हा कार्यक्रम सहा महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी १२ कोटी डोस लागणार असून दर महिन्याला दोन कोटी लस देण्याची राज्याची क्षमता आहे.
· सध्या लसींची उपलब्धता नसल्याने दि. १ मे पासून १८ ते ४४ वयोगाटीतल लसीकरणाला प्रारंभ होणार नाही. कोविन ॲपवर नोंदणी, तारीख आणि वेळ निश्चिती करूनच लस घेता येईल. थेट केंद्रावर जाऊन लस घेता येणार नसल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. ही केंद्र कोरोना पसरविणारी ठरू नयेत यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन श्री. टोपे यांनी युवा वर्गाला केले आहे.
· सध्या जेथे लसीकरण सुरू आहे त्या केंद्रांवर केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होईल. १८ ते ४४ वयोगटासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र असतील.cntinue
Continuसध्या. जेथे लसीकरण सुरू आहे त्या केंद्रांवर केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होईल. १८ ते ४४ वयोगटासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र असतील.
ReplyDelete· राज्यात आरोग्य विभागाच्या १३ हजार संस्था असून प्रत्येकी दिवसाला १०० डोस दिले तरी एका दिवसात १३ लाख लोकांचे लसीकरण होऊ शकते.
· लस वाया जाण्याचे राज्याचे प्रमाण खूपच कमी आहे. ते राष्ट्रीय सरासरीच्या खुपच कमी असून योग्य प्रमाणात लस वापरणाऱ्य आरोग्य कर्मचाऱ्यांना त्याचे श्रेय जाते, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
· राज्यात सध्या कोवॅक्सिन लस उपलब्धतेची टंचाई जाणवत असून ही लस बनविणाऱ्या कंपनीने सध्या १० लाख लस देण्याचे मान्य करतानाच जुलै, ऑगस्टमध्ये दरमहा २० लाख लस देऊ शकतो असे पत्र दिले आहे.
· कोविशिल्ड लस प्रति महिना १ कोटी डोस मिळू शकतात असे त्या कंपनीने तोंडी कळविले असून दोन्ही लसींच्या उपलब्धतेनुसार प्रमाण ठरवून त्या दिल्या जातील.
· रशीयन लस स्पुटनिक बाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. ही लस योग्य दरात आणि प्रमाणात मिळाली तर त्याचाही अंतर्भाव केला जाईल. ऑगस्ट, सप्टेंबर दरम्यान झायडस कॅडीला आणि जॉन्सन ॲण्ड जॉन्सन या दोन कंपन्यांच्या लसीचा पुरवठा होऊ शकतो, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
· ज्येष्ठ मंत्र्यांची समिती १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी सुक्ष्म नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोविड-केअर सेंटर सुरू करण्यास मान्यता
ReplyDelete- सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
· बाजार समित्यांना कोविडच्या उपचाराशी निगडीत बाबींवर भांडवली खर्च करण्यास मंजूरी
मुंबई, दि. 28 : राज्यात कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना रूग्णालयात, कोविड सेंटर मध्ये बेड, ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर कोविड उपचाराशी निगडीत विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन सेंटर, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन बेड, सॅच्युरेटेड, ऑक्सिजन मशीनचा पुरवठा अशा कोविड उपचाराशी निगडीत सुविधा उपलब्ध होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोविड-केअर सेंटर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
सहकार व पणन मंत्री श्री. पाटील म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मागील वर्षाच्या वाढाव्याच्या २५% रक्कमेच्या मर्यादेत कोविड केअर सेंटर (Covid Care Center) सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यासाठी रुपये १० लाखापर्यंतच्या भांडवली खर्चास मंजूरी देण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आले असून रुपये १० लाखाच्या वरील प्रस्ताव प्राप्त झाल्यास अशा प्रस्तावाच्या भांडवली खर्चास मान्यता देण्याचे अधिकार पणन संचालक, यांना देण्यात आले आहेत.
कोविड केअर सेंटर (Covid Care Center) हे प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात सुरू करण्यात यावे. सेंटरवरील विलगीकरण कक्षात बाजार समितीकडून Oxygen Concentrator तथा Oxygen Cylinder, बेड सुविधा उपलब्ध करून देणे व सॅच्युरेटेड ऑक्सिजन पुरवठा करावयाच्या मशीनचा पुरवठा करण्यात यावा. तसेच सेंटरवरील विलगीकरण कक्षात येणाऱ्या रूग्णांना बाजार समितीने दोन वेळेस जेवण व नाष्टा व चहा यांची प्रामुख्याने व्यवस्था करावी.
कोविड केअर सेंटर (Covid Care Center) चालविताना राज्य शासनाने कोविड संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणे कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बंधनकारक राहील असेही श्री, पाटील यांनी सांगितले.
मुंबई शहर कामगार उपायुक्त यांच्यामार्फत कामगारांसाठी विविध उपाययोजना
ReplyDeleteमुंबई, दि. 28 : आंतरराज्य, स्थलांतरित कामगार, असंघटित कामगार वर्गासाठी मुंबई शहर कामगार उपायुक्त यांच्यामार्फत कामगारांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनस रेल्वे स्थानकावर कामगार विभागामार्फत चाइल्डलाईन या अशासकीय संस्था व पिरॉमिल ग्रुपच्या सहकार्यातुन सहाय्यता कक्षामार्फत नाष्टा पाकिटे व पाणी इत्यादी गरजेच्या वस्तुचे स्थलांतरीत कामगारांना वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमाला कामगार उप आयुक्त संकेत कानडे, सहाय्यक कामगार आयुक्त सुनिता म्हैसकर व सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कावले उपस्थित होते.
मुंबई शहराच्या कामगार उप आयुक्त श्रीमती शिरीन लोखंडे, अपर कामगार आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर जिल्हा कार्यालय या ठिकाणी स्थलांतरीत कामगारांना सहाय्य करण्याकरीता नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून संबंधित नोडल अधिकारी यांचे दुरध्वनी/मोबाईल क्रमांक तसेच ई-मेल याबाबतची माहिती सोशल मिडियाद्वारे प्रसिध्दी करण्यात आली आहे.
आठवड्यातील 7 ही दिवस हे कार्यान्वीत आहे. या कक्षामार्फत नोडल अधिकारी यांच्याकडील प्राप्त तक्रारी तसेच कार्यालयास प्राप्त होणा-या तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्यात येते.
बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन व रात्रीचे भोजन देण्यात येत आहे. शासनाने दि. 22 एप्रिल, 2021 रोजी नोंदित बांधकाम कामगारांकरीता रु.1500/- प्रत्येकी आर्थिक सहाय्य त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सी.एस.टी, बॉम्बे सेंट्रल, दादर, या प्रमुख रेल्वेस्थानकांवर अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यांना स्थलांतरीत कामगारांची माहिती घेऊन त्यांना सहाय्यता करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याबाबतचे बॅनर रेल्वे स्थानकाचे दर्शनी भागात लावण्यात आलेले आहे.
कोरोना व्यवस्थापन कार्यात सैन्यदलातील
ReplyDeleteनिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा घेण्याची राज्यपालांची सूचना
मुंबई, दि. 28 : सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा कोरोना व्यवस्थापन कार्यात घेण्यात याव्या, अशी सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केली.
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास व सैनिक कल्याण मंडळाचे अधिकारी यांचेशी राज्यपालांनी मंगळवारी (दि. २७) दूरस्थ माध्यमातून चर्चा केली, त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना केली.
सैन्यदलातील अधिकाऱ्यांना समाजात सन्मान व प्रतिष्ठा आहे. त्यामुळे सैन्यदलातून निवृत्त झालेल्या वैद्यकीय तसेच बिगर वैद्यकीय अधिकारी व जवानांची देखील कोरोना विषयक कार्यात मदत घेतल्यास त्याचा राज्याला लाभच होईल असे राज्यपालांनी सांगितले.
सर्व जिल्ह्यात जोमाने कार्य करण्याची राज्यपालांची रेड क्रॉस संस्थेला सूचना
ReplyDeleteमुंबई, दि. 28 : कोरोनाच्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. २७) भारतीय रेड क्रॉस संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरस्थ माध्यमातून चर्चा केली.
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रेडक्रॉस संस्थेने अधिक सक्रियतेने काम करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली. मास्क वाटप, कोरोनाविषयक जनजागृती, लसीकरण आदी कार्यात रेडक्रॉस संस्थेने सहभागी होण्याची सूचना त्यांनी केली.
यावेळी भारतीय रेडक्रॉस संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचे महासचिव तेहमुरस्प सकलोथ यांनी संस्थेतर्फे राज्यात केल्या जात असलेल्या कार्याची राज्यपालांना माहिती दिली. संस्थेचे उपाध्यक्ष होमी खुस्रोखान हे देखील यावेळी उपस्थित होते.
**
Governor Koshyari asks Red Cross Society to work more actively for COVID-19 relief work
The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari asked the Maharashtra Branch of Indian Red Cross society to work more actively across all districts of Maharashtra during the ongoing situation arisen by the second wave of COVID-19 pandemic.
Addressing the office bearers of the Maharashtra Branch of India Red Cross Society on Tuesday (27th), the Governor said volunteers of the State Red Cross may participate in works such as distribution of masks, creation of awareness about prevention of Corona Virus Disease and also in the vaccination programme.
General Secretary of the Maharashtra Branch of the Indian Red Cross Society Tehmurasp Sakloth apprised the Governor of the work being done by the Maharashtra Branch in various districts of the State. Vice Chairman Homi Khusrokhan was also present.
अतिशय महत्त्वाचे व उपयुक्त*
ReplyDelete*___________________________*
*१) पोट तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही.*
*२) मूत्रपिंड तेव्हा घाबरतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही.*
*३) पित्ताशय तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही ११ चा आत झोपत नाही व सूर्योदय पूर्वी उठत नाही.*
*४) लहान आतडे तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता.*
*५) मोठे आतडे तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता.*
*६) फुफ्फुसे तेव्हा घाबरतात जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता.*
*७) यकृत तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता.*
*८) हृदय तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त आहार घेता.*
*९) स्वादुपिंड तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खातात.*
*१०) तुमचे डोळे तेव्हा घाबरतात, जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता. आणि____*
*११) तुमचा मेंदू तेव्हा घाबरतो, जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता.*
*तुमच्या शरीराच्या अवयवाची काळजी घ्या आणि त्यांना घाबरवू नका.*
*हे अवयव बाजारात मिळत नाहीत आणि मिळाले तरी खूप महाग आणि योग्य पद्धतीने बसतीलच असे नाही म्हणून ह्यांची काळजी घ्या.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*गरज नसतांना मास्क*_
_*वापरण्याचे धोके*_
मास्क हे मर्यादित व विशिष्ट वेळेसाठी वापरावे. जर ते आपण अधिक काळ वापरल्यास.
1. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.
2.मेंदूला ऑक्सिजनचा होणारा प्रवाह कमी होतो किंवा मंदावतो.
3.तुम्हांला अशक्तपणा जाणवू लागतो.
4.परिणामी मृत्यू ही ओढवण्याची संभावना बळावते.
*उपाय / सल्ला*
अ.)तुम्ही जेव्हा एकटे असाल मास्क तेव्हा विनाकारण मास्क परिधान करू नका.मी बऱ्याचदा असे पाहतो की,बरेचसे लोक वातानुकूलित (A.C.)कारमध्ये सुद्धा मास्क परिधान करतात. याला काय म्हणावे अज्ञान किंवा निरक्षरता?
ब) शक्यतो घरी मास्क वापरू नये.
क) गर्दीच्या ठिकाणी किंवा जेथे एक किंवा अधिक लोक एकमेकांच्या खूपच जवळ संपर्कात येण्याची शक्यता आहे अशाच ठिकाणी मास्क वापरावे.
ड) जेव्हा जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा मास्कचा उपयोग कमीत कमी करा.
*सुरक्षित राहा*
ही माहिती फक्त तुमच्याप्रत मर्यादित ठेवू नका तर ती तुमच्या कुटुंबातील सदस्य व मित्र परिवारांना देखील पाठवा.
*डाँ. जयवंत लेले -: कस्तुरबा हाँस्पिटल मुंबई.*
धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके
ReplyDeleteभारतीय चित्रपट उद्योगाचे जनक
३० एप्रिल भारतीय सिने उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके यांची जयंती सर्वप्रथम त्यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण आदरांजली. दादासाहेबांचा जन्म ३० एप्रिल १८७० (त्रंबकेश्वर). मृत्यू १६ फेब्रुवारी १९४४ (नाशिक).
आज शतकी परंपरा लाभलेला हा चित्रपट व्यवसाय देशात, विदेशात मोठ्या झपाट्याने विस्तारला. एका मराठी माणसाने सुरू केलेला हा व्यवसाय १०० वर्षात संपूर्ण रुजला, रुळला, वाढला. लाखों कुटुंब या व्यवसायात कार्यरत असुन कित्येक कोट्यावधींची उलाढाल होते. कोटीच्या कोटी उड्डाणे चित्रपट घेतात असे म्हटले जाते. अलिकडच्या काही वर्षात मराठी भाषिक चित्रपटांनी सुद्धा ही कोटींची उड्डाणे पूर्ण केली आहेत, त्यावरूनच या व्यवसायाची महती कळते.
भारतीय चित्रपट मुर्हूतमेढ
मुंबईच्या सँडहर्स्टरोडवरील एका चित्रपटगृहात लाईफ ऑफ ख्राईस्ट नावाचा चित्रपट सुरू होता. दादासाहेबांसह अनेक प्रेक्षक उत्सुकतेने हा चित्रपट पहात होते. मात्र चित्रपट पाहतांना दादासाहेबांच्या मनात वेगळ्याच विचारांचे काहूर उठले. चित्रपटातील प्रसंग पाहून त्यांचे मन कावरेबावरे झाले त्या चित्रपटाची तुलना ते आपल्या रामायण-महाभारताशी करु लागले. चार-पाच वेळा त्यांनी लाईफ ऑफ ख्राईस्ट पहिला आणि याच ठिकाणी चित्रपट निर्मितीची ठिणगी पेटली. भारतीय चित्रपटसृष्टीच्या पर्वाची सुरूवात झाली.
मराठी माणूस एकदा मनात आले की, मग काहीही होवो मागे हटणार नाही..वयाच्या ४० व्या वर्षी एका नव्या क्षेत्रात भरारी घेण्याचे स्वप्न बाळगून दादासाहेबांनी चित्रपटनिर्मितीचे कार्य सुरू केले. चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या घटकांचा त्यांनी प्रथम अभ्यास केला. केवळ तीन तासांची झोप आणि अभ्यास याचा परिणाम त्यांच्या दृष्टीवर झाला. प्रख्यात नेत्र विशारद डॉ. प्रभाकर यांनी दादासाहेबांना पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली. सावधानतेचा इशारा दिला पण त्याचीही पर्वा न करता त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. चित्रपटनिर्मितीच्या जोशाने भारावलेल्या फाळकेंनी लंडनला जाऊन चित्रपटनिर्मितीचे तंत्र समजावून घेतले. त्यासाठी आपली विमा पॉलिसी गहाण ठेवली. लंडन येथे त्यांची भेट बायोस्कोप सिने विकली या सिने साप्ताहिकाच्या संपादकांशी मि. केपबर्न यांच्याशी झाली. त्यांना दादासाहेबांनी लंडन येथे येण्यामागील हेतू स्पष्ट केला. त्यावर यात पडू नका, इंग्लंडचे काही निर्मातेही अयशस्वी ठरले आहेत. शिवाय भारतात चित्रपटाची फिल्म ठेवण्यासाठी योग्य हवामान नाही असाही सल्ला केपबर्न यांनी दिला. त्यावर दादासाहेबांनी आपल्या अभ्यासाच्या आधारे प्रतिकूल मुद्दे खोडून अनुकूल मुद्दे मांडले व केपबर्न यांना प्रभावित केले. सुप्रसिध्द चित्रपट निर्माते सेसिल हेपवर्थ यांच्या वाल्टन येथील स्टुडिओत चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया आत्मसात करुन फाळके हिंदुस्थानात परतले
21 वर्षे पूर्ण झालेल्या अनाथ मुलांनाही कोरोनाच्या पार्श्वभुमीवर
ReplyDeleteअनुरक्षण गृहात राहण्याची परवानगी द्यावी
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची महिला व बाल विकास विभागास सूचना
मुंबई, दि. 27 : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभुमीवर 21 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाही अनुरक्षण गृहात राहण्यास मुभा देण्याची सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महिला व बाल विकास विभागास पत्राद्वारे केली आहे.
अनुरक्षण गृहात राहणाऱ्या ज्या मुला-मुलींचे वय 21 वर्ष पूर्ण झाले आहे अशा मुलांना अनुरक्षण गृहात राहण्याची मुभा नसते. ही मुलेमुली या परिस्थितीतून सुद्धा बाहेर पडून चांगले जॉब आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यवसाय करत आपला उदरनिर्वाह चालवत असतात.
सध्या राज्यात येरवडा अनुरक्षण गृहात 100 मुलांच्या राहण्याची व्यवस्था आहे. मात्र सध्या येथे 18 मुले राहत आहेत. तर औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती आणि कोल्हापूर येथील प्रत्येक अनुरक्षण गृहाची 100 मुलांची क्षमता आहे. या ठिकाणीही क्षमतेपेक्षा कमी मुले आहेत. यामुळे सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ज्या मुलांनी रोजगार गमाविलेला आहे अथवा जे गरजू आहेत अशा 21 वर्षापुढील अनाथ मुलांना अनुरक्षण गृहात राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सामाजिक संस्था आणि अनाथ मुलांकडून करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या काळात विविध क्षेत्रातील कामगारांना आणि गरजूंना आर्थिक आणि धान्याची मदत करण्यात आली त्याअनुषंगाने अनुरक्षण गृहातून बाहेर पडलेल्या मुलांना लॉकडाऊन स्थिती सुरळीत होईपर्यंत यथायोग्य आर्थिक व धान्याची मदत देण्यासाठी त्वरित निर्णय घेण्यात यावा.
ज्या कुटुंबाकडे रेशनकार्ड नाही अशा कुटुंबांना स्थानिक प्रशासनाच्या मदतीने रेशन देण्याचा निर्णय घ्यावा. त्याचप्रमाणे या मुलांकडे रेशन कार्ड नसल्याने त्यांना सार्वजनिक वितरण प्रणालीतून अन्नधान्य मिळत नाही. त्यामुळे या तरुणांना रेशनकार्ड द्यावे. तसेच अनाथ ओळखपत्र असलेल्या मुलांना थेट मोफत रेशन देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
000
लसीकरणाचा दीड कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल
ReplyDeleteउपमुख्यमंत्र्यांकडून कोरोनायोद्ध्यांना वंदन व आभार
मुंबई, दि. 27 : महाराष्ट्राने कोरोनाविरुद्धच्या लढाईत दीड कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा आज पार केला. राज्य कोरोनामुक्त करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. असे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, राज्याच्या कोरोनामुक्तीसाठी जीवाची जोखीम पत्करून योगदान देत असलेले डॉक्टर, नर्सेस, फार्मसिस्ट, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशाताई, पोलीस, राज्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, राज्यातील समस्त नागरिक बंधू-भगिनींच्या सामूहिक प्रयत्नांना वंदन. सर्वांचे मनापासून आभार.
0000
लसीकरणात महाराष्ट्राने रोवला मैलाचा दगड
दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण
- आरोग्यमंत्री राजेश टोपे
· राज्यात ऑक्सिजन वापरासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित
· १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी लसींची उपलब्धता हे आव्हान
मुंबई, दि. 27: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करतानाच दररोज ८ लाख लसीकरणाचे राज्याने उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे १२ कोटी डोसेसची आवश्यकता आहे. त्यासाठी लसींची उपलब्धता हे आव्हानात्मक काम असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात ऑक्सिजनच्या वापराबाबत प्रमाणीत कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात आली असून त्यानुसार रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर रुग्णालयांनी नंदूरबार पॅटर्ननुसार ऑक्सिजन नर्सची नेमणूक करावी, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री श्री. टोपे बोलत होते. त्यातील महत्वाचे मुद्दे असे:
जागतिक निविदा
· ऑक्सिजन, रेमडीसीवीर उलब्धतेसाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्याद्वारे ४० हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, १३२ पीएसए, २७ ऑक्सिजन टॅंक, २५ हजार मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन आणि १० लाख व्हायल्स रेमडीसीवीरच्या या साहित्यासाठी ही जागतिक निविदा काढली आहे.
लसीकरण
· दि. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी १२ कोटी डोसेस लागतील. त्याच्या उपलब्धते विषयी आरोग्य विभागामार्फत सिरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
· लसीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून एवढ्या मोठ्या संख्येच्या लसीकरणासाठी लसींची उपलब्धता हे मोठे आव्हान आहे. ही लस सरसकट मोफत द्यायची की आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना याबाबतचा अंतीम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल. त्यासाठीचा प्रस्ताव आरोग्य विभागाने पाठविला आहे.
· १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार लसीकरणाची वेळ निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे १ मेपासून लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
ऑक्सिजनची उपलब्धता
· राज्यात सध्या १६१५ मेट्रीक टन ऑक्सिजन वापरला जातो. त्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी प्रमाणीत कार्यपद्धती तयार करण्यात आली असून ती सर्व रुग्णालयांना पाठविण्यात आली आहे.
· नंदूरबार जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन नर्स ही संकल्पना राबविण्यात आली असून ५० रुग्णांसाठी एक नर्स नेमून तिच्या माध्यमातून ऑक्सिजन वापरावर लक्ष ठेवले जाते. ही संकल्पना यशस्वी झाल्याचे दिसत असून अशा प्रकारचा प्रयोग अन्य रुग्णालयांनी राबवावा असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
· राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आतापर्यंत १०० पीएसए प्लांटसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत.
0000
ब्रेक दि चेन'अंतर्गत १५ मे पर्यंत निर्बंध आदेश जारी
ReplyDeleteमुंबई, दि २९ : राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून यापूर्वी जारी करण्यात आलेले निर्बंध आता १५ मे पर्यंत लागू करण्यात आले असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
महसूल व वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व यापूर्वीच्या आदेशान्वये हे आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र राज्यात कोविड १९ विषाणूच्या संसर्गाचा प्रसार सातत्याने वाढत असल्याने कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाचा प्रसार परिणामकारकरित्या नियंत्रणात आणण्यासाठी योजलेल्या व कार्यान्वित केलेल्या आपत्कालीन उपाययोजना पुढे सुरु ठेवणे अपरिहार्य आहे. त्यामुळे साथरोग अधिनियम १८९७ मधील कलम २ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील संबंधित सर्व सहाय्यभूत तरतुदींन्वये बहाल केलेल्या अधिकारांचा उपयोग करून आपत्कालीन योजनांचे कार्यान्वयन आहे तसेच पुढे सुरु ठेवणे शासनास आवश्यक वाटत असल्याने फैलावाची साखळी परिणामकारक पद्धतीने तोडण्यासाठी सद्य निर्बंध व उपाययोजना यांची मुदत दिनांक १ मे २०२१ रोजीच्या सकाळी ०७ : ०० ते १५ मे २०२१ रोजीच्या सकाळी ०७ : ०० पर्यंत वाढविण्यात आले आहेत.
साथरोग अधिनियम १८९७ मधील कलम २ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील संबंधित सर्व सहाय्यभूत तरतुदींन्वये दिनांक १३ एप्रिल २०२१ व दिनांक २१ एप्रिल २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन (साखळी तोडा) आदेशातील सर्व निर्बंध त्यामध्ये केलेल्या सुधारणा, दुरुस्त्या व स्पष्टीकरणाच्यासह संपूर्ण राज्यामध्ये दिनांक १५ मे २०२१ रोजीच्या सकाळी ०७ : ०० पर्यंत वाढविण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.
00000
स्वतःच्या एक वर्षाच्या आणि 53 आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे एकूण
ReplyDelete2 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची घोषणा
मुंबई, दि. २९ : कोरोना संकटामुळे राज्य अडचणीत असतानाही राज्यातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत शासनाने राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संकटकाळात एका जबाबदार राजकीय पक्षाचा नेता आणि लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारच्या या कामात थोडीशी मदत म्हणून आपण आपल्या एक वर्षाच्या वेतनाची आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे असे एकूण जवळपास 2 कोटी रुपये, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 लक्ष रूपये आणि अमृत उद्योग समूह संगमनेरच्या सर्व कर्मचा-यांच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
रॉयलस्टोन निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले की, देशात आणि राज्यात कोरोना संकटाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. वेगवान पद्धतीने आणि वेळेत सर्व नागरिकांचे लसीकरण करणे हाच कोरोनावरील सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लावलेल्या निर्बंधामुळे उद्योग, व्यापारी आस्थापना बंद असल्याने अनेक राज्ये आर्थिक अडचणीत आहेत. शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन राज्यातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही 5 लक्ष रुपयांची मदत करणार
सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेस पक्षाने स्वागत केले असून कोरोना विरोधी लढ्याला बळ देण्यासाठी आपल्या परीने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री.थोरात पुढे म्हणाले की, राज्य सरकारने घेतलेल्या मोफत लसीकरणाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी हातभार म्हणून विधानसभा सदस्य म्हणून माझ्या एक वर्षाच्या वेतनाची आणि काँग्रेस पक्षाच्या विधानसभा आणि विधानपरिषेतील 53 आमदारांच्या एका महिन्याच्या वेतनाची अशी एकूण जवळपास 2 कोटी रुपयांची रक्कम, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 लक्ष रुपये इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
अमृत उद्योग समूह संगमनेरच्या 5 हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार
श्री. थोरात म्हणाले की, मी काही सहकारी संस्थांचे नेतृत्व करतो, अमृत उद्योग समूहातील या सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या खर्चाची रक्कम त्या सहकारी संस्था स्वीकारणार असून, त्यासाठी येणारा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहे.
काही तरुण मंडळीही या विधायक कार्यात पुढाकार घेत आहेत. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जे नागरीक लसीकरणाचा खर्च स्वतः उचलू शकतात त्यांनी लसीची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आवाहन केले आहे. तर मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक यांनी स्वतः आणि इतर पाच व्यक्तींच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे, त्यांच्या या भूमिकेचे मी कौतुक करतो.
कोरोना रूग्णांवरील उपचारांसाठी ऑक्सिजन, औषधे, वैद्यकीय उपकरणे अशा विविध गोष्टींची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेली ही मदत गरीब रूग्णांसाठी आवश्यक साम्रगी खरेदी करण्यासाठी उपयोगात येऊ शकते त्यामुळे राज्यातील इतर राजकीय पक्ष, सहकारी संस्था औद्योगिक आस्थापना यांनी आपल्या परीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
००००
बद्धकोष्ठता व त्यावर उपाय
ReplyDelete*घरी रहा... सुरक्षित रहा...*
अनियमित दैनंदिनी क्रम आणि खाण्याच्या सवयीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होणे ही एक साधारण बाब आहे. जेवण्यानंतर बसून राहणे आणि रात्रीच्या जेवण्यानंतर सरळ झोपणे. या सारख्या सवयी बद्धकोष्ठतेसाठी जवाबदार आहेत. जर आपणास देखील हा त्रास होतो तर आम्ही काही उपाय देत आहोत.
◆ सकाळी उठल्यावर पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि काळं मीठ टाकून प्या. असे केल्याने पोट स्वच्छ होईलच त्याच बरोबर बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होईल.
◆ बद्धकोष्ठतेसाठी मध खूप फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मध मिसळून प्या. ह्याचा नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो.
◆ सकाळी उठल्यावर दररोज अनोश्यापोटी 4 ते 5 काजू, तेवढेच मनुके बरोबर खाल्ल्यानेही बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. याव्यतिरिक्त रात्री झोपण्याआधी 6 ते 7 मनुके खाल्ल्याने आराम मिळतो.
◆ दररोज रात्री हरड किंवा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्याबरोबर प्यावे. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो, त्याच बरोबर पोटामध्ये गॅस तयार होत नाही.
*आमच्या आयुर्वेदिक समुहात सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करून आपला पूर्ण परीचय(नाव) द्यावा.*
https://wa.link/ybiik9
◆ बद्धकोष्ठतेवर उपचार म्हणून झोपताना एरंडेल तेल कोमट दुधामध्ये मिसळून पिऊ शकता. ह्याने पोट तर साफ होतेच. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
◆ इसबगोलची भूशी बद्धकोष्ठतेसाठी रामबाण उपाय आहे. आपण ह्याला रात्री झोपताना पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर देखील घेऊ शकता.
◆ फळांमधील पेरू आणि पपई बद्धकोष्ठतेसाठी खूप फायदेशीर आहे. ह्याचे सेवन आपण कधीही करू शकता. हे खाल्ल्याने पोटाचा त्रास तर दूर होतोच, त्वचा देखील सुंदर होते.
◆ बेदाणे काही वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. या व्यतिरिक्त अंजीर रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो.
◆ पालक देखील बद्धकोष्ठतेच्या त्रासासाठी एक चांगला पर्याय आहे. दररोज पालकाच्या रसाला आपल्या दैनंदिनी मध्ये घेऊन बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवू शकता, त्याच बरोबर पालकाची भाजी देखील आरोग्यासाठी चांगली असते. पण जर आपल्याला स्टोनचा त्रास असल्यास पालक सेवन करणे टाळावे.
◆ बद्धकोष्ठता टाळण्यासाठी नियमाने व्यायाम आणि योग करणे फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त नेहमी गरिष्ठ आहाराचे सेवन करणे टाळावे.
या व्यतिरिक्त बद्धकोष्ठतेचा त्रास जास्त असल्यास वैद्यकीय सल्ला जरूर घेणे.
*या माहीती बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही वैयक्तिक आम्हाला प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करू!!*
┈┉┅━━━ ❀꧁ω❍ω꧂❀━━━┅┉┈
╔══╗ संकलन: नितीन जाधव
║██║ स्रोत:- निसर्ग उपचार
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ +९१९०८२५५६६९४
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
◆नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!
स्वदेशी अन्न खा स्वस्थ रहा"
ReplyDelete(भारतीय अन्नघटक)
अनेक वर्षे *बदाम* चा ढोल पिटल्यानंतर आता हळूच सांगितले जात आहे की, *‘बदाम खा, पण फक्त कॅलिफोर्नियाचे.’* असे काय पोषण या बदामांतून मिळते जे आपल्याकडच्या बदामांमधून मिळत नाही ? बदामांतून मिळणाऱ्या *रक्तवर्धक लोहाचे* प्रमाण आहे *५.०९ मि. ग्रॅ*.! तर आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या *तीळांतून* त्याहून अधिक म्हणजे *९.३ मि.ग्रॅ*. आणि *हळिवांमधून* तर तब्बल *१०० मि. ग्रॅ.* लोह मिळते.
बदामाइतकीच अत्यावश्यक मेदाम्ले *कलिंगडाच्या बियां* मधून मिळतात. *तीळां* तून तर ती अधिक संतुलित स्वरूपात मिळतात. *शेंगदाण्यांमधून- ३.९० मि. ग्रॅ.* आणि *तीळांतून तर १२.२० मि. ग्रॅ*.!
हाडांना पोषक असलेले *कॅल्शियम बदामांमधून मिळते २३० मि. ग्रॅ.*, तर *तीळांमधून तब्बल १४५० मि. ग्रॅ.!* महत्त्वाचं म्हणजे १०० ग्रॅम तीळ दिवसभरातून खाता येतील, पण १०० ग्रॅम बदाम खाणार कसे ? आणि खाल्ले तरी पचवणार कसे? तरीही प्रत्येकाने ‘मूठभर बदाम खा!’ असे जाहिरातींमधून सांगितले जाते. मग ते तुम्हाला पचोत वा बाधोत !
अॅन अॅपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे ?
प्रचारामध्ये *किवी* आणि *सफरचंदामधून* मिळणाऱ्या *‘क’ जीवनसत्त्वाच्या* अलौकिक गुणांचे वर्णन केले जाते; जे बऱ्याच अंशी खरे आहे. मात्र प्रत्यक्षात या फळांमधून ‘क’ जीवनसत्त्व (Vitamin C) किती मिळते ?? *सफरचंदामधून मिळते केवळ १ मि. ग्रॅ.!* परदेशी सफरचंदामधून जरा बरे म्हणजे * ८ ते १० मि.ग्रॅ. तर *किवीमधून मिळते ६३.९६ मि. ग्रॅ.*. त्या तुलनेत आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या *भारतीय फळांमधून* कितीतरी अधिक ‘क’ जीवनसत्त्व मिळते.
जसे- *चिंच १०८ मि. ग्रॅ.,*
*काजू फळ १८० मि. ग्रॅ.*,
*पेरू २१२ मि. ग्रॅ*. आणि
*आवळा तब्बल ६०० मि. ग्रॅ.*
रक्तवर्धक लोह, रक्तवाहिन्या व चेतातंतूंना पोषक मॅग्नेशियम, स्नायूंना (पर्यायाने हृदयस्नायूंना) पोषक पोटॅशिअम, रोगप्रतिकारक शक्तिवर्धक आणि प्रजनन क्षमता संवर्धक जस्त वगरे अनेक पोषक घटकांची एतद्देशीय फळांशी तुलना करता *किवी व परदेशी सफरचंद भारतीय फळांसमोर उभेसुद्धा राहू शकत नाहीत.*
ब्रोकोलीमधून काय मिळते ?*
ब्रोकोलीमधून आपल्या आरोग्याला उपकारक असे काय मिळते जे आपल्या भाज्यांमधून मिळत नाही ? *कोथीबीर (४८०० मायक्रो ग्रॅम),*
*अळू-पान (५९२० मायक्रो ग्रॅम)* आणि *माठ (८३४० मायक्रो ग्रॅम)* यांच्याहून पावपटीपेक्षाही कमी *(६२३ मायक्रो ग्रॅम)* *बीटा-कॅरोटिन ब्रोकोलीमधून* मिळते. रक्तनिर्मितीमध्ये आवश्यक *फॉलिक अॅसिड* ब्रोकोलीपेक्षा (६३ मायक्रो ग्रॅम)* कितीतरी अधिक पालक, माठ व टाकळ्यामधून मिळते. विविध जीवनसत्त्वे आणि लोह, जस्त आदी खनिजे, प्रथिने आदी सर्वच पोषक घटक पुरविण्यात ब्रोकोली भारतीय भाज्यांपेक्षा बरीच कमजोर आहे. *मगं लोक का खरेदी करतात ब्रोकोली ?*
५६ हून अधिक प्रकारच्या पालेभाज्या आणि ४४ हून अधिक प्रकारच्या फूल-फळभाज्या ज्या भारतात पिकतात तिथल्या लोकांनी परकीय भूमीत उगवणारी, खुडल्यानंतर बर्फात साठवलेली आणि कोणतेही विशेष पोषणमूल्य न देणारी ब्रोकोलीसारखी भाजी का खावी
*भारतीयांना ओट्सची गरजच काय ?*
ReplyDeleteओट्ससारखे अमेरिकेमध्ये *घोडे व डूकरांचा खुराक* म्हणून वापरले जाणारे धान्य कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त म्हणून खाण्याचा सल्ला दिला जातो. पण मुळात जिथे कोलेस्टेरॉलचा रक्तवाहिनी चिंचोळी होण्याशी आणि पर्यायाने हार्ट अटॅकशी संबंध शंकास्पद आहे, तिथे ओट्स का खायचे ? ज्या देशात *तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, जव पिकतात त्यांनी आपल्या मातीत न पिकणारे धान्य का म्हणून खायचे ?* महत्त्वाचे म्हणजे ओट्समधून आपल्याकडील या धान्यांपेक्षा फार पोषक तत्त्वे मिळतात असंही नाही. *ओट्सपेक्षा (३६१)* अधिक आरोग्यदायी उष्मांक *बाजरीतून (३८९)* मिळतात. *ओट्सहून (११)* अधिक चोथा *बाजरीमधून (११.३)* मिळतो. भारतीयांना अत्यावश्यक असणारी *कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह* आदी तत्त्वे ओट्सहून जास्त बाजरी किंवा नाचणीमधून मिळतात.
*तांदळामुळे नव्हे, तर रिफाइण्ड तांदळामुळे भारतीय स्थूल होत आहेत.* जे पुरवणारा अन्नपदार्थ म्हणजे आपला वरण-भात. महत्त्वाचे म्हणजे वरण-भात, दाल-रोटी, भाजी-भाकरी, डोसा-सांभार खाताना तुम्ही डाळी, भाज्या, औषधी व पाचक मसाले यांसोबत ते धान्य खाता. आणि तेही संपूर्णत:नैसर्गिक स्वरूपात.
*याउलट, ओट्समधून मिळणारे पोषण एकांगी असते.* ओट्स आपल्यासमोर येतात तेव्हा तो विविध कृत्रिम प्रक्रिया केलेला एक पदार्थ असतो; ज्यातून साखर, मीठ, प्रिझव्र्हेटिव्हज्सुद्धा आपल्या पोटात जातात. जे विविध आजारांना आमंत्रण देऊ शकतात. *आपण नाचणी, बाजरी अशा देशी धान्यांचे सेवन वाढवले तर त्यांचा खपही वाढेल आणि त्यांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात आपला थोडा हातभार लागेल.* ओट्स खाऊन अमेरिकेची भर करण्यापेक्षा हे कधीही चांगलेच नाही का ?
*गुण सांगता.. दोषांचे काय/?*
याशिवाय अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे *ओट्स, सीरियल्स, ऑलिव्ह तेल, किवी* आदी पदार्थाचे गुण काय आहेत, याचा बराच गवगवा केला जातो. परंतु त्यांचे दोष काय, हे कधीच सांगितले जात नाही. *सफरचंदाने होणारा मलावरोध* आणि मलावरोधजन्य विकृती, शरिरात वाढणारे शीतत्व व शीतत्वजन्य विकार, किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे विकार, ओट्समुळे मंदावणारी आतडय़ाची पुर:सरण गती, पचनाचे विकार व मलावरोध, ओट्समधील फॅटी अॅसिडमुळे आतडय़ांमधून कॅल्शिअम, जस्त व लोहाच्या शोषणामध्ये येणारा अडथळा, ब्रेकफास्ट सीरियल्समुळे स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य अनेक विकृतींचा धोका, शरीरात वाढणारा कोरडेपणा व रूक्षत्वजन्य विकृती, बदामामुळे होणारी कठीण मलप्रवृत्ती, ऑलिव्ह तेलामुळे होऊ शकणारे पित्तविकार या सर्व आरोग्य संकटांकडे भारतीयांनी कानाडोळा करावा काय ?
*आपल्या उत्पादनांचे ढोल पिटताना या अन्नपदार्थाचे हे आरोग्य धोके का सांगितले जात नाहीत ?*
त्याला आर्थिक बाजु सुद्धा आहे. २०१५-१६ या वर्षांत परदेशी सफरचंदे खरेदी करण्यासाठी भारताला तब्बल १७५५ कोटी रुपये मोजावे लागले. या वर्षी ऑलिव्ह तेलाची भारताची खरेदी १३,५०० टनांवर जाईल अशी अपेक्षा आहे. ऑलिव्ह तेलाच्या लीटरमागे अगदी वीस टक्के- म्हणजे २०० रुपये फायदा आहे असे गृहीत धरले तरी १३,५०० टन तेल विकले गेल्यास दोन अब्ज सातशे कोटी रु. इतका फायदा विक्रेत्यांना होईल.
आजमितीस *भारतीयांना एक कोटी १७लाख टन खाद्यतेल* लागते. त्यातला केवळ *०.१ टक्क्याहून कमी वाटा ऑलिव्ह* तेलाचा आहे; जो वाढविण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जात आहेत. भारतीयांना ज्याची गरज नाही अशा ऑलिव्ह तेलाचा आपल्या खाद्यतेलांच्या सेवनातील हा वाटा जर दहा टक्क्यांवर गेला तर परकीय देशांना त्यातून होणाऱ्या नफ्याचा आकडा किती प्रचंड असेल याची कल्पनाच केलेली बरी.
Continue
आज जग जवळ आले आहे. त्यामुळे *वेगवेगळ्या देशांतील अन्नपदार्थाचा चवीमध्ये बदल म्हणून आनंद घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र, तो आपल्या नित्य सेवनाचा आहार बनला तर आरोग्याची पार वासलात लागेल हे नक्की. आयुर्वेदानुसार जो आहार देशसात्म्य आहे अर्थात निसर्गत: तुमच्या प्रदेशामधील आहे, तोच तुमच्या आरोग्याला अनुकूल आहे. आपल्या गुणसूत्रांना सर्वस्वी परक्या प्रदेशांमध्ये पिकलेले अन्नपदार्थ आपल्या आरोग्याला पूरक होण्याची शक्यता नाहीच; उलट, ते बाधक ठरेल. तसेच विविध आजारांनाही कारणीभूत ठरेल.*
ReplyDeleteअजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की, *याच पाश्चात्त्यांनी आपल्या बापजाद्यांना लाल तांदूळ सोडून पांढरा, रिफाइण्ड तांदूळ खायला शिकवले; जे आता पांढरा तांदूळ आरोग्याला कसा घातक आहे, हे पटवून लाल तांदळाचे गुणगान गाऊ लागले आहेत. याच पाश्चात्त्यांनी दातांवर मिठाचे मंजन करणाऱ्या आपल्या पूर्वजांना अडाणी ठरवून टुथपेस्टने दात घासायला शिकवले. आणि आता त्याच टुथपेस्टमध्ये मीठ आहे का, म्हणून विचारताहेत.*
यांनीच आपल्या मागच्या दोन पिढय़ांना वनस्पती घी खायला घालून रोगी बनवले आणि नंतर वनस्पती घी कसे घातक आहे, ते सांगू लागले.
यांनीच खोबरेल तेलामुळे कोलेस्टेरॉलचा व हार्ट अटॅकचा धोका बळावतो असे सांगितले; आणि आज तेच खोबरेल तेलाचे प्राशन कसे दीर्घायुष्य देते, हे सांगत आहेत. गूळ खाल्ल्यामुळे कृमी होतात, असे सांगून भारतीयांना साखरेची चटक लावली; आणि आता साखरेमुळेच अनेक रोग होतात, असे ते म्हणू लागले आहेत.
ज्या पाश्चात्त्यांची आहारासंबंधीची मते प्रत्येक वेळी बदलतात, त्यांच्या सल्ल्यावर, आहारावर विश्वास ठेवायचा कसा? तो सुध्दा आयुर्वेदासारखी संपन्न आरोग्य परंपरा व समृद्ध आहार-संस्कृती ज्यांना लाभली आहे त्या आपल्या भारतीय देशवासीयांनी?
(संदर्भ: नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्युट्रिशन, हैदराबाद)
ReplyDeleteमुंबई, दि. 1 :- कोविड 19 साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतरत्न लता मंगेशकर यांनी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
कोविड 19 विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड 19 मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करण्यासाठीची माहिती खालीलप्रमाणे
इंग्रजीत-
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300
मराठीत-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.
[5/1, 20:09] E: कोथिंबीर
ReplyDelete*घरी रहा... सुरक्षित रहा...*
जर आपल्या आहारात एक स्वस्त मिळनारी गोष्ट आहे ती म्हणजे कोथिंबीर ची पाने. आपण दररोज कोथिंबीर खातो पण विसरतो की हे आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे. आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटू शकते की कोथिंबीर ही केवळ आपल्या अन्नाची पूरक आहेत आणि याचा वापर फक्त सजावटी साठी केला जातो तस आणि याचा काहीच फायदा नसतो.परंतु आपण चुकीचे आहात आणि कोथिंबीर ची पाने आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे जर तुम्ही आहारातून कमी केले असतील तर आपल्याला चिंता करण्याचे कारण नाही म्हणून आम्ही येथे आपल्याला कोथिंबीरांच्या आरोग्य फायद्यांविषयी सांगण्यासाठी आलो आहोत ज्यापैकी बर्याचजणांना माहित नाही. म्हणून, आजच्या काळात ज्यात कोथिंबीरचे फायदे आहेत ते या पोस्ट मध्ये पाहूया
◆कोथिंबीर खाण्याचे दुष्परिणाम
कोथिंबिरीची पाने बर्याच लोकांसाठी सुरक्षित आहे परंतु त्याचे बरेच दुष्परिणाम सुद्धा आहेत. कधीकधी आपल्या त्वचेवर जळजळ आणि सूज येऊ शकते. गर्भवती स्त्रियांना खूप कोथिंबीर खाणे टाळायला हवे आणि ज्या लोकांना मग्वर्ट सारख्या वनपस्तीची ऍलर्जी आहे त्यांनी कोथिंबिरीच्या पानांपासून दूर राहावे.
◆कोथिंबीर खाण्यामुळे होणारे आरोग्यदायी फायदे
जोपर्यंत आपल्याला कोथिंबिरीची ऍलर्जी आहे कि नाही ते समजत नाही तोपर्यंत, आपण आपल्या आहारात कोथिंबीर घालू नये याच्या मागे कोणतेही कारण नाही. खरं तर, कोथिंबीरीचे बरेच आरोग्य लाभ आहेत. आपल्या सकाळीच्या आहारात नित्यक्रमाने समाविष्ट करण्याची एक निरोगी सवय आपल्याला खूप उपयोगी पडू शकते , सकाळी 10-10 कोथिंबीरिची पाने प्रथम खाणे - रिकाम्या पोटावर खाणे. कोथिंबीरचे फायदे वाढवण्यासाठी लिंबूच्या काही थेंबांसहआणि काही उबदार पाण्यात घेऊन हे अनुसरण करा. आपण सामान्यतः आपल्या न्याहारी करण्यापूर्वी हे 30 मिनिटे करावे. त्या 30 मिनिटांत काहीही न पिणे किंवा खाणे टाळा.
◆ शरीरात होणाऱ्या जळजळी वर कोथिंबीरने होणारे फायदे
आपल्या सर्वांसाठी त्वचेवर जळजळ होणे ही सर्वात मोठी समस्या आहे. आपला चेहरा सुजतो आणि नंतर त्याचा परिणाम म्हणजे आपल्या त्वचेवर मुरुम. आपण या सर्वांपासून मुक्त होऊ इच्छितो. बरं, तुम्ही बर्याच उपाययोजना केल्या असतील आणि त्यापैकी कोणीही काम केले नाही, बरोबर? कारण आपण कोथिंबीर पानांचे योग्य उपाय वापरले नाही. जळजळ होणाऱ्या सिनील हा घटक कोथिंबीरच्या पानांवर असतो आणि कोथिंबीरच्या पानांमधील आणखी काही घटक पेशींना प्रेरणा देतात आणि शरीरातून जास्त प्रमाणात पाणी सोडण्यास मदत करतात. एकूणच हे सर्व आपल्याला जळजळ आणि त्वचेतील वर योग्य परिणाम करण्यास मदत करते.
*आमच्या आयुर्वेदिक समुहात सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करून आपला पूर्ण परीचय(नाव) द्यावा.*
https://wa.link/ybiik9
◆ त्वचेच्या विकारांसाठी उपाय म्हणुन कोथिंबीरीचे फायदे
कोथिंबीरच्या काही गुणधर्मांची नावे : जंतुनाशक, डिटोक्सिफाय, अँटीसेप्टिक, अँटीफंगल आणि अँटिऑक्सिडेंट. बरं, ही कोथिंबिरीची पाने मध्ये असलेले गुणधर्म हे मान्य करण्यासाठी पुरेसे आहेत की कोथिंबिरीची पाने त्वचेच्या विकारांना इतर कोणत्याही सेंद्रिय पदार्थांपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतात. अँजेक्स आणि फंगल संसर्ग सारख्या त्वचेच्या विकारांना साफ करण्यासाठी अँटिऑक्सीडेंट आवश्यक असते ते कोथिंबिरीच्या पानात आहे. पुढील वेळी जेव्हा आपल्या चेहऱ्यावर मुरुम येईल तेव्हा फक्त कोथिंबीरची पाने खावे त्याने त्वचा निरोगी बनते आणि तसेच आर्थिकदृष्ट्य परवडणारे आहे .
◆कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी कोथिंबीर चे फायदे
बर्याचजणांना म्हणजेच , आपल्यापैकी बहुतेकांना हा कोथिंबिरीचा उपयोग माहित नव्हता आणि आम्हाला याची खात्री आहे. जंक फूड आणि गडबडित होणाऱ्या नाश्त्याच्या या जगात आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी जलद वाढते आणि आपण त्याबद्दल विसरून जातो आणि काळजी घेत नाही . नंतर ते आपल्याला शारीरिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतात लिनेलिक ऍसिड, ओलेइक ऍसिड, पाल्मॅटिक ऍसिड, स्टियरिक ऍसिड आणि एस्कॉर्बिक ऍसिड सारख्या कोथिंबिरीच्या पानांमध्ये असलेले ऍसिड जे आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे स्तर कमी करण्यासाठी अत्यंत कार्यक्षम आहेत. इतर कोथिंबीरच्या पानांचा फायदा म्हणजे एचडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवते जे आपल्याला धोकादायक रोगांपासून वाचविण्यात मदत करते.
┈┉┅━━━ ❀꧁ω❍ω꧂❀━━━┅┉┈
╔══╗ संकलन: नितीन जाधव
║██║ स्रोत:- निसर्ग उपचार
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ +९१९०८२५५६६९४
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
◆नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!
◆नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!
[5/1, 20:09] E: *करोना वायरस पॉजिटिव अगर हो तो फिटकरी के गुणों को जान लो*
*100 ग्राम फिटकरी तवे पर रखिये। पिघल जाए तो उसे ठंडा कर लीजिए। उसे तवे से उतार कर कूट कर डिब्बी में डालकर रख लें*
*यह आपकी रामबाण दवाई है जो फेंफड़े सीज हों, दमा हो या दिल कमजोर हो, बलगम हो उसे दी जा सकती है*
👉 किसी के दांत में दर्द हो तो इससे कुल्ला करो
👉 किसी घाव पर लगाओ
👉 इसे बाल्टी में डालकर उस पानी से नहाओ
👉 सब्जियां धो लो आदि
👉 यह एकमात्र ऐसा सेनिटाइजर है जिसका सेवन किया जा सकता है।
👌 *एक चुटकी फिटकरी का भुना हुआ पाउडर लें। 1चम्मच शहद लें, पांच बूंद अदरक के रस की डालें और पीड़ित को चटा दें। एक dose सुबह एक dose शाम। कुल दो दिन में चार dose.*
*फेफड़े की तमाम दिक्कतों में रामबाण दवाई है यह*
*इस दवाई ने डेथ बेड से रोगी को उठाया जब उनके फेफड़े न्यूमोनिया और बलगम से सीज हो गए थे और डाक्टर ने जवाब दे दिया था*
*अगर आप को दिक्कत ना हो तो इस मेसेज को पढकर आगे फॉरवर्ड करने की कृपा करें*
*आप का शुभ चिंतक*
*रींकेश हसमुख छेडा*
पिंपरी चिंचवड महापालिका चे वाय.सि.एम.हॉस्पिटल मधील एका नामांकित डॉक्टरने सदर लेख पाठविला आहे! पूर्ण वाचा,,आणि
ReplyDeleteनिश्चिंत रहा!
--------------------
*कोरोनाला अजिबात घाबरू नका!*
1)जर सुरुवातीला सुका खोकला येत असेल तर जेवणात चेंजेस करा, डाळ भात, खिचडी, इडली, उपमा, पोहे असे पदार्थ खा ज्यात जास्त तेल आणि मसाला जास्त नसेल.
२)अद्रकवाली (आले) चहा,आणि लवंग खा दिवसातून एकदा.
३)रोज रात्री दुधात हळदी टाकून प्या.
नियमित गरम पाणी प्या.
🔴 *जास्त खोकला असेल तर Tab Azee 500* 7 days चालू करा
🔴 *ऍसिडिटी होत असल्यास Omee D* 7 days 15 मिनिट जेवणा अगोदर घ्या.
🔴 *व्हिटॅमिन C साठी Tab Limcee* 15 दिवस
🔴 *ताप येत असेल तर Tab Dolo 650* जास्त ताप असेल तर तुम्ही दर 6 तासाने परत घेऊ शकत|
🔴खोकल्याच औषध चालू करा *Syp Asthakind Dx* 2 चमचे 3 वेळा
🔴दम लागत असल्यास X Ray काढा त्यामध्ये न्यूमोनिया आला तर
*Tab Tamiflu 75* 5 days
ज्याला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड भेटणार नाही त्यांनी हा उपचार चालू करून स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. कारण येणार काळ खूपच भीषण आहे की आपल्याला बेड पण भेटणार नाही. अशा परिस्थितीत तुमच्याकडे मी अशी माहिती पाठवतोय ज्याने तुमचा त्रास वाढणार नाही. हाच कोर्स सर्व हॉस्पिटलमध्ये करतात फक्त एवढंच असत जास्त त्रास होत असेल कुणाला तर त्याला ऍडमिट करून उपचार करावे लागतात.आणि ऑक्सिजन दिवसातून 18 तास तरी द्यावा लागतो.
80% लोक घरीच बरे होतात, फक्त ज्यांना दम लागतो असे 10% लोकांना ऍडमिट करावं लागतं.
🔴तसेच काही त्रास वाढू नये म्हणून किंवा *रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही होमिओपॅथीक मेडिसिन Arsenic Alb 30 X* 6 गोळ्या मोठ्या माणसांना उपाशीपोटी द्यायच्या
आणि लहान मुलांना 3 गोळ्या द्यायच्या
3 दिवस रोज सकाळी उपाशीपोटी
आणि एक महिन्याने परत सेम डोस परत घ्यायचा.
कृपया हा लेख सर्व आपल्या गोरगरीब
जनतेसाठी सामान्यांपर्यंत पोहचू दया!
आणि आपणही संग्रही ठेवा सर्व सरकारी वा खाजगी रुग्णालयात असेच उपचार केले जातात!आणि आपण खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर
उगाचच लाखो रुपयांची उलाढाल करून फसतो!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर्व पालिकांनी ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेच पाहिजे
ReplyDeleteलहानांमधील वाढत्या संसर्गाच्या दृष्टीने रुग्णालयातील नियोजन करून ठेवा
घरी विलगीकरणातील रुग्णांना वेळीच रुग्णालयांत हलविण्यासंदर्भात ज्येष्ठ डॉक्टर्सचा नियंत्रण कक्ष उभारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई, पुणे क्षेत्रातील पालिका आयुक्तांना महत्वपूर्ण सुचना
मुंबई दि १: सौम्य लक्षणांच्या घरीच विलगीकरणातल्या रुग्णांना नेमके कधी रुग्णालयांत हलवावे जेणे करून वेळीच योग्य ते उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील त्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करून ज्येष्ठ व निवृत्त डॉक्टर्सकडे रुग्णांच्या संपर्काची जबाबदारी द्यावी. येणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली असून प्रशासनाने त्याबाबतही आगाऊ नियोजन करून ठेवावे. प्रत्येक पालिका क्षेत्रात येणाऱ्या काही दिवसांत ऑक्सिजन सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे आणि यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडली नाही पाहिजे, अशा विविध महत्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
आज मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांशी दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन कोविडसंदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतला त्याचप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड तसेच विविध पालिका अधिकारी देखील उपस्थित होते.
यावेळी शहरांतील आगामी पावसाळी तयारी व संभाव्य आपत्तींशी मुकाबला करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील कोविडचा मुकाबला करतांना इतर रोगांच्या रुग्णांना सुद्धा वेळीच उपचार मिळणे अतिशय गरजेचे आहे. पावसाळ्यात हिवताप, कॉलरा, कावीळ, लेप्टो, डेंग्यू तसेच इतर साथीचे आजारही पसरतात, कोविडवर उपचार करताना या नॉन कोविड रुग्णांसाठी सुद्धा कोविडपासून वेगळी स्वतंत्र व्यवस्था असावी.
पहिल्या लाटेमध्ये विशेषत: ज्येष्ठ आणि वयस्कर नागरिकांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळला तर या दुसऱ्या लाटेत ३० ते ५० वयोगटात प्रमाण जास्त दिसते एवढेच नाही तर लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसतोय. येणाऱ्या संभाव्य लाटेत हे प्रमाण आणखी वाढले तर आपली पूर्ण व्यवस्था हवी. त्याचे नियोजन करून ठेवा व रुग्णालयांतील लहान मुलांचे उपचार कक्ष सुसज्ज ठेवा असेही मुख्यमंत्री म्हणाले.
00000
Continue.
ReplyDeleteयावेळी मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पालिकेच्या उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, रुग्णांचे चाचणी अहवाल लगेच देणे, मुंबईतील वॉर्ड वॉर रूम्समार्फत नागरिकांशी संपर्क आणि समन्वय अधिक वाढविणे, लसीकरण केंद्रांची संख्या विविध माध्यमांतून वाढविणे याकरिता तत्काळ काही पाऊले उचलण्यात आली आहेत याविषयी माहिती दिली. बीकेसी येथील जम्बो केंद्राचे डॉ. राजेश डेरे यांनी देखील केंद्रातील रुग्णाच्या नातेवाईकांना मोबाईल ॲपद्वारे उपचारांविषयी सर्व अद्ययावत माहिती कशी दिली जाते त्याची माहिती दिली. एमएमआरडीए महानगर आयुक्त आरए राजीव यांनी देखील रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकमेकांशी कसा नियमित संपर्क ठेवण्यात येतो ते सांगितले.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, भिवंडी-निझामपूर, पनवेल, नवी मुंबई, वसई-विरार पालिका आयुक्तांनी त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांनी देखील आपापल्या भागातील रुग्ण संख्या स्थिरावत आहे तरी रुग्णांना गंभीर अवस्थेत जाण्यापासून रोखण्याचे आव्हान कायम असून विविध सुविधा, औषधे या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती दिली.
यावेळी टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सौम्य व लक्षणविरहित रुग्णांची प्रकृती अचानक ढासळत जाणे, रुग्णालयात उशिरा दाखल करणे यामुळे मृत्यू दर वाढल्याचे सांगून रेमडीसीव्हीर, स्टीरॉइडसचा वापर, प्लाझ्माची नेमकी उपयुक्तता, विशेषत: रात्रीच्या वेळी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने यावेळी रुग्णालयात रुग्णांच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले.
मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील यावेळी महत्वपूर्ण सूचना केल्या. जम्बो केंद्र किंवा फिल्ड हॉस्पिटल्स, शासकीय व खासगी रुग्णालयांचे अग्नि सुरक्षा, बांधकाम, विद्युत उपकरणाचे सुरक्षा काळजीपूर्वक तपासून घ्या, असेही त्यांनी सांगितले.
00000
राज्यात १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास प्रारंभ
ReplyDelete२६ जिल्ह्यांमध्ये सायंकाळी सहापर्यंत ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना दिली लस
मुंबई, दि.१: राज्यात आज १ मे पासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी आज २६ जिल्ह्यांतील ठराविक ठिकाणी एकूण १३२ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले.
आजपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला २६ जिल्हयांमध्ये सुरुवात झाली. उर्वरीत जिल्हयांमध्ये उद्या दि.२ मे पासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे ३ लाख डोसेस खरेदी केले आहेत.
00000
☝️ #विशेष_सूचना
ReplyDelete#आपको यदि सर्दी, खांसी, जुकाम, बुखार, साँस लेने में तकलीफ, जोड़ों में दर्द by, अत्यधिक थकावट, मांसपेशियों में अकड़न इत्यादि लक्षण आते हैं, #निम्नलिखित_बातों का पालन शुरु कर दें।
1- खुद को आइसोलेट कर लें।
2- तरल पदार्थ जैसे सूप, जूस, काढ़ा, चाय, काफी, गुनगुना पानी, गर्म दूध आदि कम से कम 4 लीटर लेने का प्रयास करें।
3- पूर्ण रूप से आराम करें और अच्छी नींद लें।
4- अपने आप को फिल्म, शार्ट फिल्म, किताब, गाना, कहानी, कविता, क्रिकेट आदि के माध्यम से व्यस्त रखें। दोस्तों से बातें करें।
5- स्नान भी गुनगुने पानी से ही करें।
6- सुबह शाम भाप की सांस लें और नमक पानी गुनगुना करके गलारा करें।
7- ठन्डे वस्तुओं से परहेज़ करें।
8- पल्स आक्सीमीटर से आक्सीजन नापते रहें 94-92 के नीचे सैचुरेसन आने पर तुरंत हेल्पलाईन पर फोन करें।
9- आक्सीमीटर न मिल पाने के स्थिति में अपने सांस को 14-18 सेकेंड के लिये रोक कर अपने को चेक करें।
10- नकारात्मक बातों और घटनाओ से दूर रहें।
फेमिली डॉक्टर से सम्पर्क करके निम्नलिखित दवाओ को शुरु कर दें।
1- पैरासिटामोल 650mg सुबह दोपहर रात
2- एज़िथ्रोमाइसिन 500mg रोज़ दिन में एक बार
3- डाक्सी 100 mg सुबह शाम
4- आइवरमेक्टीन 12 mg तीन दिन तक रोज़ एक गोली फिर सप्ताह में एक बार
5- विटामिन सी (Limcee/ Vitcee) 500 mg सुबह शाम चूसना है।
6- विटामिन D3 60K सप्ताह में एक बार
7- मोन्टेमैक-एल या मोन्टेयर एलसी एक सुबह एक शाम
8- एवियान एल सी एक सुबह एक शाम
इतना करिये और RTPCR करवाइये.. जब तक 3-4 दिन में रिपोर्ट आएगी हो सकता आपकी तीन चौथाई बीमारी समाप्त हो चुकी होगी...
(पॉजिटिव से नेगेटिव हुए लोंगो से निष्कर्ष के बाद ये जानकारी)
सूचना समाप्त
कॉपी/पेस्ट करिये,,, कोई भी तस्वीर लगाइये,,, ज्यादा से ज्यादा लोंगो तक भेजिए।🙏
सभी देशवासियों के कुशलमंगल की कामना 🙏🌹
नमस्कार 🙏
अब आगे आपका काम शुरू होता है....
धन्यवाद
राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठयाचे योग्य नियोजन सुरू
ReplyDelete-अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
मुंबई, दि. 2: राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्यादृष्टीने त्याचप्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात उत्पादित होणारा आणि इतर राज्यातून प्राप्त होणारा ऑक्सिजन राज्यातील जिल्ह्यांना सुरळीत आणि आवश्यकतेनुसार प्राप्त व्हावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे (एफडीए) राज्यातील ऑक्सिजन उत्पादकांना त्यांनी दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा यासाठी पुरवठ्या बाबतचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादकांना देण्यात आले आहे.
एफडीएमार्फत उत्पादकांना आज 1695 मे.टन ऑक्सीजन पुरवण्यासाठी पुरवठा विवरणपत्रातून सूचना दिल्या गेल्या आहेत. 30 एप्रिल रोजी 1608 टन द्रवरूप वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनचा पुरवठा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेला असून, काल रोजी 1674 टन ऑक्सिजनच्या वितरणाबाबतची माहिती उत्पादकांनी प्रस्तावित वितरण पत्रावरून दिली आहे.अन्न व औषध प्रशासन व शासनाव्दारे या कामी नेमलेल्या समन्वय अधिकाऱ्याद्वारा (नोडल अधिकारी) राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत सर्वोपरीने पर्यत्न केले जात आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी 21 एप्रिल 2021 ते 09 मे 2021 या कालावधीसाठी एकूण 8,09,000 एवढा कोटा मंजूर केलेला असून, येत्या काही दिवसात राज्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन अधिक उपलब्ध होणार आहे.
रेमडेसिवीर या इंजेक्शनाचे उत्पादन मे. सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ.रेड्डीज व जुबिलंट या सात औषध उत्पादक कंपन्यामार्फत करण्यात येते. या औषधाचा पुरवठा प्रामुख्याने भिवंडी, पुणे व नागपूर येथील डेपोमधून करण्यात येतो. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या सात कंपन्यांना महाराष्ट्र राज्यासाठी 4,73,500 रेमडेसिवीरचा साठा दिनांक 21 एप्रिल 2021 ते 02 मे 2021 या कालावधीत उपलब्ध करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार दि. 30 एप्रिलपर्यंत 3,44,494 इतका साठा शासकीय व खाजगी रुग्णालयांना वितरीत झाला आहे,अशी माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
000
कोरोना रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यासाठी
ReplyDeleteठाण्यातील डॉक्टरांसोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा
रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्याचा विचार
ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत करण्यासोबतच लसीकरणातील अडचणी दूर करण्याची नगरविकास मंत्र्यांची ग्वाही
मुंबई, दि.2 : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेच्या तुलनेत मृत्युदर वाढल्याने तो कमी करण्यासाठी नक्की काय करता येईल, यावर चर्चा करण्यासाठी आज ठाणे पालिकेच्या सभागृहात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एका खास व्हीसीचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे शहरातील कोरोना रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांशी बोलून याबाबत नक्की काय करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडले. ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला. ही संख्या कमी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त जीव वाचवण्यासाठी काय उपाय करता येतील यावर या बैठकीत चर्चा झाली. ठाणे शहरातील अनेक नामवंत डॉक्टरांनी या चर्चेत सहभागी होऊन अनेक सूचना दिल्या.
राज्यात अजूनही ऑक्सिजनचा आणि रेमडेसिवीर इजेक्शनचा पुरवठा सुरळीत झाल्यास अनेक जीव वाचू शकतील. त्यासोबतच खाजगी रुग्णालयांना वेळेत ऑक्सिजन मिळाला तर ऐनवेळी रुग्णांना हलवण्याची वेळ येणार नाही असे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.
त्यातही अनेकदा रुग्ण आयसीयू मध्ये दाखल झाल्यावर मानसिकरित्या खचल्याने तो लवकर मृत्यूमुखी पडतो असे निरीक्षण काही डॉक्टरांनी नोंदवले. त्यावर उपाय म्हणून या रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज असल्याची सूचना मांडण्यात आली. यावर ठाणे ग्लोबल कोविड सेंटरमध्ये अशी सुविधा उपलब्ध असली, तरीही खाजगी रुग्णालयात अशी सेवा उपलब्ध नाही. तिथे ही सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल यावर विचार करण्याच्या सूचना श्री. शिंदे यांनी ठाणे पालिका आयुक्तांना केली.
उपचारपद्धतीसोबतच लसीकरणाचा वेग वाढवण्याची मागणी अनेक डॉक्टरांनी लावून धरली. याबाबत केंद्राला विशेष विनंती करून राज्याला आपली मार्गदर्शक तत्व तयार करून वेगाने लसीकरण पूर्ण करण्याची परवानगी मिळावी अशी सूचना काही प्रमुख डॉक्टरानी केली. त्यासोबत तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याची भीती अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली असल्याने तत्पूर्वी बहुतांश लोकांचे लसीकरण पूर्ण करून तिसऱ्या लाटेला आळा घालण्यास प्राधान्य द्यावे असेही या डॉक्टरांनी सुचवले. यावर ही मागणी योग्यच असून आपण मंत्रिमंडळ बैठकीत ती नक्की मांडू असं आश्वासन श्री शिंदे यांनी दिलं.
दिवसरात्र काम करून रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्यास त्याला उत्तम वैद्यकीय सेवा देण्यात कोणतीही कसूर बाकी ठेवली जाणार नाही असे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त रुग्ण बरे होतील यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी या डॉक्टराना केले. यावर कोरोनाच्या गंभीर समस्येतून आपण लवकरच बाहेर पडू असा विश्वास सगळ्यांनी मिळून व्यक्त केला.
या बैठकीला कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, महापौर नरेश म्हस्के यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, कोरोना टास्क फोर्सचे डॉ. संतोष कदम, पालिकेतील वैद्यकीय अधिकारी, उपायुक्त आणि शहरातील नामवंत डॉक्टर या बैठकीला उपस्थित होते.
000
राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी धनंजय मुंडेंचे दिलासादायक निर्णय
ReplyDelete· कोरोना चाचणी, उपचार, लसीकरणासाठी रांगेत थांबावे लागणार नाही
· दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट
मुंबई, दि. 3: दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, लसीकरण तसेच आवश्यक असल्यास उपचार यासाठी तिष्ठत उभे रहावे लागू नये; तसेच कोरोनाचा संभाव्य धोका कमी व्हावा यासाठी या सर्व ठिकाणी त्यांना रांगेत उभे न राहता प्राधान्य दिले जावे, असा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. तसेच राज्य शासनाच्या सेवेतील दिव्यांग अधिकारी- कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्याचा निर्णयही श्री. मुंडे यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे.
दिव्यांग व्यक्तींना संभाव्य अधिकचा धोका, प्रवासाची व रांगेत तिष्ठत उभे राहण्याची अडचण लक्षात घेत राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, कोरोना बाधित असल्यास त्यावरील उपचार तसेच लसीकरण या ठिकाणी प्राधान्य देण्यात यावे, त्यांना रांगेत उभे करू नये, असे स्पष्ट निर्देश आज जारी करण्यात आले आहेत. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पत्राद्वारे आरोग्य विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला कळवले आहे.
राज्यात कोरोनाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत विविध कार्यालयांमध्ये 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तथापि, आज जारी करण्यात आलेल्या परिपत्रकान्वये राज्य शासन सेवेतील दिव्यांग अधिकारी- कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट देत घरातून कामकाजाची (वर्क फ्रॉम होम) मुभा देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. याद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा संबंधित विभाग/आस्थापनांनी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशित करण्यात आले आहे. असे करताना कार्यालयीन कामकाजावरही परिणाम होणार नाही याकडेही लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात येऊन पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थितीत सूट देण्यासह दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, उपचार व लसीकरणासाठी प्राधान्य देणे हे दिलासादायक निर्णय घेतल्याबद्दल विविध दिव्यांग संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना तसेच सामाजिक संस्थांनी सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
ReplyDeleteराज्याची आरोग्य सुविधा आणखी बळकट करण्यावर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मिशन ऑक्सिजन स्वावलंबन, कोविड केंद्रांची संख्याही वाढवणार
पेटीएम फाउंडेशनच्या ऑक्सिजन, लसीकरणासाठीच्या सहकार्याचे स्वागत
मुंबई, दि. 4 : - कोविडच्या संकटाने सगळ्यांनाच खूप मोठा धडा दिला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट आणि अशा अनेक संकटांना तोंड देणारी ठरेल, यावर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. पेटीएम फाऊंडेशनच्यावतीने राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणासाठी राज्य शासनाला सहकार्य करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.
पेटीएम फाऊंडेशन स्वतःहून पुढे आल्याबद्दल मुख्यंत्र्यांनी अशा संकटाच्या काळात राज्य आणि देशाच्या आर्थिक चक्राला गती देण्यासाठी असे प्रयत्न महत्वाचे ठरतील, असे कौतुकोद्गारही काढले.
बैठकीस राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आणि पेटीएम-फाऊंडेशनचे विजय शेखर-शर्मा, सोनिया धवन, राजेंद्र गुल्हर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, विकास होत राहील. पण जीव वाचले, तर विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. त्या विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. आता आपल्याला ऑक्सिजनच्या मागे धावावे लागत आहे. कोरोनाने आपल्याला धडा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातील आव्हानांना तोंड देण्याची तयारी आतापासूनच आम्ही सुरु केली आहे. पहिल्या लाटेत आम्ही खूप सुविधां जाणीवपूर्वक वाढवल्या. पण त्याही आता अपूऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता लसीकरण सुरु झाल्यानंतरही आरोग्या सुविधा वाढविणाऱ्यावर भर आहे. आता जुलैनंतर पावसाळ्यामुळेही अनेक साथीचे आजार पसरू लागतात. त्यांना तोंड देण्यासह कोविडची तीसरी, चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही त्यांना थोपविण्यासाठी, लोकांना उपचार मिळावेत यासाठी जास्तीत जास्तीत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऑक्सिजन हे आता औषध ठरल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील ऑक्सिजन निर्मिती पंधराशे मेट्रीक टनांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. त्याशिवाय ज्या-ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतील, असे प्रयत्न आहे. त्यामध्ये तात्पुरत्या आणि दीर्घकाळाचे असे नियोजन आहे. रुग्णशय्यांची संख्या, तसेच कोविड केंद्रांचीही संख्या वाढवणार आहोत.
ReplyDeleteपेटीएम फाऊंडेशनने ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणात लसीकरणासाठी सरकारी यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी, लस उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक सहाय्याचीही तयारी दर्शवली आहे. या सगळ्या सहकार्याचे आणि पुढाकाराचेही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.
यावेळी झालेल्या चर्चेत मुख्य सचिव श्री. कुंटे यांनी राज्यात ऑक्सीजनच्या उपलब्धतेबाबत आणि स्वयंपूर्णतेसाठी 'मिशन ऑक्सिजन स्वावलंबन' राबविण्यासाठी म्हणून विविध प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. व्यास आदींनीही सहभाग घेतला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न देशासाठी मार्गदर्शक
पेटीएम फाउंडेशनचे विजय शेखर-शर्मा यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या कोविड उपाययोजनांसाठीच्या सातत्यपूर्ण प्रय़त्न आणि पुढाकाराचे कौतूक केले. कोविडच्या लाटेला रोखण्यासाठी मास्क वापरासह, लसीकरणाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्राने पुढचे पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या दूरदृष्टीकोनातून सुरु असलेले प्रयत्न देशासाठी मार्गदर्शक असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
पेटीएम फाऊंडेशनचा पुढाकार..
पेटीएम फाऊंडेशनने ऑक्सिजन निर्मिती-पुरवठा, लसीकरण आणि लस उपलब्धतेसाठी निधी यासाठी आवश्यक असे योगदान देण्याची हमी दिली आहे. राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीत, तसेच लसीकरणासाठी मुंबई-पुण्यातील मोठ्या कंपन्यांची कार्यालयांचा परिसर आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तयारी. लशीसाठी आवश्यक अर्थसहाय्यही सामाजिक बांधिलकी निधीतून तसेच विविध मार्गातून आर्थिक भार उचलण्याची तयारी दर्शवली आहे.
लातूर जिल्ह्यात आयुषच्या डॉक्टरांना घेऊन कोविड केअर सेंटर सुरु करणार
ReplyDelete-- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. 4 : देशभरासह राज्यात कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आज ऍलोपॅथीचा प्रामुख्याने उपयोग करण्यात येत आहे. पण येत्या काळात लातूर जिल्ह्यात आयुषच्या सर्व डॉक्टरांना एकत्र करून पहिले कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख सांगितले. आयुष टास्कफोर्सचे सदस्य यांच्या समवेत श्री. देशमुख यांनी आज ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला.
मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, गेल्या जवळपास वर्षभरापासून अधिक काळ कोविड संकटाशी आपण सामना करत असून अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही. यामुळेच कोविड केअर सेंटरमध्ये आयुष अंतर्गत येणाऱ्या पॅथीचा उपयोग रुग्णांसाठी करून एक पायलट सेंटर लातूरमध्ये सुरु करण्याचा प्रयत्न आहे. सध्याच्या काळात कोविड रुग्णांची संख्या तातडीने कमी करणे आवश्यक आहे. कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्यांना आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी मार्फत उपचार देता येऊ शकतात. त्यासाठी एस.ओ.पी.तयार करण्याचे काम आयुष संचालनायामार्फत करण्यात यावे. जेणेकरून राज्यात आयुष संचालनायाअंतर्गत येणाऱ्या डॉक्टरांना या एस.ओ. पी.अंतर्गत कोविड रुग्णांवर उपचार करता येऊ शकतील. आयुर्वेद आणि उपचार पद्धतींचा उपयोग कोविड रुग्णांच्या उपचारासाठी होऊ शकतो. त्यामुळे ही एस.ओ.पी. वैद्यकीय शिक्षण संचालक आणि आयुष संचालक यांनी तयार करावी.
सध्या दिल्ली आणि जयपूरमध्ये कोविडसाठी आयुर्वेद उपचाराला मान्यता देण्यात आली असल्याने हाच पॅटर्न महाराष्ट्रातही राबविण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करण्यात येईल. यामुळे आयुष डॉक्टरांचे मोठे संख्याबळ उपलब्ध होणार आहे. आयुष अंतर्गत येणाऱ्या पॅथीना उपचारांसाठी परवानगी द्यावी असे केंद्र शासनाकडे पत्र आयुष संचालनायामार्फत देण्यात येईल, असेही श्री देशमुख यांनी सांगितले. येणाऱ्या काळात लातूरमध्ये प्रामुख्याने इंटिग्रेटेड आयुष क्लिनिक सुरु करण्याबाबत विचार असून याबाबतच्या अंमलबजावणीसाठी आयुष संचालयानाने पुढाकार घ्यावा.cntinue
Continue. श्री देशमुख म्हणाले की, कोविडसाठी उपचार पद्धती निरनिराळ्या असून ऍलोपॅथी यामध्ये प्रमुख भूमिका निभावत असली तरी अल्टरनेटीव्ह थेरपी निरनिराळ्याअसू शकतात. आयुष संचालनायांतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या पॅथीच्या डॉक्टरांनी या क्षेत्रात काम आणि संशोधन केलेले आहे. त्यामुळे आपल्या संशोधनाच्या कामाचा, ज्ञानाचा उपयोग या काळात करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या काळात होमिओपॅथिक आयुर्वेदिक, औषधे यांना मान्यता देताना त्यांनी मानके परिपूर्ण केली आहेत का हे तपासून घेणे आवश्यक आहे.
ReplyDeleteवैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज आयुष टास्क फोर्स सदस्यांसोबत झूम मीटिंगद्वारे चर्चा केली. आजच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, आयुष संचालक डॉ. कुलदीप राज कोहली, डॉ. झुबैर शेख, डॉ. मनीष पाटील, डॉ. जवाहर शाह, डॉ. शुभा राऊळ, डॉ. उर्मिला पिटकर, डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. मनोज राजा, डॉ. जसवंत पाटील, डॉ. राजश्री कटके, डॉ. संजय लोंढे, डॉ. अमित दवे, डॉ. राजेंद्र निरगुडे, डॉ. नवीन पावस्कर, डॉ. पुरुषोत्तम लोहिया, डॉ. हरीश बी सिंग, जयंत वकनाली आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राला ऑक्सिजनचा २०० मेट्रीक टन वाढीव पुरवठा करावा
ReplyDeleteलिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी १० आयएसओ टॅंकर्स उपलब्ध करून द्यावेत
मुख्य सचिवांची केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांकडे मागणी
मुंबई, दि. ४: महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची देखील आवश्यकता भासत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजन मागणी वाढत असून केंद्र शासनाकडून सध्या होत असलेल्या पुरवठ्यात २०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्यात यावा.लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी १० टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्र पाठवून केली आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने ऑक्सिजन, रेमडेसीवीर, रुग्ण शय्या यांचा आढावा घेतला जात आहे. राज्याला वाढीव ऑक्सिजनची गरज असून त्याबाबत केंद्र शासनाकडे मागणी करण्याबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले होते. त्यानुसार मुख्य सचिव श्री. कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांना पत्र पाठवले आहे.
राज्यात सध्या ६ लाख ६३ हजार ७५८ सक्रीय रुग्ण आहेत. त्यातील ७८ हजार ८८४ रुग्ण ऑक्सिजनवर असून २४ हजार ७८७ रुग्णअतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. राज्यातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या १६ जिल्ह्यांमध्ये सातत्याने सक्रीय रुग्ण संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन ऑडीट केले जात असल्याचे मुख्य सचिवांनी या पत्रात म्हटले आहे.
राज्यात ऑक्सिजनची वाढती मागणी आणि गरज लक्षात घेता सध्या केंद्र शासनाकडून होत असलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यात २०० मेट्रीक टनांची वाढ करण्यात यावी. ऑक्सिजन लिफ्टींगची सुविधा राज्याच्या सोयीची असावी. यापूर्वी नेमून दिलेले ओडीशा येथील आरआयएनएल, विझाग आणि जिंदाल स्टिल येथील ऑक्सिजन उपलब्धतेचे नियोजन कागदावर राहीलेले आहे.
सध्या गुजरात जामनगर येथून दिवसाला १२५ मेट्रीक ऑक्सिजन पुरवठा होत असून त्यात १०० मेट्रीक टनाने वाढ करून दिवसाला २२५ मेट्रीक टन आणि भिलाई येथून २३० मेट्रीक टन पुरवठा व्हावा, अशी विनंतीही मुख्य सचिवांनी केली आहे. भौगोलिकदृष्ट्या ही दोन्ही ठिकाणे महाराष्ट्राच्या जवळ असून त्यामुळे वाहतुकीचा कलावधी कमी होण्यास मदत होतानाच रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन देण्यासाठी मदत होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
लिक्विड ऑक्सिजन वाहतुकीसाठी सिंगापूर, दुबई व अन्य देशांतील तेल उत्पादक कंपन्यांकडून केंद्र शासनाला आयएसओ टॅंकर्स मिळाले आहेत. त्यातील किमान १० टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून ओडीशातील अंगुल येथून रोरो सेवेच्या माध्यमातून लिक्विड ऑक्सिजन आणणे सोपे होईल, असेही मुख्य सचिवांनी या पत्रात म्हटले आहे.
000
कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने
ReplyDeleteसर्वांनी समन्वयाने कामकाज करावे
- - पालकमंत्री आदित्य ठाकरे
महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्र्यांची आढावा बैठक संपन्न
मुंबई, दि. 4 : मुंबईत करण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक विविध उपाययोजनांची अंमलबजावणी, लसीकरण, त्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी सोडविणे आदींसंदर्भात तसेच या कामांमध्ये मुंबई महापालिका, पोलीस दल यांच्यामध्ये समन्वय वाढविण्याच्या अनुषंगाने आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑनलाईन पद्धतीने आढावा बैठक घेतली. मुंबईतील पावसाळापूर्व कामांच्या प्रगतीचीही पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी माहिती घेतली.
बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, मुंबईतील महापालिका झोन्सचे उपायुक्त, पोलीस उपायुक्त, वॉर्ड ऑफीसर, संबंधीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्षेत्रात करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.
पालकमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, शहरातील कोविड केअर सेंटर्स, जम्बो सेंटर्स, लसीकरण केंद्रे, आयसीयू सुविधा उपलब्ध असलेले सेंटर्स यांचे मॅपींग करणे आवश्यक आहे. जेणेकरुन कोविड संदर्भातील कोणती सुविधा कुठे आणि किती अंतरावर उपलब्ध आहे याची माहिती मिळू शकेल. खाजगी, स्वयंसेवी संस्थांनी सुरु केलेल्या कोविड केअर सेंटर्सची माहितीही या मॅपींगमध्ये घेण्यात यावी. शिवाय खाजगी केंद्रांकडे असलेली औषधांची उपलब्धता इत्यादी बाबींची माहिती घेऊन प्रशासनाने त्यांना आवश्यक सहकार्य करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
मुंबईमध्ये जंबो कोविड केअर सेंटरमध्ये लवकरच सुमारे 7 हजार ऑक्सिजन बेड्स तसेच सुमारे 2 हजार आयसीयू/एचडीयू बेड्सची उपलब्धता करण्यात येत आहे. शिवाय जिथे शक्य आहे तिथे पेडियॅट्रीक केअर सेंटरही निर्माण करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे. शहरात कोविड रुग्णांना उपचार साधनांची कोणत्याही प्रकारे कमतरता भासू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रसार थोपविण्याच्या दृष्टीने हा महिना महत्वाचा असून सर्वांनी समन्वयाने कामकाज करावे. कोरोना प्रतिबंधासाठी पोलीस यंत्रणेमार्फतही चांगल्या प्रकारे काम करण्यात येत आहे. पोलीस दलातील उर्वरित कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
मुंबईतील पावसाळापूर्व कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने चालू महिना महत्वाचा आहे. या अनुषंगाने संबंधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कामगारांचे होणारे स्थलांतर याचीही माहिती घेऊन त्याअनुषंगाने पावसाळापूर्व कामांचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
राज्यातील सर्व २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे
ReplyDeleteराष्ट्रीय सुरक्षा परिषदेमार्फत सुरक्षा परीक्षण करण्यात येणार
-- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. 5 : राज्यातील सर्व २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमार्फत सुरक्षा परीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, सुरक्षा परिक्षणाची कार्यवाही तात्काळ सुरु होत आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, संलग्नित संस्थांचे सुरक्षा परीक्षण (safety audit) (अग्नि प्रतिबंधात्मक लेखापरीक्षण व करावयाच्या उपाययोजना इत्यादी.) केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार (Ministry of Labour and Employment) मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील स्वायत्त स्वरूपाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद(National Saftey Council) या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. या सुरक्षा परिक्षणासाठी साधारणपणे ३७ लाख २२ हजार २८० रुपये खर्च होणार आहे. हे सुरक्षा परीक्षण रुग्णालयीन सुधारणा, रुग्णहित, विद्यार्थी,मनुष्यबळ सुरक्षा स्तव आवश्यक असल्याने करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री देशमुख यांनी दिली.
या शासकीय महाविद्यालयांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव, विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, लातूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई, परिचर्या प्रशिक्षण संस्था, मुंबई, सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर, आरोग्य पथक, सावनेर, जि. नागपूर, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, सोलापूर, आरोग्य पथक, तासगांव, जि. सांगली, राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर, श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे, आरोग्य पथक, पैठण, जि. औरंगाबाद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तथा कर्करोग रुग्णालय, औरंगाबाद आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला या २२ वैद्यकीय महाविद्यालयांचा आणि रुग्णालयांचा समावेश आहे.
राज्यात कोविडसाठी पर्यायी उपचार पद्धती राबविण्याबाबत चाचपणी करा
ReplyDelete-- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई, दि.5 : दुसऱ्या लाटेत राज्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयुषच्या पर्यायी उपचारपद्धती राबविण्याबाबत चाचपणी करण्यात यावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले. श्री. देशमुख यांच्या उपस्थितीत आज आयुष टास्कफोर्सच्या सदस्यांची ऑनलाइन बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, गेल्या जवळपास वर्षभरापासून अधिक काळ कोविड संकटाशी आपण सामना करत असून अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही. वाढत्या कोविड रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर्स कमी पडत आहेत हे लक्षात घेऊन या कामी राज्यात सध्या उपलब्ध असलेल्या अडीच लाख आयुष डॉक्टरांचा उपयोग चांगल्या पद्धतीने कसा करून घेता येईल याबाबत विचार करण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी केली.
कोविड रुग्णांची संख्या तातडीने कमी करणे आवश्यक आहे. कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्यांना आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अशा पर्यायी उपचार पद्धती देता येऊ शकतात. त्यासाठी आदर्श नियमावली (एस.ओ.पी).तयार करण्याचे काम आयुष संचालनायामार्फत तातडीने करण्यात यावे असेही श्री. देशमुख यांनी सूचित केले.
कोविडची लागण होऊ नये यासाठी त्याचप्रमाणे कोविड बाधित रुग्णांसाठीही प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या अनेक औषधांना केंद्रीय आयुष मंत्रालयाने मान्यता दिली आहे तसेच अशा प्रकारची अनेक चांगली औषधे मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत ही औषधे लवकरात लवकर कशी उपलब्ध करून देता येतील याबाबतही प्रयत्न करण्याचे यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.
सध्या दिल्ली आणि जयपूरमध्ये कोविडसाठी आयुर्वेद उपचाराला मान्यता देण्यात आली असल्याने हाच पॅटर्न महाराष्ट्रातही राबविण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करण्यात येईल. यामुळे आयुष डॉक्टरांचे मोठे संख्याबळ उपलब्ध होणार आहे. आयुष अंतर्गत येणाऱ्या पॅथीना उपचारांसाठी परवानगी द्यावी असे केंद्र शासनाकडे आयुष संचालनायामार्फत पत्र देण्यात येईल, असेही श्री देशमुख यांनी सांगितले.
श्री देशमुख म्हणाले की, कोविडसाठी उपचार पद्धती निरनिराळ्या असून ऍलोपॅथी यामध्ये प्रमुख भूमिका निभावत असली तरी अल्टरनेटीव्ह थेरपी निरनिराळ्याअसू शकतात. आयुष संचालनायांतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या पॅथीच्या डॉक्टरांनी या क्षेत्रात चांगले काम आणि संशोधन केलेले आहे. त्यामुळे आपल्या संशोधनाच्या कामाचा, ज्ञानाचा उपयोग या काळात करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या काळात होमिओपॅथिक आयुर्वेदिक, औषधे यांना मान्यता देताना त्यांनी मानके परिपूर्ण केली आहेत का हे तपासून घेणे आवश्यक आहे.
आजच्या या बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ तात्याराव लहाने, आयुष संचालक डॉ कुलदीप राज कोहली,डॉ. झुबैर शेख, डॉ. मनीष पाटील, डॉ. जवाहर शाह, डॉ. शुभा राऊळ, डॉ. उर्मिला पिटकर,
डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. मनोज राजा, डॉ. जसवंत पाटील, डॉ. राजश्री कटके, डॉ. संजय लोंढे, डॉ. अमित दवे, डॉ. राजेंद्र निरगुडे, डॉ. नवीन पावस्कर, डॉ. पुरुषोत्तम लोहिया, डॉ. हरीश बी सिंग, जयंत वकनाली आदी उपस्थित होते.
000
नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय
ReplyDelete- अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या नागपूर येथील हज हाऊसच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात येत असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यासाठी नागपूर हज हाऊसचा ताबा तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यासंदर्भात सूचना निर्गमित करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री श्री. मलिक म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर विभागातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आरोग्य विभागाच्या कालच्या (दि. ४ मे) आकडेवारीनुसार नागपूर शहरात काल २ हजार ६८९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तेथील वाढत्या रुग्णांची उपचाराची सोय होण्याच्या दृष्टीने नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही इमारत ६ मजली असून इमारतीमध्ये ४० खोल्या आहेत. याशिवाय २८ स्वच्छतागृहे व १ भोजनकक्ष आहे. नियमीत कालावधीमध्ये येथे सुमारे ७०० लोकांची राहण्याची व्यवस्था केली जाते. इमारतीमधील काही किरकोळ कामे करण्यात येत असून अग्निशमन यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करण्याबाबत नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सुविधांच्या पुर्ततेनंतर जिल्हा प्रशासनामार्फत हे कोविड सेंटर चालविण्यात येईल, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
कोविड-19 मदत आयात माल
ReplyDeleteदानदात्यांच्या सुविधांसाठी महाराष्ट्रात ‘नोडल अधिकारी’
मुंबई, दि. 5 : राज्यात कोविड-19 या आजाराचा प्रसार होत असतांनाच, राज्य शासन व त्यांच्या संलग्न संस्था तसेच राज्य शासनाच्या अधिकृत संस्था किंवा वैधानिक संस्था यासाठी मदत पुरविण्याचे कार्य करित आहेत. यासाठी बाहेरिल देशातून कोविड-19 साठी मदत साहित्य पाठविण्यात येत आहे. विनामुल्य आयात केलेल्या मदतकाऱ्याचा अखंड प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी राज्यशासनाने उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
‘कोविड-19 रिलिफ आयटम’ सवलतीच्या उद्देशाने विनामूल्य आयातीची सोय करत असल्यास, त्यांना परदेशातून आयात केलेल्या विशिष्ट कोविड -19 मदत साहित्याच्या आयातीवर आयजीएसटी ची सवलत केंद्र शासनाने जाहीर केली आहे.
प्रशासकीय पुढाकाराचा जास्तीत जास्त परिणाम घडविण्यासाठी आणि कोविड दरम्यान त्रास कमी करण्यासाठी, उद्योग विकास आयुक्त यांना नियुक्त करण्यात आले आहे. नोडल अधिकारी यांचा संपर्क क्रमांक - (022) 22028616/22023584 तसेच ई-मेल didci@maharashtra.gov.in असा आहे.
‘कोविड रिलीफ आयटमच्या’ आयातीसाठी कागदपत्रे सादर केल्यानंतर काही अटींच्या आधारे नोडल अधिकारी सवलत प्रमाणपत्र देतील. यात 1.संस्थेचे नोंदणीप्रमाणपत्र, 2.चलन/खरेदी बील,
3.पॅकींग लिस्ट, 4. कार्गो तपशील, 5. देणगीदाराचे घोषणापत्र सादर करावयाचे आहेत.
संबंधितांना सर्व तपशीलांसह आपला अर्ज didci@maharashtra.gov.in या ईमेलवर पाठविण्यात यावे.
अशा आहेत अटी :-
• सदरची वस्तू विनामूल्य आयात केली जाऊ शकते आणि भारतात कोठेही विनामूल्य वितरण करण्यास अधिकृत केले जाऊ शकते.
• आयातदाराने सीमाशुल्कांकडून वस्तू मंजूर होण्यापूर्वी त्या नोडल ऑथॉरिटीकडून माल कोविड रिलिफसाठी विनामूल्य वितरणासाठी आहे असे प्रमाणपत्र सादर करावयाचे आहे .
• आयात झाल्यानंतर आयातदार, महाराष्ट्र राज्याच्या नोडल अधिकाऱ्यांकडे आयात करण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीत आयात केलेल्या वस्तूंचे तपशील व त्या विनामूल्य वितरीत केल्याबाबत समर्थनीय कागदपत्रांच्या पुराव्यांसह एका स्टेटमेंट मध्ये सादर करावयाचे आहे जेणेकरुन ते प्रमाणित करुन संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविले जाईल.
या कागदपत्रांची व अटींची पूर्तता करण्याबाबत काही अडचणी असल्यास उद्योग उप संचालक अजयकुमार पाटील, यांच्याशी 9930410922 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहन उद्योग संचालनालयाने केले आहे.
सहकारी संस्थांचे सदस्य मतदानापासून वंचित राहणार नाहीत
ReplyDeleteअधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय
कोविड परिस्थितीमुळे सहकारी संस्थांचे सदस्य मतदानाच्या मूलभूत वंचित राहू नये म्हणून अधिनियमात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 31 मार्च 2022 पर्यंत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत विद्यमान सदस्य हे मतदार करण्यासाठी पात्र ठरतील.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 26(2)नुसार सभासदांचे हक्क व कर्तव्य याबाबत तरतुद असून, लागोपाठ पाच वर्षांच्या कालावधीत सर्व सदस्य मंडळाच्या किमान एका बैठकीला सदस्यांनी उपस्थित राहणे त्याचप्रमाणे संस्थेच्या उपविधिमध्ये नमुद केल्याप्रमाणे सेवांचा किमान मर्यादेत वापर करणे आवश्यक आहे. मात्र सदस्यांनी असे न केल्यास तो सदस्य अक्रियाशील सदस्य म्हणून वर्गीकरण करण्यात येईल अशी तरतुद आहे. त्याचप्रमाणे कलम 27 मधील तरतुद ही सदस्यांच्या मतदानाचा अधिकाराबाबतची असून, जर कलम 26 मधील तरतुदीप्रमाणे तो अक्रियाशील सदस्य असेल तर त्या सदस्यांस कलम 27 नुसार मतदानाचा अधिकार प्राप्त होत नाही. तो सदस्य मतदानापासून वंचित राहु शकतो.
कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे राज्यातील सहकारी संस्थांचे आर्थिक व सामाजिक व्यवहार जवळ जवळ ठप्प झाले आहेत. तसेच कोरोना-19 प्रकोपामुळे सहकारी संस्थांच्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास अडचण निर्माण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे कोव्हीड 19 महामारीच्या दुसरी लाट आल्यामुळे शासनाने दिनांक 6 एप्रिल2021 च्या आदेशान्वये राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका दिनांक 31.08.2021 पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. ही वस्तुस्थिती विचारात घेवून, सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पाडलेल्या नसल्याने बरेचशे सभासद अक्रियाशील होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी कलम 26 चे पोट-कलम 2 व 27 मधील पोट-कलम (1अ) मध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याने सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-----०-----
आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राबविण्यासाठी
ReplyDeleteसेवा पुरवठादारास मुदतवाढ
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी सेवा पुरवठादाराबरोबर केलेल्या करारास मुदतवाढ देण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
समितीच्या शिफारशीनुसार तसेच मा. राज्यपाल महोदयांनी दिलेल्या मान्यतेनुसार पुढील 5 वर्षाकरीता म्हणजेच दि.01.02.2019 ते दि.31.01.2024 पर्यत या कालावधीकरीता जुन्या सेवापुरवठादारास मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर सेवापुरवठादारास सन 2018-19 च्या दरसूचीनुसार ALS रुग्णवाहिकेकरीता रु.2,52,146/- दरमहा दर व BLS रुग्णवाहिकेकरीता रु.2,35,166/- च्या दरामध्ये दरवर्षी 8 टक्के दराने दि.31.01.2024 पर्यंत दरवाढ देण्यात येत आहे.
सदर मुदत संपण्यापूर्वी दि.01 फेब्रुवारी,2024 पासून पुढील कालावधीकरीता नवीन सेवा पुरवठादार निवडीबाबतची ई-निविदा प्रक्रिया दिनांक 31 जानेवारी, 2024 पूर्वी पूर्ण करुन नवीन सेवापुरवठादाराची निवड करण्यात येईल.
त्याचप्रमाणे सदर सेवापुरवठादारास दि.01.02.2019 ते 31.01.2024 या कालावधीकरीता समितीच्या शिफारशीमध्ये नमूद केल्याप्रमाणे अटी व शर्तीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार विभागास राहतील.
-----०-----
मुंबईच्या धर्तीवर नागपुरात 'ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र' उभारावे
-- डॉ. नितीन राऊत यांची सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांकडे मागणी
मुंबई, दि. 5: नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईच्या धर्तीवर नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक या प्रमाणे 'ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र' उभारण्यात यावे अशी मागणी ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दिव्यांग नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहचून लस घेणे जिकिरीचे ठरते. ही बाब लक्षात घेऊन मुंबईत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती यांचे कोरोना लसीकरण सुलभ होण्यासाठी मुंबई महापालिकेने शहरातील पहिले 'ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र' दादर येथील कोहिनूर पार्किंग लॉटमध्ये नुकतेच सुरू केले आहे. या केंद्रावर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना आपल्या वाहनात बसूनच लस घेता येते. यामुळे लसीकरण वेगात होत असून या केंद्राला मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
नागपूर शहरात 'ड्राइव्ह इन लसीकरण केंद्रे' सुरू केल्यास ज्येष्ठ आणि नागरिक दिव्यांग यांना लसीकरण केंद्रावर रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचेल. तसेच लसीकरण वेगाने होईल. याशिवाय आरोग्य यंत्रणेलाही ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना सुलभतेने लसीकरण सेवा पुरवत येईल, असे डॉ. राऊत यांनी टोपे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठयाचे योग्य नियोजन
ReplyDelete- मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
मुंबई, दि.- 6 : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याच प्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
मेडिकल ऑक्सिजनबाबत
राज्यात कोविड रूग्ण संख्या झपाट्याने वाढलेली आहे. या रूग्णांवर उपचारासाठी मेडिकल ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे राज्यात उत्पादित होणारे आणि इतर राज्यातून प्राप्त होणारे ऑक्सिजन राज्यातील सर्व जिल्ह्यांना सुरळीतपणे व त्या-त्या जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार प्राप्त होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे राज्यातील लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन उत्पादकांना त्यांनी दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा यासाठी पुरवठा बाबतचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादकांना देण्यात येते. दिनांक 6 मे 2021 साठी प्रशासनाने उत्पादकांना 1713 टन ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुरवठा विवरणपत्र जारी केले आहे .
दिनांक 4 मे, 2021 रोजी राज्यात 1720 टन ऑक्सिजनचा पुरवठा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना करण्यात आला. यामध्ये परराज्यातून प्राप्त झालेल्या 257.5 टन ऑक्सिजनचा अंतर्भाव आहे. गुजरात येथून 116.5 टन, भिलाई छत्तीसगड येथून 60 टन आणि बेल्लारी कर्नाटका येथून 81 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाले आहे.
दिनांक 5 मे 2021 साठी उत्पादक 1661 टन ऑक्सिजन वितरीत करणार आहेत. असे उत्पादकांकडून प्राप्त प्रस्तावित वितरण पत्रावरून दिसून आले आहे. अन्न व औषध प्रशासनाव्दारे व शासनाद्वारा या कामी नेमलेल्या नोडल ऑफिसर्स द्वारा राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.
रेमडेसिवीर बाबत
रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन मे. सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ.रेड्डीज व जुबिलंट या औषध उत्पादक कंपन्यामार्फत करण्यात येते. राज्यात मे. सिप्ला लि. या उत्पादकाचे उत्पादन होते. वरील उत्पादकांच्या प्रामुख्याने भिवंडी, पुणे व नागपूर येथील डेपोमधून या औषधाचा पुरवठा राज्यभर करण्यात येतो.
राज्य शासनाद्वारे राज्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वाढीव कोटा मिळावा यासाठी नियमितपणे पाठपुरावा करण्यात येत होता. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने त्यांचे पत्र दिनांक-01 मे, 2021 अन्वये महाराष्ट्र राज्यासाठी वरील सात उत्पादक मिळून एकूण 8,09,500 रेमडेसिवीरचा साठा दिनांक- 21/04/2021 ते 09/05/2021 या कालावधीत मंजूर केलेला आहे.
दि. 21/04/2021 ते 04/05/2021 अखेर पर्यन्त 474791 इतका साठा खाजगी व शासकीय रूग्णालयांना वितरीत करण्यात आला आहे. दिनांक- 04/05/2021 रोजी राज्यात 42024 इतका साठा वितरीत झाला आहे. दिनांक 05.05.2021 रोजीच्या वितरणासाठी अंदाजे 50,380 इतका साठा उत्पादकाकडून प्राप्त झाला आहे. त्यातील काही साठा आज व उर्वरीत साठा दि. 06/05/2021 रोजी प्रत्यक्ष वितरीत होणार आहे.
आरोग्य विभागाच्या १०० टक्के पदभरतीला मान्यता
ReplyDelete१६ हजार पदे तातडीने भरणार
-आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. ६ : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता मिळाल्याचे सांगतानाच विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.
यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेबाबत वर्तविलेल्या अंदाजामुळे रुग्णसेवेसाठी अधिक मनुष्यबळाची गरज आहे. सध्या रुग्णसेवेशी निगडीत ५० टक्के पदभरतीला मान्यता होती. मात्र वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण पाहता १०० टक्के पदभरतीला मान्यता देण्याबाबत आग्रहपूर्वक मागणी काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. त्याला मान्यता देतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या स्तरावर पदभरतीचा निर्णय घेण्याला मंजुरी देण्यात आल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.
१०० टक्के पदभरतीला मान्यता मिळाल्याने आता गट क आणि ड संवर्गाचे १२ हजार पदे भरण्यात येतील. त्यामध्ये नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, वाहनचालक, शिपाई अशी पदे भरण्यात येतील. तर गट अ आणि ब मध्ये प्रत्येकी २००० पदे अशी एकूण १६ हजार पदे भरण्याची शासनस्तरावरील प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करू, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
विशेषज्ञ असलेल्या अ संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तर वैद्यकीय अधिकारी पदाची ब संवर्गाची पदे आरोग्य विभागाच्या निवड मंडळामार्फत भरली जातील. क आणि ड संवर्गाची पदे भरण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सर्व पदे भरल्यानंतर त्याच निश्चित सकारात्मक परिणाम रुग्ण सेवेवर जाणवेल, असे श्री. टोपे यांनी सांगितले.
0000
हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित
ReplyDeleteदिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती
-आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. 6 : ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए ) बसविण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 38 पीएसए प्लांट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे 53 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 1250 मेट्रीक टन ऑक्सिजन राज्यात उत्पादीत असून त्याची मागणी 1750 मेट्रीक टन एवढी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी अन्य राज्यांमधून ऑक्सिजन आणतानाच स्थानिक पातळीवरच ऑक्सिजन निर्मिती व्हावी साठी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर प्लांट सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत, असे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.
ऑक्सिजनच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत 150 पीएसए प्लांटसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारे 350 प्लांट बसविण्याचे नियोजन असून त्याद्वारे 500 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.
राज्यात कार्यान्वित झालेले हे 38 पीएसए प्रकल्प बुलढाणा, वाशीम, बीड, लोखंडी सावरगाव, हिंगोली, जालना,नांदेड, उस्मानाबाद, सिंधुदूर्ग, मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, गोंदिया, अहमदनगर, शिरपूर, भुसावळ, नंदूरबार, शहादा, सातारा, पुणे, बुलढाणा, चिखली, खामगाव येथील जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, खासगी रुग्णालय याठिकाणी उभारण्यात आले आहेत.
वाशिम, सातारा, हिंगोली, अहमदनगर,भंडारा, अलिबाग, रत्नागिरी, बुलढाणा, उस्मानाबाद आणि सिंधुदूर्ग येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये केंद्र शासनाच्या मदतीने हवेतील ऑक्सिजन शोषून तो शुद्ध करून रुग्णांना पुरविणारे पीएसए प्लांट बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमुळे जाणवणाऱ्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ह्या प्रकल्पातील ऑक्सिजनचा वापर हा रुग्णांसाठी वरदान ठरणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
0000
राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठयाचे योग्य नियोजन
ReplyDelete- मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
मुंबई, दि.- 6 : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याच प्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
मेडिकल ऑक्सिजनबाबत
राज्यात कोविड रूग्ण संख्या झपाट्याने वाढलेली आहे. या रूग्णांवर उपचारासाठी मेडिकल ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे राज्यात उत्पादित होणारे आणि इतर राज्यातून प्राप्त होणारे ऑक्सिजन राज्यातील सर्व जिल्ह्यांना सुरळीतपणे व त्या-त्या जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार प्राप्त होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे राज्यातील लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन उत्पादकांना त्यांनी दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा यासाठी पुरवठा बाबतचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादकांना देण्यात येते. दिनांक 6 मे 2021 साठी प्रशासनाने उत्पादकांना 1713 टन ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुरवठा विवरणपत्र जारी केले आहे .
दिनांक 4 मे, 2021 रोजी राज्यात 1720 टन ऑक्सिजनचा पुरवठा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना करण्यात आला. यामध्ये परराज्यातून प्राप्त झालेल्या 257.5 टन ऑक्सिजनचा अंतर्भाव आहे. गुजरात येथून 116.5 टन, भिलाई छत्तीसगड येथून 60 टन आणि बेल्लारी कर्नाटका येथून 81 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाले आहे.
दिनांक 5 मे 2021 साठी उत्पादक 1661 टन ऑक्सिजन वितरीत करणार आहेत. असे उत्पादकांकडून प्राप्त प्रस्तावित वितरण पत्रावरून दिसून आले आहे. अन्न व औषध प्रशासनाव्दारे व शासनाद्वारा या कामी नेमलेल्या नोडल ऑफिसर्स द्वारा राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.
रेमडेसिवीर बाबत
रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन मे. सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ.रेड्डीज व जुबिलंट या औषध उत्पादक कंपन्यामार्फत करण्यात येते. राज्यात मे. सिप्ला लि. या उत्पादकाचे उत्पादन होते. वरील उत्पादकांच्या प्रामुख्याने भिवंडी, पुणे व नागपूर येथील डेपोमधून या औषधाचा पुरवठा राज्यभर करण्यात येतो.
राज्य शासनाद्वारे राज्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वाढीव कोटा मिळावा यासाठी नियमितपणे पाठपुरावा करण्यात येत होता. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने त्यांचे पत्र दिनांक-01 मे, 2021 अन्वये महाराष्ट्र राज्यासाठी वरील सात उत्पादक मिळून एकूण 8,09,500 रेमडेसिवीरचा साठा दिनांक- 21/04/2021 ते 09/05/2021 या कालावधीत मंजूर केलेला आहे.
दि. 21/04/2021 ते 04/05/2021 अखेर पर्यन्त 474791 इतका साठा खाजगी व शासकीय रूग्णालयांना वितरीत करण्यात आला आहे. दिनांक- 04/05/2021 रोजी राज्यात 42024 इतका साठा वितरीत झाला आहे. दिनांक 05.05.2021 रोजीच्या वितरणासाठी अंदाजे 50,380 इतका साठा उत्पादकाकडून प्राप्त झाला आहे. त्यातील काही साठा आज व उर्वरीत साठा दि. 06/05/2021 रोजी प्रत्यक्ष वितरीत होणार आहे.
लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम
ReplyDelete२८ लाख ६६ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण
मुंबई, दि.६ : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आजपर्यंत लसीकरण मोहिमेत १ कोटी ६७ लाख ८१ हजार ७१९ डोस देण्यात आले आहेत.
दरम्यान, काल ५ मे रोजी महाराष्ट्रात १५८६ लसीकरण केंद्रांद्वारे एकूण २ लाख ५९ हजार ६८५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील १ लाख ५३ हजार ९६७ नागरिकांचा समावेश आहे.
राज्यामध्ये आतापर्यंत १ कोटी ३९ लाख १५ हजार ८८ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्र पहिला असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
महाराष्ट्राने लसीकरणात सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याच बरोबर लस वाया जाण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण केवळ १ टक्के आहे. लसीचा योग्य वापर करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी वेळोवेळी अभिनंदनही केले आहे.
महाराष्ट्र पाठोपाठ राजस्थान (१ कोटी ३५ लाख ९७ हजार), गुजरात (१ कोटी ३२ लाख ३१ हजार), पश्चिम बंगाल (१ कोटी १४ लाख ७५ हजार), कर्नाटक (१ कोटी १ लाख ११ हजार) इतके लसीकरण झाले आहे.
0000
चहाला पर्याय ! शरीर चांगले ठेवण्यासाठी ....
ReplyDelete.
सकाळी सकाळी तुम्ही कडक चहा का पिता? या प्रश्नाचे उत्तर आहे सवय. निव्वळ सवय.
चहामुळे सकाळी शौचाला साफ होते, असे म्हटले जाते. मात्र चहाचे दुष्परिणामही आहेत. त्यामुळे चहाऐवजी अन्य पर्यायी पदार्थाचे सकाळी सेवन केले, तर ते आरोग्यदायी ठरू शकते.
१) आहारात तंतूचे प्रमाण कमी झाले की बद्धकोष्ठाची समस्या उद्भवते. तंतुमय आहारामुळे बद्धकोष्ठ, रक्तदाब, अतिलठ्ठपणा आणि हृदयरोगाच्या समस्या दूर राहतात. तंतुमय आहारामुळे रक्तशर्करेचे प्रमाणही हळूहळू वाढत असल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.
२) दुधात तंतू नसतात, मात्र प्रथिने आणि कॅल्शियम उच्च प्रमाणात असतात, त्यामुळे तृणधान्य आणि दुधाचे कॉम्बिनेशन चहाला उत्तम पर्याय ठरू शकतो. दुधाला पूर्णान्न मानले जाते, जन्मानंतर प्रत्येक जण दूध पितो आणि ते जवळपास प्रत्येकाला पचते. आयुर्वेदात दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुधाला सजीव मानले गेले असून ते अस्थी व पेशींसाठी अत्यंत उपयुक्त असते . आईच्या दुधानंतर गाईच्या दुधाला महत्त्व आहे. मात्र दूध हे मीठ तसेच मसालेदार पदार्थासोबत घेऊ नये. स्निग्धांश काढलेले ताक तेवढय़ाच प्रमाणातील पाण्यासोबत घेणेही उत्तम.
३) ब्रेड, बिस्किट, खारी किंवा तृणधान्यांचे रेडिमेड पदार्थ खाण्याऐवजी दूध व तृणधान्यांचे पदार्थ स्वस्त आणि मस्त ठरतात. गव्हाची चपात्या तव्यावर जास्त वेळ ठेवल्यास त्या कुरकुरीत होतात. (त्यात ज्वारी, बाजरी, बेसन किंवा सोया पीठही घालता येईल) या कुरकुरीत पोळ्या कुस्करून गरम दुधातून खाता येतात. आणखी फ्लेवर हवे असल्यास दूध आणखी उकळून, त्याची खीर करता येते. त्यात गरज असल्यास गूळ किंवा मध घालून खाता येईल. नाचणीचे दुधातील आंबिलही कॅल्शियमचा सुपरडोस देते.
४) इडली, डोसा, ढोकळा, थालीपीठ, उपमा, पोहे हे सर्व पदार्थ ताकासोबत खाण्याचाही पर्याय तुमच्यासमोर आहे. न्याहारीपूर्वी किंवा नंतर काही काळाने तंतुमय सुकी फळे किंवा फळे खाता येईल. त्यामुळे प्रथिने व कबरेदकांची उच्च मात्रा असलेली न्याहरी पचण्यासाठी आवश्यक असलेले खनिज आणि जीवनसत्त्व मिळतील.
*मा. आरोग्यमंत्री टोपेसाहेब,*
ReplyDelete*विषय: लसीकरणा साठीच्या रांगेत उभे राहून प्रेम जुळून, लग्न झाल्याने आभार मानण्याबाबत*
साहेब, एक मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सगळ्यांना कोरोनावरील लस देण्याचा आपण जो क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. त्यामुळे युवापिढी कोरोनामुक्त तर होईलच शिवाय अनेकांची लग्ने ठरुन, त्यांचे संसारही मार्गी लागतील, अशी मला आशा आहे. मीदेखील त्यापैकीच एक आहे. लसीकरणाच्या रांगेत उभे राहून, मला अद्याप लस मिळाली नाही. मात्र तुमच्या या उपक्रमामुळे कित्येक वर्षे रखडलेले माझे लग्न जुळले. त्याबद्दल मी आपले व मुख्यमंत्री ठाकरेसाहेब यांचे आभार मानतो.
मानतो म्हणजे काय मानलेच पाहिजेत. किंबहुना आभार मानले नाहीत तर तो मोठा कृतघ्नपणा ठरेल आणि तो कृतघ्नपणा मी करणार नाही. नक्कीच करणार नाही.
टोपेसाहेब, आपण १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकाला लस देण्याचे जाहीर केल्याने माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी अॅपवर नोंदणी केली व एक मे रोजी सकाळी सातलाच रांगेत उभे राहिलो. थोड्यावेळाने एक सुंदर मुलगी माझ्यामागे उभी राहिली. तासभर आम्ही निमूटपणे उभे होतो. मात्र रांगेत उभे राहून राहून कंटाळा आला. मग आठच्या सुमारास आम्ही हवापाण्याच्या गप्पा मारण्यास सुरवात केली. नऊला एकमेकांचे नाव- गाव विचारले. दहापर्यंत आमची पुरेशी ओळख झाली. तिचे नाव प्रिया होते. बारापर्यंत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडल्याची जाणीव झाली. दुपारी एकला लशींचा साठा संपल्याने लसीकरण थांबवत असल्याचे कर्मचा-यांनी जाहीर केले व दुस-या दिवशी परत यायला सांगितले. यावर रांगेतील सगळ्यांनीच संताप व्यक्त केला. मात्र उद्या पुन्हा बोलावल्याचा आम्हा दोघांना आनंद झाला.
दुस-या दिवशी सकाळी सातला मी कडक इस्रीचे कपडे, पाॅलिश केलेले बूट व ब्रॅंडेड सेंट फवारुन रांगेत उभे राहिलो. प्रियादेखील आज खूपच सजून आली होती. तिला पाहताच माझ्या ह्रदयाची तार झंकारली. मग आमच्या गप्पा रंगल्या. नऊ वाजता आम्ही लग्न कसे करायचे, यावर बोलू लागलो. लग्नासाठी दोनच तास असल्याने त्या वेळेत काय काय करायचं, हे दहा वाजता ठरवू लागलो. लग्नाला कोणा- कोणाला बोलवायचे याची यादी आम्ही एकपर्यंत काढली. तेवढ्यात कर्मचा-याने लस संपल्याचे जाहीर केले. मग रांगेतील अनेकांनी वाद घातला. आम्ही मात्र हसतमुखाने एकमेकांना निरोप दिला.
तिस-या दिवशी आम्ही दोघेही वेळेच्या आधीच रांगेत उभे राहिलो. आज आम्ही हनिमूनला कोठे जायचे, यावर चर्चा केली. लग्नानंतर कोठे राहायचे, आर्थिक नियोजन कसे करायचे, हे ठरवण्यातच अामचा वेळ गेला.
चौथ्या दिवशी आम्ही साडेसहाला आलो. आज आम्ही मुलांना काय शिकवायचे यावर चर्चा केली. मुलीला डाॅक्टर व मुलाला इंजिनिअर करायचे हे ठरवले.
खरं तर पाचव्या दिवशी आमचे लग्न होते. तरीही आम्ही रांगेत उभे राहिलो व दोन तासात लग्न उरकायचे असल्याने त्याचे नियोजन करत बसलो. लस संपल्यानंतर आम्ही तसेच विवाहस्थळ गाठले. साहेब, लसीकरणासाठी रांगेत उभे राहायला लागते, याची माहिती आमच्या घरच्यांना होती. त्यामुळे आमच्या दोघांवर कोणीही संशय घेतला नाही. त्यामुळेच सकाळी सात ते दुपारी एक - दोनपर्यंत आम्ही एकत्रित वेळ काढू शकलो. रांगेमुळेच आमचे प्रेम जमले व ते यशस्वीही ठरले. याबद्दल तुमचे व शासनाचे खूप खूप आभार.
पण साहेब, अजूनही आम्हाला लस मिळाली नाही. आम्ही आई-बाबा होण्याच्या आत ती मिळावी, एवढी विनंती. नाहीतर आम्ही दोघे मुलांसह लस घेण्यासाठी रांगेत उभे आहोत, हे दृश्य दिसायला नको म्हणजे मिळवली. कळावे ,
*आपला विश्वासू स्वप्नील-* *सु. ल. खुटवड ('पंच'नामा)*
कोरोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा
ReplyDeleteपीआर यंत्रणांमार्फत जनतेची दिशाभूल नको!
देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई, 8 मे
मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंंद्र फडणवीस म्हणतात की, कोविडसंदर्भातील नोंदी ठेवण्यासंदर्भात जागतिक पातळीवर जागतिक आरोग्य संघटना आणि भारताच्या बाबतीत आयसीएमआर यांनी निश्चित अशी नियमावली आखून दिली आहे. या नियमावलीप्रमाणे कोविडच्या कारणामुळे होणारा प्रत्येक मृत्यू हा कोविडचाच मृत्यू म्हणून नोंदवायचा आहे. फक्त त्याला अपवाद अपघात, आत्महत्या, खून या कारणामुळे झालेले मृत्यू किंवा काही विशिष्ट बाबतीत एखाद्या ब्रेनडेड रूग्णाचा अथवा चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचा रूग्ण यांचा आहे. केवळ असेच मृत्यू हे ‘अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू’ या रकान्यात नोंदवायचे आहेत. मुंबईतील मृत्यूदर अथवा सीएफआर कमी दाखविण्यासाठी नेमका किती भयंकर प्रकार होतो आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. उर्वरित महाराष्ट्रात एकिकडे अन्य कारणांमुळे होणारे मृत्यू नोंदण्याचे प्रमाण 0.7 टक्के असताना, मुंबईत मात्र कोरोनाच्या या दुसर्या लाटेदरम्यान हे प्रमाण 39.4 टक्के इतके आहे. पहिल्या लाटेत सुद्धा हे प्रमाण उर्वरित महाराष्ट्रात 0.8 टक्के तर मुंबईत 12 टक्के इतके होते. मार्च 2020 ते 30 एप्रिल 2021 या काळात मुंबईत 1593 इतके मृत्यू हे अन्य कारणांमुळे असे नोंदले आहेत, जे प्रमाण एकूण मृत्यूच्या 12 टक्के आहे. दुसर्या लाटेत तर 1 फेब्रुवारी 2021 ते 30 एप्रिल 2021 या काळात 1773 पैकी 683 मृत्यू हे अन्य कारणांमुळे नोंदले आहेत. हे प्रमाण 39.4 टक्के इतके आहे.
कोरोनाच्या या दुसर्या लाटेत मुंबईतील संसर्ग दर कमी व्हावा, यासाठी कमी चाचण्या करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने होतो आहे. मुंबईसारख्या शहरात जेथे आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता किमान 1 लाख इतकी आहे, तेथे केवळ सरासरी 34,191 इतक्याच चाचण्या प्रतिदिन केल्या जात आहेत. (गेल्या 10 दिवसांतील सरासरी) आणि त्यातही 30 टक्के या रॅपीड अँटीजेन प्रकारातील आहेत. आयसीएमआरने 30 टक्के रॅपीड अँटीजेन चाचण्या मान्य केल्या असल्या तरी त्या केवळ जेथे आरटीपीसीआर चाचण्यांची पूर्ण क्षमता नाही अशा ठिकाणासाठी आहे. जेथे आरटीपीसीआरची पूर्ण क्षमता आहे, तेथे हे प्रमाण 10 टक्क्यांच्या वर असता कामा नये. रॅपीड अँटीजेन चाचण्यांची कार्यक्षमता ही 50 टक्क्यांहून कमी असल्याने त्यामुळे चाचण्यांच्या संख्येत तर भर पडते व संसर्ग दर हा कृत्रिमपणे कमी होत जातो. Continue
7 मे 2021 रोजी एकूण 45,726 इतक्या चाचण्या झाल्या, यातील रॅपीड अँटीजेन चाचण्या 14,480 इतक्या होत्या. हे प्रमाण 31.67 टक्के इतके असताना मुंबईचा संसर्ग दर 7.6 टक्क्यांवर आला. 8 मे 2021 रोजी एकूण चाचण्या 43,918 इतक्या झाल्या. यातील 13,827 रॅपीड अँटीजेन चाचण्या होत्या. हे प्रमाण 31.48 टक्के इतके असताना संसर्ग दर हा 6.9 टक्क्यांवर आला होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
ReplyDeleteरॅपिड अँटीजेन चाचण्यांचे प्रमाण एकूण चाचण्यांमध्ये कमी असल्यास काय परिणाम होतो, हे सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी काही उदाहरणे दिली आहेत. 3 मे 2021 रोजी एकूण चाचण्या 26,586 झाल्या, त्यात रॅपिड अँटीजेन चाचण्या 4453 होत्या. म्हणजे एकूण चाचण्यात रॅपीड अँटीजेनचे प्रमाण 17 टक्के. त्यादिवशी संसर्ग दर 11.3 टक्के होता. 4 मे 2021 रोजी एकूण चाचण्या 31,125 इतक्या झाल्या. त्यात रॅपीड अँटीजेन 7073. म्हणजे 22 टक्के. यादिवशी संसर्ग दर हा 9.1 टक्के इतका आला. म्हणजेच रॅपीड अँटीजेन कमी केल्या तर संसर्ग दर वाढतो आणि त्या वाढविल्या तर संसर्गाचे प्रमाण कमी होते. यातून हे अतिशय स्पष्ट होते की, संसर्ग कमी होतोय हे दाखविण्यासाठी चाचण्या सुद्धा नियंत्रित केल्या जात आहेत. कमी चाचण्यांमुळे संसर्गाचे प्रमाण तर वाढतेच, शिवाय मृत्यूदरही वाढतो. परंतू अशापद्धतीने बनवाबनवी केली जात असल्याने कोरोनाचे वास्तविक चित्र जनतेपुढे येत नाही. याशिवाय, अन्य कारणामुळे होणारे मृत्यू असे दाखवून त्यांचे कोविड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार न केल्यास त्यातून अकल्पित अशा असंख्य संकटांना वेगळेच तोंड द्यावे लागेल, ही बाब वेगळी.
मुंबईतील प्रशासन आणि अधिकारी कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी करीत असलेले प्रयत्न मला अजीबात कमी लेखायचे नाहीत. किंबहूना त्याची मी नोंद घेतो आहे. मुंबईतील कोरोना संसर्गाचा आलेख स्थिरावतोय, (प्लाटू होतो आहे) ही आपल्यासाठी समाधानाची बाब आहे. परंतू, आयआयटी कानपूरचे प्रो. मणिंदर अग्रवाल यांनी सांख्यिकी अभ्यासाच्या आधारावर यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे मुंबईत कोरोना संसर्गाचे शिखर (पिकिंग) उर्वरित देशाच्या तुलनेत आधीच म्हणजे एप्रिलच्या तिसर्या आठवड्यातच गाठले व त्याच मॉडेलप्रमाणे आता तो स्थिरावताना दिसतो आहे आणि यानंतर तो कमी होईल, अशी अपेक्षा आहे. मुंबईमध्ये घडले त्याप्रमाणेच पुणे तथा नागपूर याही ठिकाणी प्लाटुईंगची स्थिती दिसून येते आहे. (अर्थात नागपूर या सरकारच्या नजरेतून दूर असताना देखील तेथेही हे घडते आहे) आता आपण म्हणतोय की, आपण तिसर्या लाटेसाठी सज्ज होतोय्, तर अशावेळी पीआर संस्थांमार्फत जे चित्र जनतेपुढे निर्माण केले जातेय, ते पूर्णत: दिशाभूल करणारे आणि कोरोनाविरोधातील राज्य सरकारच्या संघर्षाला कमकुवत करणारे आहे. ही बनवाबनवी आणि पीआर यंत्रणांमार्फत समाजाची, राज्यातील जनतेची केली जाणारी दिशाभूल तत्काळ बंद करण्याचे आदेश आपण द्यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुंबई महापालिकेमार्फत लस खरेदी करून मुंबईतील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करावे”- आ. अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी.
ReplyDeleteमुंबई, दि. 8 मे (प्रतिनिधी)
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच राज्यासह देशातील सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईकरिता विशेष अभियान राबवून संपूर्ण मोफत व जलद लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. मुंबई महानगरपालिकेकडे 70 हजार कोटीं रुपयांच्या ठेवी असून आर्थिक स्थिती सुद्धा सक्षम आहे. त्यामुळे मुंबई6 महापालिकेमार्फत लस खरेदी करून मुंबईतील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करावे अशी आग्रही मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
2011 च्या जनगणनेनुसार मुंबईत 18 ते 44 वर्षे वयोगटातील सुमारे 58 लाख 50 हजार लोकसंख्या असून त्यांच्या करिता लागणारी लस विकत घेण्यासाठी सुमारे 352 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून 45 वर्ष वयापेक्षा वरील नागरिकांचे मोफत लसीकरण केले जात आहे. त्यामुळे 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्याची आवश्यकता आहे. या लसीकरण मोहिमेसाठी लागणारा इतर खर्च व व्यवस्था करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येऊन मदत करतील. तसेच, ज्या नागरिकांकडे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आधार कार्ड किंवा रहिवासी पुरावा असेल अशा व्यक्तींचे यातून प्राधान्यने लसीकरण केल्यास पुढील काही महिन्यात हे लसीकरण पूर्ण होऊन मुंबई कोरोना मुक्त करता येईल. मुंबईत कोरोनाची तिसरी व चौथी लाट येणार असून रुग्णसंख्या अधिक वाढण्याची भीती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेतर्फे तात्काळ हि लस खरेदी करावी अशी मागणी सुद्धा आ. भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची गडचिरोली जिल्ह्याला भेट
ReplyDeleteकोविड स्थितीचा आढावा, आदिवासीबहुल भागात लसीकरणाचे आव्हान!
नागपूर, 7 मे
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्ह्याला भेट देऊन कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. जिल्हा सामान्य रूग्णालयाला त्यांनी भेट देऊन आरोग्य अधिकार्यांशी, तर जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली.
दुसर्या लाटेत वर्धा, अमरावती, यवतमाळ, नाशिक येथील दौरे झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीचा दौरा केला. त्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाला भेट दिली आणि काही रूग्णांशी सुद्धा संवाद साधला. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. अशोक नेते, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, अन्य लोकप्रतिनिधी-पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा शल्य चिकित्सक आणि अन्य वैद्यकीय अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी आणि अन्य प्रशासकीय अधिकार्यांकडून कोरोनाची स्थिती आणि उपाययोजना त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीचा संसर्ग दर हा 20 टक्क्यांच्या वर आहे. प्रारंभीच्या काळात काही समस्या होत्या. पण, आता जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. बेड्स आणि ऑक्सिजनची सध्या उपलब्धता आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वांत मोठे आव्हान हे लसीकरणाचे आहे. आदिवासी बांधवांमध्ये गैरसमज पसरविण्याचा काहींचा प्रयत्न. त्यावर जिल्हाधिकार्यांना काही उपाययोजना सूचविल्या. आमचे लोकप्रतिनिधी सुद्धा यात योगदान देत आहेत. जेथे संभ्रम आहे, तेथे कार्यकर्त्यांनी आधी पुढे यावे, असा प्रयत्न केला जाणार आहे. भारतीय जनता पार्टी प्रशासनाच्या सोबत यासाठी उभी असेल.
गडचिरोली येथे मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव राज्य सरकारने लवकर केंद्र सरकारकडे पाठविला, तर केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करू आणि त्यादृष्टीने गतीने पाऊले पडतील. खा. अशोक नेते यांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. वजनदार मंत्र्यांनी केवळ आपल्या जिल्ह्यांचा विचार करू नये, तर संपूर्ण महाराष्ट्र आपला आहे, या भावनेतून काम करावे. हायकोर्टाने सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारला विनंती आहे की, महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांचा विचार करावा, त्यातही मागास जिल्ह्यांकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे, अशी मागणी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
कोरोनाचा लहान मुलांना वाढता धोका लक्षात घेता
ReplyDeleteबालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सिंधुदुर्गनगरी, (जिमाका) दि. 07 : कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. तसेच कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग येथून पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, जिल्हा परिषदेच्या अध्याक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.
लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेचा वेग मंदावता येईल. त्यामुळे लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. 18 ते 44 वयोगटातील 6 कोटी लोकसंख्या राज्यात आहे. त्यासाठी आपल्याला 12 कोटी डोस लागणार आहेत. एक रकमी हे सर्व डोस खरेदी करण्याची तसेच दिवसाला 10 लाख लोकांना लस देण्याची क्षमता महाराष्ट्राची आहे. त्यासाठी लस उत्पादकांसोबत चर्चा सुरू आहे. पण, लस पुरेसी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी सुविधा वाढवूनच तयारी करावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
गेले वर्षभर कोरोनाशी आपण लढत असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या अनेक सुविधा आपण उभ्या केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तत्परतेने आणि जलदगतीने सुविधा उभारण्याचे काम करत आहेत, याचे समाधान आहे. राज्यातील औषधांचा पुरवठा सुरळीत होईल पण सध्या महत्वाची गरज आहे ती ऑक्सिजनची. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील याची जबाबदारी महत्वाची आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी होत आहे. ही चांगली बाब आहे. राज्यात सध्या मिशन ऑक्सिजन राबविण्यात येत आहे. जिल्ह्याची गरज ओळखून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवावा. कोरोना नियंत्रणात आला तरी गाफिल राहू नका, हा विषाणू घातक आहे. सध्याचा म्युटेशनचा विषाणू हा जलदगतीने पसरत आहे. त्याच्यावर आपल्याला मात करावयाची आहे. माझे कुटुंब - माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून नक्कीच कोवीडवर मात करता येणार आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन लोकांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा व निधी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्याला सध्या 4 टन ऑक्सिजन पुरवठा होत आहे. त्यामध्ये आणखी 2 टन वाढ करून जिल्ह्याला 6 टन ऑक्सिजन पुरवठा करावा तसेच एसडीआरएफचा निधीही सिंधुदुर्गला लवकर मिळावा अशी मागणी केली. नॉन कोविड रुग्णांसाठीही ऑक्सिजनचे नियोजन करावे. जिल्ह्यात सध्या माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येत आहे. त्या माध्यमातून कोरोना रुग्णांचा शोध घेतला जात असल्याचे पालकमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासन मिळून कोविडचा सामना करत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा खनिकर्म निधीमधून घेण्यात आलेल्या 6 रुग्णवाहिका, 50 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यांचेही लोकार्पण करण्यात आले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी प्रस्तावना केली, तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता
ReplyDeleteराज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार
-आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. 7 : कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री बोलत होते. त्यांच्या संवादातील प्रमुख मुद्दे असे:
· राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना मिळाली आहे. हा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत.
· विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने केला जाईल, असे श्री. टोपे यांनी सांगितले. या माध्यमातून लहान मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करेल.
· रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री महोदयांनी देखील गुरूवारी रात्री दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विविध बालरोग तज्ञांशी संवाद साधला.
· महाराष्ट्र लसीकरणात देशात आघाडीवर आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी पुरेशी लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाला म्हणावा तसा वेग आला नाहीये. या वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.
· महाराष्ट्रात रशियातील स्पुटनिक लस उपलब्ध व्हावी यासाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांच्याशी या लसीच्या दराबाबत बोलणी सुरू आहे.
· जागतिक निविदेच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी करायची आहे. या यंत्राच्या तांत्रिक बाबी तपासणीसाठी तीन डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर 3 लाख रेमडेसीवीर इंजेक्शन आयातीसाठी डीसीजीआयच्या मान्यतेने खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अभिनव संकल्पना
ReplyDeleteमुंबईतील हजारभर खासगी डॉक्टर्सशी ऑनलाईन सभांमध्ये संवाद
टास्क फोर्सकडून कोरोना उपचार पद्धतीबाबत डॉक्टर्सना थेट मार्गदर्शन आणि शंका निरसन
---------------------------------
*तिसऱ्या संभाव्य लाटेत सर्वसामान्यांच्या फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी*
“माझा डॉक्टर्स” बनून मैदानात उतरा*
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला डॉक्टर्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई दि 9 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे ७०० खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाचवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले. विशेष म्हणजे तीन चार दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने मुंबईतील सुमारे ३०० डॉक्टर्सशी संवाद साधण्यात आला होता. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या दोन्ही सभांमध्ये मिळून मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सनी सहभाग घेतला. केवळ काही डॉक्टर्सशी न बोलता तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोग करून अगदी थेट तळागाळात काम करणाऱ्या शेवटच्या डॉक्टरशी बोलण्याचा आणि त्यांच्याही सुचना ऐकून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपक्रमाचे वैद्यकीय क्षेत्रात स्वागत होत आहे. अशाच रीतीने राज्यातील इतर विभागातील डॉक्टर्सशी देखील संवाद साधण्यात येणार आहे
“माझा डॉक्टर” म्हणून डॉक्टर्सनी रस्त्यावर उतरावे
या सभेच्या प्रारंभी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधात वैद्यकीय क्षेत्र करीत असलेल्या लढाईसाठी त्यांची प्रशंसा केली तसेच येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्वाची आहे कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण “माझा डॉक्टर” बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे असे ते म्हणाले.
घरी उपचारातील रुग्णांकडे लक्ष हवे
लक्षणे नसलेले रुग्ण रुग्णालयात जातात आणि आवश्यक नसतानाही त्यांना बेड्स उपलब्ध करून दिले जातात यामुळे खऱ्या गरजू रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. त्याचप्रमाणे कोविड रुग्ण उशिराने दवाखान्यात जात असल्याने योग्य उपचारांना उशीर होतो, त्यामुळे त्यामुळे फॅमिली डॉक्टर्सनी काळजीपूर्वक तपासणी करताना कोविड लक्षणे ओळखून त्याप्रमाणे तत्काळ उपचार सुरु केल्यास वेळीच रुग्ण बरं होण्यास मदत होईल असे सांगून मुख्याम्नात्री म्हणाले की, घरच्या घरी विलगीकरणातील रुग्णांकडे आपण सर्व डॉक्टर्सनी लक्ष देणे, त्यांची विचारपूस करीत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे रुग्णाला मानसिक आधारही मिळतो आणि त्याची तब्येत खालावत असेल तर वेळीच त्याला रुग्णालयात दाखल करणे शक्य होते असेही मुख्यमंत्री म्हणाले. यासाठी सर्व डॉक्टर्सनी घरी उपचार घेणाऱ्या रुग्णाला प्रोटोकॉलप्रमाणे उपचार मिळताहेत किंवा नाही याकडे व्यक्तिश: लक्ष द्यावे तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांना देखील योग्य ती माहिती वेळोवेळी दिल्यास रुग्णांच्या बाबतीत पुढील व्यवस्थापन करणे पालिकेला सोपे जाईल
कोविड उपचार केंद्रांमध्येही सेवा द्या
आपल्या परिसरातील कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांना देखील आपल्या सेवेची गरज आहे हे लक्षात ठेवून खासगी डॉक्टर्सनी तिथेहि आपली नावे नोंदवावी असे आव्हान करून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सर्वत्रच उपचार पद्धतीत एकवाक्यता असणे फार महत्वाचे आहे.
राज्यात १२७० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण केला जातो मात्र कोविड मुळे सध्या १७०० मेट्रिक टनापर्यंत आपली गरज वाढली आहे. आपण ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनण्यासाठी कमी आणि दीर्घ कालासाठीचा आराखडा तयार केला असून त्यामुळे लवकरच राज्यांतर्गत ऑक्सिजनची वाढीव निर्मिती शक्य होईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली
टास्क फोर्सने केले शंकांचे निरसन
ReplyDeleteयावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित तसेच डॉ तात्याराव लहाने यांनी कोविड काळातल्या उपचार पद्धतीवर डॉक्टर्सना मार्गदर्शन केले व त्यांच्या शंकांचे निरसन केले.
स्टीरॉइड्सचा वापर किती प्रमाणात करावा, सहा मिनिटे वॉक टेस्टचे महत्व, ऑक्सिजनची गरज आहे ते नेमके कसे ओळखावे, बुरशीमुळे होणाऱ्या 'म्यूकर मायकॉसिस'मध्ये काय उपचार करावेत, ऑक्सिजन पातळी धोकादायक स्थितीत आहे म्हणजे नेमके काय, रेमडेसिव्हीर कधी आणि किती वापरावे, व्हेंटीलेटरवरील रुग्णांची काळजी, रक्त शर्करा स्थिर राहण्याकडे कसे लक्ष द्यावे, कोविड झाल्यानंतरचा किती काळ देखरेख ठेवावी, कोविड झालेल्या रुग्णाने नेमकी कधी लस घ्यावी यावर मोलाचे मार्गदर्शन व शंका निरसन केले. आरटीपीसीआर चाचणीचे महत्व, सीटी स्कॅनची नेमकी किती गरज यावरही या सभेत मार्गदर्शन करण्यात आले.
कोरोनाची लक्षणे फसवी असतात, त्यामुळे येणारा प्रत्येक रुग्ण हा कोरोनाचा तर नसेल ना हा प्रशन आपल्या मनात उपस्थित ठेवून त्याची तपासणी डॉक्टर्सनी करणे गरजेचे आहे असेही यावेळी सांगण्यात आले.
लहान मुलांकडे लक्ष ठेवा
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धीओका लक्षात ठेऊन राज्यात बालरोग तज्ञांचा एक टास्क फोर्स निर्माण करण्यात येत आहे याविषयी या सभेत माहिती देण्यात आली तसेच लहान मुलांच्या वर्तणुकीतील बदल, त्यांना होणारी सर्दी, ताप, डायरिया, दुध व अन्न खाणे कमी करणे किंवा बंद होणे अशा लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही सांगण्यात आले.
खासगी डॉक्टर्सकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
दुसऱ्या लाटेचा मुकाबला करीत असतांनाचा तिसऱ्या संभाव्य लाटेचे नियोजन करून त्यात विशेषत: खासगी डॉक्टर्सवर विश्वास ठेवून त्यांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेत असल्याबधल आजच्या सभेतील अनेक डॉक्टर्सनी समाधान व्यक्त केले
टास्क फोर्सच्या तज्ञ डॉक्टर्सशी बोलण्याची थेट संधी मिळाल्याने अनेक शंकांचे निरसन झाले तसेच उपचार करण्यात अधिक आत्मविश्वास वाढल्याचेही काही डॉक्टर्स म्हणाले. अनेक डॉक्टर्सनी तर ही ऑनलाईन सभा सुरु असतानाच कोविड लढाईत काम करण्याची इच्छा असून त्यासाठी विचारणाही केली तर काही डॉक्टर्सनी आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टरांना यात सहभागी करून घ्यावे अशी विनंतीही केली.
000
*जिभेचा व्यायाम करा आणि "अल्झायमर" दूर करा.*(स्मरणशक्ती जाणारा आजार)
ReplyDelete● वयाच्या 50 व्या नंतर आपण अनुभवू शकतो अनेक प्रकारचे आजार. परंतु ज्याची मला सर्वात जास्त काळजी आहे तो म्हणजे अल्झायमर. कारण मला माझा सांभाळ करता येणार नाही आणि, कुटुंबातील सदस्यांना पण खूप असुविधा होईल. एक दिवस, माझ्या मुलाने मला सांगितले की त्याच्या एका डॉक्टर मित्राने त्याला जिभेचा एक व्यायाम शिकवला आहे.
अल्झाइमर न होण्यासाठी हा जिभेचा व्यायाम प्रभावी आहे तसेच या व्यायामाचे इतरही फायदे आहेत, जसे...
1 शरीराचे वजन संतुलित ठेवणे
2 रक्तदाब संतुलित ठेवणे
3 मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी करणे
4 दमा कमी करणे
5 जवळची दृष्टी चांगली करणे
6 कान गुंजने कमी करणे
7 घसा कमी खराब होणे
8 खांदा / मान यांचा संसर्ग कमी होणे
9 झोप चांगली लागणे
*व्यायाम अगदी सोपा आणि शिकण्यास सुलभ आहे....*
दररोज सकाळी, खाली दिल्या प्रमाणे व्यायाम करा:
आपली जीभ बाहेर काढा आणि 10 वेळा डावीकडे उजवीकडे हलवा.
मी दररोज हा व्यायाम करण्यास प्रारंभ केल्यापासून,माझ्या आठवण शक्तीमधे सुधारणा झाली.
माझे डोके हलके आणि ताजेतवाने वाटायला लागले आणि इतर सुधारणाही आहेत ...
1 जवळचे नीट दिसायला लागले
२ शरीर संतुलन राहायला लागले
3. तब्येत व्यवस्थित राहणे
4. चांगले पचन
5. सर्दी खोकला कमी होणे
मी अधिक सामर्थ्यवान आणि चपळ झालो.
टिप
जिभेच्या व्यायामामुळे अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित होण्यास मदत होते...
वैद्यकीय संशोधनात असे आढळले आहे की जिभेचा BIG ब्रेनशी संबंध आहे. जेव्हा आपण म्हातारे आणि अशक्त होतो, तेव्हा प्रथम चिन्ह दिसून येते की आपली जीभ ताठर होते आणि बऱ्याचदा आपण जीभ चावतो.
जिभेचा वारंवार व्यायाम
मेंदूला उत्तेजित करेल,
आपले विचार संकुचित होण्यापासून कमी करण्यात आणि अशा प्रकारे एक स्वस्थ शरीर मिळविण्यात मदत करेल.
वृद्ध मित्रानो,🙏
"मी हा संदेश प्राप्त करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस हे दहा लोकांकडे पाठविण्यासाठी प्रोत्साहित करतो , किमान एक जीव वाचवेल ... मी माझा भाग घेतला आहे, आशा आहे की आपण आपला सहभाग घेऊन मदत करू शकाल. धन्यवाद!
संकलंक:मधुकर.आनंदा प्रधान.(सेवानिवृत्त वरिष्ठ रसायन शास्त्रज्ञ वीजनिर्मिती,महाराष्ट्र शासन)
सर्व कोविड पेशंटना महात्मा फुले योजने खाली उपचार मिळणे साठी दिलासा देणारा मुंबई हायकोर्ट चे औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय अमलात आणणे साठी खालील प्रमाणे अर्ज करावा ही सर्व रुग्ण ग्राहकांना नम्र विनंती. ( सोबत PIL No 49/2020 order dated 7/5/2021)
ReplyDeleteप्रति
मा जिल्हाधिकारी साहेब ,
( अध्यक्ष , जिल्हा तक्रार व सनियंत्रण समिती , महात्मा ज्यो. फुले जनआरोग्य योजना )
जिल्हा --------
संदर्भ - मा. उच्च न्यायालय जनहित याचिका नं. 49/2020 अन्वये कोरोना ग्रस्ताना लाभ मिळणेबाबत ..
महोदय ,
मी अर्जदार श्री .................. रा ........... ता .............जि. ........ असून माझे नातेवाईक ( आई , वडील , भाऊ , बहीण , आजी किवां स्वतः ) ...........या शहरातील .............हॉस्पिटल मध्ये भरती होते. सदरील हॉस्पिटल हे शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ठ आहे . भरती झाल्यानंतर या योजनेत मोफत उपचार मिळण्याकरिता प्रयत्न केला असता रुग्णालय प्रशासन व या योजनेच्या आरोग्यमित्र यांनी दाद दिली नाही . आमच्या रुग्णाचा जीव वाचविणे आद्य कर्तव्य समजून उसणवारी/ कर्ज घेऊन आर्थिक ऐपत नसतांना रुग्णालयाचे बिल भरणा केले आहे . आमच्या रुग्णाच्या उपचाराची रक्कम रु .............. अक्षरी ..................रुपये हॉस्पिटलमध्ये भरणा केली आहे .आम्ही दि 23.05.20 च्या शासन निर्णयानुसार पात्र लाभार्थी असून आमची शिधापत्रिका केशरी / पिवळी असून जिचा क्र. ........ आहे. तसेच लाभार्थ्यांचा आधार कार्ड नं. ........... आहे. पात्र लाभार्थी असताना देखील बिल भरून घेण्यात आल्यामुळे भरणा केलेल्या रकमेची प्रतिपूर्ती ( रक्कम वापस ) मिळावी. ह्या संबंधित मा. उच्च न्यायालयात (औरंगाबाद खंडपीठ )जनहित याचिका क्र. 49/20 अन्वये मा.उच्च न्यायालयाने दि 07.05.21 रोजी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तक्रार व सनियंत्रण समितीकडे दाद मागण्याचा आदेश पारित केला आहे . मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे या उद्देशाने मी रुग्णाचे आधार कार्ड , शिधापत्रिका व रुग्णालयात भरणा केलेल्या बिलाच्या प्रति सादर करत असून आम्ही भरलेल्या रकमेचा परतावा मिळावा हि विनंती .
सोबत - मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत, जिल्हाधिकारी अखत्यारीत समिती,व योग्य कागदपत्रे .
आपला अर्जदार
श्री -................
रा .......... ता .......... जि. .
मोबाइल-..............असा अर्ज आपापल्या जिल्हा अधिकारी यांच्या कडे करावा आणि शासकीय अधिकारी यांना रुग्णासाठी काम करणेस मदत करावी तसेच आपल्या गरीब जनतेला महात्मा गांधी जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून द्यावा.
विजय सागर
अध्यक्ष,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे महानगर
634, सदाशिव पेठ, पुणे 411030.pl share
*जिभेचा व्यायाम करा आणि "अल्झायमर" दूर करा.*(स्मरणशक्ती जाणारा आजार)
ReplyDelete● वयाच्या 50 व्या नंतर आपण अनुभवू शकतो अनेक प्रकारचे आजार. परंतु ज्याची मला सर्वात जास्त काळजी आहे तो म्हणजे अल्झायमर. कारण मला माझा सांभाळ करता येणार नाही आणि, कुटुंबातील सदस्यांना पण खूप असुविधा होईल. एक दिवस, माझ्या मुलाने मला सांगितले की त्याच्या एका डॉक्टर मित्राने त्याला जिभेचा एक व्यायाम शिकवला आहे.
अल्झाइमर न होण्यासाठी हा जिभेचा व्यायाम प्रभावी आहे तसेच या व्यायामाचे इतरही फायदे आहेत, जसे...
1 शरीराचे वजन संतुलित ठेवणे
2 रक्तदाब संतुलित ठेवणे
3 मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी करणे
4 दमा कमी करणे
5 जवळची दृष्टी चांगली करणे
6 कान गुंजने कमी करणे
7 घसा कमी खराब होणे
8 खांदा / मान यांचा संसर्ग कमी होणे
9 झोप चांगली लागणे
*व्यायाम अगदी सोपा आणि शिकण्यास सुलभ आहे....*
दररोज सकाळी, खाली दिल्या प्रमाणे व्यायाम करा:
आपली जीभ बाहेर काढा आणि 10 वेळा डावीकडे उजवीकडे हलवा.
मी दररोज हा व्यायाम करण्यास प्रारंभ केल्यापासून,माझ्या आठवण शक्तीमधे सुधारणा झाली.
माझे डोके हलके आणि ताजेतवाने वाटायला लागले आणि इतर सुधारणाही आहेत ...
1 जवळचे नीट दिसायला लागले
२ शरीर संतुलन राहायला लागले
3. तब्येत व्यवस्थित राहणे
4. चांगले पचन
5. सर्दी खोकला कमी होणे
मी अधिक सामर्थ्यवान आणि चपळ झालो.
टिप
जिभेच्या व्यायामामुळे अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित होण्यास मदत होते...
वैद्यकीय संशोधनात असे आढळले आहे की जिभेचा BIG ब्रेनशी संबंध आहे. जेव्हा आपण म्हातारे आणि अशक्त होतो, तेव्हा प्रथम चिन्ह दिसून येते की आपली जीभ ताठर होते आणि बऱ्याचदा आपण जीभ चावतो.
जिभेचा वारंवार व्यायाम
मेंदूला उत्तेजित करेल,
आपले विचार संकुचित होण्यापासून कमी करण्यात आणि अशा प्रकारे एक स्वस्थ शरीर मिळविण्यात मदत करेल.
वृद्ध मित्रानो,🙏
"मी हा संदेश प्राप्त करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस हे दहा लोकांकडे पाठविण्यासाठी प्रोत्साहित करतो , किमान एक जीव वाचवेल ... मी माझा भाग घेतला आहे, आशा आहे की आपण आपला सहभाग घेऊन मदत करू शकाल. धन्यवाद!
संकलंक:मधुकर.आनंदा प्रधान.(सेवानिवृत्त वरिष्ठ रसायन शास्त्रज्ञ वीजनिर्मिती,महाराष्ट्र शासन)
कोविडसाठी अधिकच्या 100 खाटा वाढविण्यासंदर्भात नियोजन करण्यात यावे
ReplyDelete— वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई, दि. 11 : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ महिलांसाठी असणाऱ्या कामा रुग्णालयाची 330 रुग्णांची क्षमता आहे. कोविड काळात या रुग्णालयात 100 खाटा कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या होत्या. कोविड विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता या रुग्णालयात कोविडसाठी अधिकच्या 100 खाटा वाढविण्यासंदर्भातील नियोजन करण्यात यावे, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज कामा रुग्णालयाला भेट देऊन या रुग्णालयात कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचाराबद्दल माहिती घेतली त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.तुषार पालवे आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणाले की, कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी अधिकाधिक खाटांची संख्या वाढविण्यात आली. कामा रुग्णालयात कोविडसाठी स्वतंत्रपणे 100 खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या सव्वा वर्षात या रुग्णालयात कोविडची लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. मात्र कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने अजून 100 खाटा म्हणजेच एकूण 200 खाटा कोविड रुग्णांसाठी ठेवण्याचे नियोजन करण्यात यावे. मात्र हे नियोजन करीत असताना येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर याबाबतचेही नियोजन करण्यात यावे. कामा रुग्णालयात पहिल्यांदाच इन्टेंसिव्ह केअर युनिट बरोबरच हाय डिपेंडन्सी युनिट सुरु केल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांनी हॉस्पीटल प्रशासनाचे कौतुक केले.
लसीकरणासाठी स्वतंत्र पथक करावे
आज महाराष्ट्रातील नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नागरिक लसीकरणासाठी गर्दी करु शकतात हे लक्षात घेऊन लसीकरणासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात यावे. यामध्ये स्वतंत्रपणे नागरिकांचे नोंदणीकरण, लस देण्याबाबतचा तपशील यांचा समावेश करण्यात यावा. कामा रुग्णालयामध्ये याबाबत स्वतंत्र पथक करण्यात आले असल्याबाबतची माहिती श्री. देशमुख यांना यावेळी देण्यात आली.
कामा रुग्णालयाचे आधुनिकीकरण करण्याबाबतचे नियोजन करण्यात यावे
मुंबईतील काम हॉस्पीटलला 130 वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. कामा हॉस्पीटलची वास्तू पुरातन वास्तु समजली जात असल्याने या रुग्णालयाचे आताच्या काळानुसार आधुनिकीकरण कसे करता येईल, येथे वेगवेगळ्या कोणत्या सुविधांची वाढ करता येऊ शकेल याबाबतचे नियोजन करण्यात यावे. तसेच येणाऱ्या काळात कामा रुग्णालयात आयव्हीएफ सेंटर सुरु कसे करता येईल याबाबतचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देशही श्री. देशमुख यांनी यावेळी दिले.